मी वाईट कमेंट करत नाही पण थोडा अभ्यास केला तर असे लक्षात येते की या आश्रमात सुशिक्षीत घरातलेच जास्त लोक असतात, कारण अशा घरामध्ये लहानपणा पासुनच संस्कार नसतात, मी आणि माझी मुले बस यवढेच ते जपत असतात, त्यामुळे तीच परंपरा कायम रहाते आणि ही साखळी तयार होते, हे आले आता त्यांची मुलेपण येणार, नंतर त्यांचीपण मुले येनार, ग्रामीन भागामध्ये असे कधीच होत नाही, कारण हे लोक मुलांना शिक्षणापेक्षा संस्कार देतात, पूर्वी तर असे म्हणतात की एखादा वाटसरू चालला असेल त्याने प्यायला पाणी मागीतले तर दोन घास खाऊन जा म्हणायचे ही आमची खेड्यातली संस्क्रुती, शहरात शेजारी कोण रहातय माहित नसते
खेड्यात सर्वात जास्त प्रेम मिळते अनोळखी व्यक्तीला पण शहरात कुत्रे घरी पोसली असतात का बर तर अनोळखी व्यक्ती घरी येऊ नये मनून पाणी जेवण तर दूरची गोष्ट आहे.
शेतकर्याचे आईवडील तसेच त्रास सहन करत राहतात घरीय एका रूममध्ये कसे तरी हातानी खातात . त्यांना खेडी मध्ये रहायल्या पुळे वृद्धाश्रमची कुठे आहे कसे आहे काही माहीती च नसते त्यामुळे ते कसेतरी तिथेच जिवण जगतात सध्यानरी खेड्यामध्ये पण म्हातारपण जगणे खुप भयानक परिस्थीती आहे .
Tyanchyakd paisa nastoy ny tr shetkari chya ghari mhatarya mansach kay hal hutet te mala mahit aahe tu nako shikau manus wait aasto shetkari manje ly changla aani nokariwala manje ly haramkhor he kuni sangitl
खेड्यामध्ये पण म्हातारपण खुप अवघडच आहे . त्यांना या आश्रमा विषयी माहीतीच मिळत नाही . खुप अपमानास्पद वागणून मुलांकडून सुनांकडून नातवाकडून मिळते पण शिव टी नावीलाज मृणून जिवण जगतात कोण मरतात . मार पण खातात मि ग्रामीण भागात च खेड्याम ध्ये 35 वर्षे आरोग्य विभागात सर्व्हीस केलीय . खुपच वेगवेगळे प्रकार पहायला मिळतात मुलाचे लगन झाले कि आईवडील एका रुममध्ये वेगळे हाताने करून खाने लागते. त्याचे आजारपण मध्ये पहात नाहीत हॉस्पीटल पध्ये दाखवत नाही . सेवा करत नाहीत घाणघाण शिविगाळ करतात .
र्वध आश्रमा गेल्या च दुःख वाटाय ची काही च गरज नाही कारण सत्य युगात व्दापर युगात ले लोक एक वय झालं की वआणप्रस्त स्वीकारा या चे आणि परमार्थ कराय चे उगाच च मुलांना मुलींना नाव ठेउ नये किती हि दिवस संसार केला तरी तो सुटत नाही मुलं नातवंडे यात माणूस गुरफटला जातो उलट छान आहे कि पाहिजे तितका वेळ आपण नामस्मरणा साठी देउ शकतो संसारात राहिलं की घरातील काम करावे च लागतात आणि अपेक्षा वाढतात त्या पेक्षा खुप बरं आहे असं मला वाटतं राम क्रुष्ण हरी
Me aaichimanobhave seva Keli 90varshaasel manobhave seva Keli aaine mala khup ashrvad dile maji seva tukarat. Ahe tuji kon karil metya veli kahitari uttar det ase majeti hotiteva 68varshe vayhoti Karan me singalaslya mule te maji chinta karavachi kharach aai bapa hyech purthivarche navsala pavna4e dev ahe hya video paun sagte Janna aai vadilahe tyani tyachi kalji ghya ❤❤❤❤
