@@amolbhuskade5084 Parambir Singh become the police commissioner of Mumbai on 29 th February 2020.This is breaking news that the leader of opposition appoints the PC and not the CM in Maharashtra.
@@amolbhuskade5084रुजू नाही केले. कोर्टाने च आदेश दिला सरकारला, की त्यांचे फंड,ग्रॅच्युइटी सर्व देऊन टाका. म्हणजे नोकरी संपल्यावर च dues देतात ना? काहीही . .अभ्यास न करता अफवा पसरवू नयेत.
एकदम बिलंदर आहेत या वर नार्को टेस्ट हाच एकमेव ऊपाय दिसून येतो आहे पण याला ही हो ही नाही किंवा ना पण नाही,याचा परिणाम श्री.देवेंन्द्रजीं सारख्या सच्छिल माणसावर होत आहे,शेवटी राजकारण आहे आणि राजकीय नेते पण आहेत....आपले विश्लेषण खरोखरीच अभ्यासपूर्ण आहे धन्यवाद सुशिल जी
महाराष्ट्र सरकार मध्ये अनिल देशमुख सारखा गृहमंत्री ज्यांनी नेमला होता त्यांची कीव करावी वाटते. जीतका अनिल देशमुख बोलेल तितकी त्या सरकारची उरली सुरली लाज जाणार आहे. ज्याला कायदा कळत नाही असा हा माजी गृहमंत्री. हा देशमुख हायकोर्ट , सुप्रीम कोर्ट मध्ये का जात नाही ? आणि रोज पत्रकार परिषद घेतोय. याला आत टाकून third degree दाखवावी.
सुशील कुलकर्णी सस्नेह नमस्कार आजचा तुमचा व्हिडिओ पाहीला एबीपी च तुमच्या तोंडून कौतुक ही ऐकलं, एबीपी सुधारले असं म्हणायचं आहे तुम्हाला इतिहास बघीतला तर शक्यता कमी वाटते पण एक काम तरी चांगलं झालं असं समजू,आता निवडणुका जवळ आल्या आहेत तेव्हा ऊसाचं गु-हाळ करत बसल्या पेक्षा अनील देशमुख आणि तत्सम यांना कायदेशीर पाठवावं कुठे ते ग्रहमंत्री बघतील.जय महाराज
नमस्कार. मला एक प्रश्न पडला आहे कि सत्येत असणाऱ्या गृहमंत्र्यांना (श्री देशमुख ) कोणी बाहेरचा माणूस येऊन त्यांच्यावर दबाव कसा टाकू शकतो. त्याचवेळी ते प्रकरण बाहेर का आले नाही.
हा देशमुख दिसतो तसा नाही हे एक नक्कीच जनतेला कळत आहे देशमुख ला एकच साग न आहे जा ना नार्को टेस्ट ला कशाला आरोप करतो आहे जर आधिकारी जर तयार आहेत तर कशाला घाबरून बसलात
श्री परमवीर सिंग हे एक जबाबदार अधिकारी होते,त्यांनी सेवेत भरती होताना जी शपत घेतली त्याचे ते बाधील असून त्यांनी जो निर्णय दिला तो खरा आहे.त्यांना न्याय मिळावा ही अपेक्षा
अनील देशमुख याना आता जाग आली, का त्यांना कुणी.... जाणून बुजून जागवले आहे? पण सत्य हे सत्यच असते देवेंद्र जी कार्य कुशल नेत्रुत्व आहे, हे या चोरांना बघवत नाही हेच खरे आहे.
अनिल देशमुख नार्को टेस्ट साठी तयार नसतील तर सरकार ने कोर्टात तशीच याचिका दाखल करावी किंवा देशमुखांनी फडणवीस यांच्या वर आरोप केल्यामुळे फडणवीस यांनीच तशी याचिका करावी आणि अनिल देशमुख यांचा जामीन रद्द करावी
काय तब्येत होती .अनिल जी. अहो तुमच्या कडे गृहमंत्री पद होते.आणि तुमची तब्येत अतिशय खराब होती. या वरती तुम्हाला जामीन मिळाला. आता लोक तुम्हाला बघतात खरोखर तब्येत खराब आहे का. आता हा विषय कोर्टाने बघावा. हे काही जनतेची मते आहेत.
शुशील जी, अब आया घोड़ा पहाड के नीचे , जो प्रयन्त पाणी माकडनीच्या नाकात जाते तेव्हां मकडीन पिल्लाला पाया खाली घेते आशीच परस्थिती ह्या नेत्यांची आणि त्यांच्या हो ला हो म्हणनार्य सवंगड्याची झाली आहे, होवून जाऊध्या नर्को टेस्ट खरे खोटे बाहेर येईलच.जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज की जय.
अनिल देशमुख, एक प्यादे है, बोलविता धनी वेगळाच असणार, आहे! याबाबत खरं तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी अब्रू नुकसानीची केस करायला हवी अनिल देशमुख यांच्या वर! धन्यवाद!