ह्या ताई बोलतात रक्ताच्या नात्यापेक्षा बाहेरची नाती चांगली असतात पण मला असे वाटते की सर्वजण थोड्यावेळासाठी प्रेम दाखवतात पण कायमची ब्याद कोण ही लावून घेत नाही
ह्याच्या पोरांना आईघल्या ना चाबकाचे फटके दिले पाहिजेत माणूस म्हणून ह्याच्या पोरांना जगण्याचा अधिकार न राहिला नाही लई लई वाईट वाटतंय 😮😢😢 करेल काहीतरी करेल आयुष्यात ह्या लोकांसाठी राम कृष्ण हरी पांडुरंग शक्ती दे रे मला🙏🙏🙏🙏
वृध्दाश्रमात राहणारे बहुतांशी जेष्ठ खुषच आहेत ! चित्र विचित्र ऐकलेल्या कथा इथे दिसत नाही ! ईश्वर आश्रम चालविणाऱ्यानच महाकल्यान करो आणि वास्तव्य करणाऱ्यांचे आयुष्य सुखा समाधानान राहो !😊
Kai he jagat kai chalale aahe Mala far biti vatate paise khup aahe. Property khup aahe Mulga aahe Muli aahe pan buddihin manse mule muli zali tar kai karayche kai ani kase sangayche paise khup aahe mag dusra marag nahi sarve. mulmulina. Manat nastana. dyayche padte Or konala tari dyayche padtatach apanoai sarve paise. Modi shakta.nahi apan 60 70 varshe kam karayche jevan mahag aste manun paehaji khaychi upashi rahayche paise jamvayche ani apan upbhog grvi shakat nahi kai he yalach mantat nashib bhog Prarabdda kivva Atmhatya karaychi kai karayche kalat nahi disat nahi aikala yey nahi manat gonddal zala aahe dev krupa karo ani sarvana chat like buddi devo ashi mi Devakade prathana kartho 🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌷
वृध्दाश्रम वाले भाऊ नां कोटी कोटी धन्यवाद शहरी भागापेक्षा खेडे गावात गरीब लोक राहतात शेती करतात कीती ही खराब परिस्थिती तरीही आजी आजोबा असो किंवा आई वडील असो तरीही संभाळतात🙏🙏🙏
आई आणि वडील यांना वृद्धाश्रमात ठेवणे हि किती मोठी शोकांतिका आहे. अशा मुलांचे काय करायचे.निसर्गाचा नियम आहे कि जे पेराल तेच उगवणार आहे. यांची पण हिच परिस्तिथी होणार आहे. तुम्हाला सर्वांना निरोगी व उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वचरणी प्रार्थना आहे
आई वडिलांनी आपला मुलगा,मुलगी,यांची सगळी स्वप्न पूर्ण करतात...रक्तच पाणी करून त्यांचे सर्व लाड,शिक्षण,पूर्ण करतात...पण जेव्हा मुलगा ,मुलगी.मोठे होऊन स्वतच्याच आई वडिलांना...विसरतात ते मूल कसलं...मला म्हणायचं नाही की मुलांनी एवढं पण मोठ होऊ नाही की आपल्या आई वडीलांना कायमच विसरून जाता येईल....संस्कार पाहिजेत खूप वाईट वाटलं ...की ह्या आश्रमात एकही शेतकरी ,किंवा ,गरीब घरातील वृद्ध नाही...सगळे नोकरदार वर्ग मधील आहेत
माझ्या मते वृध्दि आश्रमध्ये जर तिथे गरजेपुरत्या सुखसोई असतील,येतील लोकांचे प्रेम मीळत असेल, आध्यात्मिक ज्ञान मीळत असेल,आपुलकीने काळजी घेत असतील,हसतं खेळतं वातावरण असेल तर मायेतून मुक्ति मीळवण्याची ही एक चांगली संधी समजून आनंदाने तिथे राहव. खर तर मायेतून मुक्ति मीळवण हाच खरा उद्देश्य आहे माणसाचा. पण मरे पर्यंत हा माझा,तो माझा, नात नातू माझा, माझ माझ करता करता एक दिवस निघून जाणार. मग काय मीळवल माणसाच्या जन्माला येऊन? मोक्ष हवा असेल तर रामनाम जपावा.
मोक्ष प्राप्ती साठी वृध्दाश्रम हा पर्याय नाही . त्यासाठी आईवडीलांना त्यांच्या घरात राहु देणे आणि मुलां नी सुनांनी नावांनी त्याची प्रॉपर्टी न घेता घर सोडुन जाणे व वृध्दाना त्यांच्या घरात त्याचा संपती चा आनंद घेऊ देणे . तुम्ही जे विचार मांडले ते चुकीचे आहे. पण तसे होत नाही . .....
Agadi barobar aahe. Apan swatahch jara alipta rahayla hawa ani apeksha ajibaat karaychi nahi. He ugach mulanche kartawya ugalat basnyacha mindset change karna garjecha ahe
काय बोलू याबद्दल त्यांच्या मुलांबद्दल बोलायचं महत्त्वाचं नाही वाटत मी आश्रम आपल्या माणसांविषयी बोलायला आवडेल या लोकांना आश्रम आणि इथली लोकं किती आवडलेत हे बघून खूप बरं वाटलं❤❤
सर्व प्रथम जय्या लोकांनी हा कार्यक्रम धाखवला त्या व तो समाजात दाखवला त्यांचे फार अभरी .आज फार गरज आहे.ही काळाची गरज.मंझे लोक सॉर्थी झाले.जा कोणी है काम करीत आहे. ताण्यांचे फार आभारी.
मुलांबद्दल आई-वडिलांना प्रेम असणं ही गोष्ट नैसर्गिक आहे पण आई-वडिलांबद्दल मुलांना प्रेम असणं जाणीव असणं हे वाढत्या वयात आपण कसं वागावं याचं सामंजस्य ज्या पालकांमध्ये आहे त्यांच्या बाबतीत शक्य आहे. असे व्हिडिओ बघून परका माणूस सुद्धा भावनाशील होतो मग एवढ्या चांगल्या आई-वडिलांच्या पोटी जन्म घेणारे निष्ठुर कसे काय असतील? जरूर पालकांनीही समजदारी दाखवून आनंदाने बदल करून घ्यायला हवा संघर्ष करून शेवटी ही आपण आपल्याच मुलांना दोषी ठरवून या जगातून जाऊ नये. माझ्या या म्हणण्याला थोडे पालक अपवादही असू शकतात पण पूर्ण आयुष्य जर ज्यांनी मुलाबाळांसाठी वेचलं त्यांनी काळाची गरज किंवा सुविधा म्हणून आपले म्हातारपण देवाच्या चरणी अर्पण करून आनंदाने जगावे कारण शेवट हा देवाच्या चरणी झालेला कधीही चांगला मुलांवर नाराज राहून शिव्याशाप देऊन जीवनाचा अंत करू नये
The Manager is doing very noble work by good governance, administration and moreover providing emotional support and a spiritual environment for the residents. May he always stay blessed🙏
या वृध्दाश्रमात मी प्रवचन सेवेसाठी गेलो होतो ते लोक खूप समाधानी दिसले पण माझ मन मात्र बैचेन झाल प्रत्येक एकादशीनिमित्त मी भेट देऊन निरपेक्ष प्रवचन सेवा करीन असा शब्द दिलाय
कोणीही वाईट कॉमेंट करू नका. ज्याला त्याला स्वतःचे प्रॉब्लेम्स असतात. रिॲलिटी माहीत नसते आपल्याला . उलट इथे सगळे कमीतकमी उरलेले आयुष्य चांगले जगतात. नाहीतर उगचं एकत्यानी आयुष्य घालवणे वाईट असत खुप.
जातीपातीच्या भिंती या वयात आपोआप गळून पडतात आणि उरतॊ फक्त विशुद्ध मानवी संबंध. त्याला अध्यात्माची जोड मिळाली की सर्व वेदना, अपेक्षा, उपेक्षा यांना मुळीच थारा उरत नाही. आश्रमात अशा निराधार वृद्ध लोकांची आपुलकीने सेवा करणाऱ्या सर्वाचे मनापासून आभार.
राम कृष्ण वासुदेव हरी, माऊली ,प्रथम आश्रम चालक,श्री हरी भक्त परायण माऊली श्री तनपुरे बाबा यांना साष्टांग दंडवत ,कारण सध्या स्वताहाचे मुले आई वडीलांना सांभाळण्यास तयार नाही ज्यांचे भगवंता समान आपल्यावर उपकारआहे ते मुले आई आणि वडिलांना संभाळत नाही , परंतु श्री आपले तनपुरे बाबा त्यांना अगदी आपल्या आई वडिलांन प्रमाणे संभाळतात त्यांना अगदी प्रेम पुर्वक जय हरी श्री ज्ञानेश्वर माऊली त्यांच्यावर क्रुपा करो व तसेच त्यांच्या कुटुंबीयांना सुखी ठेवो , त्यांची सर्व बाजुंनी भरभराट होवो हि मी श्री ज्ञानेश्वर माऊली जवळ मागणे मागतो, राम कृष्ण वासुदेव हरी, माऊली
ते सगळे आजी आजोबा बोलतात ते बरोबर आहे तेना तीथ सूख आहे ते घरात मीळत नाही कारण घरात कुणाला वेळच नाही तेना बोलायला कुणी तेचेसी बोलत नाहीत नीट सभाळत नाहीत ते पेक्षा तीथ बर वाटतं तीथ एकामेकासी छान राहतात घरा पेक्षा तीथ तेचा वेळ छान जातो खूप खूप छान विडीऔ बणवला
कौटूंबिक तनावामुळे जेव्हा समाज, नाते,पोलीस, न्यायालय,खोट्याची बाजू घेतात तेव्हा मानसीक स्थिती साथ सोडते व आपलं कुणी नसल्याची जाणीव होते व ह्या गोष्टी अवलंबावा लागतो.
माझी एक विनंती आहे प्रतेक आई वडील यांनी आपल्या मलमता या आश्रमाला दान करा व तुमचे नातू पण तुमच्या मुलांना या आश्रमात पाठवणार आहे मी शेतकरी पुत्र आहेत जय श्री राम जय किसान 😂❤🎉😢😮😊
आपन म्हणतो आमच्या समाज सहा शात्र चारवेद अठरापूरान संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत मुक्त ताई धर्म गुरू ऐवढे ज्ञान सागनारे व आईवडलानी जीवनाचा ऐक छेकंद मिनिटं ऐकतास पूर्ण जीवन आणि नंतर आई वडलाचे कुत्रासारख जिवन जगाव लागते या समाजाला काय नाव दयाव जे म्हणतात आम्ही सहसणू सनातनी आम्ही हिंदु असे जे म्हणतात ते गु खातात का आता आम्ही शेतकरी ऐवढे कष्ट करून आम्ही आई वडीलाना विठ्ठल रूखमिनि मानतो त्याच हि पोट भरतो जगाच हि पोट भरतो आणि जगली जनावराच पोट भरतो ते केव्हा जेव्हा आमच्या डोक्यावर करजाचा बोज असतो तेव्हा आम्ही आई वडिल तर नाही हर जीव जनावराच पोट भरतो हे जे लोक आई वडलाना अनाथ आश्रमात नेवून टाकतात हे कोन पैदा करल जात आहेहे मानव दैते भूत राक्षस सैतान जीद प्राणी हे मला फक्त मानव भक्षक वाटतात
मी आता 59 आहे....गाण्याचा प्रोग्राम करतो.... मित्राच्या लग्न कार्यात प्रोग्रॅम साठी पंढरपूरला आलो. होतो.... परत कधी yog आला तर नक्की वृद्धाश्रमात येऊन जाईन.... सर्व काही सर्वांचे प्रसंग ऐकताना..माझ्यासमोर ही प्रसंग उभा राहतो..की आपलं काय होईल...? अक्षरशः डोळ्यात पाणी तारारल.. पण सर्वांची हिम्मत पाहुन मला ही बळ मिळालं. कारण मला ही दोन सुना आल्या आहेत... जे दादा कार्य करत आहेत. त्यांना माझा साष्टांग नमस्कार!आणि दंडवत!🙏💐💐 साहेब धन्यवाद!🙏💐🙏