अगदी छान विश्लेषण केले सर धन्यवाद एक मात्र चंद्रपुर मध्ये प्रतीभाताई धानोरकर विजयी होणार,,,त्या नंतर ईव्हीएम सेटींग केली तर मग काय होईल सांगता येणार नाही
जरा माहिती करून घ्या ईव्हीएम बद्दल बोलण्या आगोदर. तुमच्या कांग्रेस च्या काळात त्यांनीच सुरू केल तेव्हा का नाही बोलतात ईव्हीएम बद्दल तेव्हा काँग्रेसला का नाही बोललात आताच हा चिडीचा डाव का खेळतात. भाजपची सत्ता नसलेले निवडून येतात तेव्हा कोणीच बोलत नाही. भाजप निवडून आली की ईव्हीएम ची कमाल. कितीही रडकी माणस आहात तुम्ही. सुप्रिम कोर्टाने ईव्हीएम मधे छेडछाडीला करण कोणालाच शक्य होणार नाही असा निकाल दिला आहे
मी स्वतः विदर्भात लोकांच्या कौलाचे विश्लेषण केले. माझ्या अभ्यासानुसार दहा पैकी सहा जागी मविआ येईल. नागपुर - भाजप रामटेक - काँग्रेस वर्धा - राष्ट्रवादी शप गोंदिया- भाजप गडचिरोली - काँग्रेस चंद्रपूर - काँग्रेस यवतमाळ - ठाकरे शिवसेना अमरावती - भाजप (शक्यता) अकोला - भाजप बुलढाणा - ठाकरे शिवसेना
आपला सर्व्हे इतका वस्तूनिष्ठ व प्रामाणिक आहे,की आपण महाराष्ट्र राज्य व्यापी सर्व्हे शिवाय पूर्ण देशाचा सर्व्हे करावा व कोण प्रधानमंत्री होणार ते ही जाहीर करावे.
अब कि बार 400 पार अब की बार 45 पार म्हणणारे आता चिडीचूप झाले आहेत फक्त राजकारण करीत व्यस्त असतात हे भाजप पक्षातील लोक आरे जनतेने ठरविले पाहिजेत तेव्हाच ते पार होईल ना ? मतदार ला गुहीत धरू शकत नाहीत कारण निश्चितच तो मतदार राजा कोणत्याच राजकीय पक्षातील नेतृत्वाचा गुलाम नाहीये फाजील आत्मविश्वास कुठून निर्माण झालाय माहीत नाही पण महाराष्ट्रातील आताचे राजकारण पहिल्यास लक्षात येईल कि भाजप पक्षातील नेत्यांकडून महाराष्ट्रातील संस्कार व संस्कृतीचे इतक्या प्रचंड खालच्या पातळीवर जाऊन राजकारण चाललंय हेच दुर्दैव आहेत महाराष्ट्रातील जनतेस वेठीस धरत आहे आज शेतकऱ्यांवर अन्याय होतोय, रोजगार उपलब्ध नाहीत, भ्रष्टाचार केलाय त्यालाच शुद्ध करून घेतात व साथ व समर्थन देत सोबत घेऊन सत्तेवर येतात ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणून सांगितल होत दस्तुरखुद्द पंतप्रधान मोदीसाहेब यानीच शेवट पंतप्रधान मोदीसाहेब आपण बोलत होतात भर सभेत आरोप केलाय सिचंन घोटाळ्यात भ्रष्टाचार केलाय म्हणून तरीदेखील भाजप नेत्यांकडून कित्येक भ्रष्टाचारी खासदार असेल आमदार असेल भाजप पक्षात प्रवेश दिलाय गोरगरीब जनता महागाईत होरपळून निघत आहेत त्याबद्दल कोणीच चकार शब्द देखील काढत नाहीत म्हणून यावेळेस बस झाल अब कि बार काँग्रेस सरकार चाहिऐ भाई भाजपाई अब बहोत हुआ भाजपाई अब आप आराम करो बहोत खूब आच्छे दिन दिखाऐ
Ram करो आणि हा सर्व्हे खरा ठरो हिच महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे. तेव्हाच गुजराती मक्तेदारी संपुष्टात यईल. जय हिंद जय महाराष्ट्र जय जनहित पत्रकारिता. भारत माता की जय. तरच शेतकरी वर्ग मग तो कोणत्याही प्रांतातील असो त्याला खर्या अर्थाने न्याय मिळेल. आज महाराष्ट्रातील असमियतेला खरी निडर पत्रकारिता सांगत आहे जनहित पत्रका द्वारे महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील जनतेला सत्य अस्त्यता पटवून दिल्या शिवाय राहणार नाही.महा आघाडीचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.
सर्वे करणाऱ्यांचा मोठा सत्कार ठेवला आहे जालना जिल्ह्यामध्ये कृपया रिंगण लाईव्ह चैनल वाल्यान तो सत्कार स्वीकारण्यासाठी जालना जिल्हा मामा चौक येथे अध्यक्षांनी तो सत्कार स्वीकारण्यासाठी यावे ही नम्र विनंती.
चंद्रपूर - प्रतिभाताई धानोरकर १०००% टक्के निवडून येणार.... सुधीरभाऊंच काम त्यांच्या क्षेत्रामध्ये चांगले आहे मात्र मोदी नको म्हणून सुधीरभाऊ नको आहे... महाराष्ट्रातला चंद्रपूर हा एकमेव मतदार संघ आहे मोदी साहेबांची लाट असतांना सुध्दा २०१९ ला दिवंगत बाळूभाऊ धानोरकरांना निवडून आणल होत... हंसराज अहिर साहेबांसारख्या राजकारणात दमखम असलेल्या नेत्याला पाणी पाजणार हे मतदार संघ आहे हे लक्षात घ्या...?...
या दोघांनी मतदारला 300 ते 500 रु वाटले असतील तर येतील. कारण गावागावात भिक्कारचोट मतदार असतात. ते संध्याकाळी 4 वाजे पर्यंत कुणी तरी मतांसाठी पैसे घेऊन येईल व ते स्वतः ला पाच वर्षे म्हणजे 1830 दिवसा साठी कसे 300 ते 500 रुपया साठी विकले जातात ही आहे वस्तुस्थिती. विकले जाणारे 25℅ मतदार आहेत म्हणून च हरामखोर,भ्रष्टाचारी, बलात्कारी निवडून येतात व येणार.
अनुप धोत्रे किंवा अभय पाटिल निवडून यायला 4 लाख मतदान लागेल भावा प्रकाश आंबेडकर यांना 3 लाख मतदान होईल लढत थेट अभय पाटिल अणि अनुप धोत्रे मध्ये आहे 9000 मतांनी अभय पाटिल निवडून येतील 🚩
आमच्या तालुक्यात बर्शिमध्ये विद्यमान आमदार BJP मधून प्रचार करत असताना देखील ओमराजे यांना लोकांनी भरभरून मतदान केले आहे,येथे पैशाचा वापर होवुन देखील लोकांनी ओम राजे यांचा दांडगा जनसंपर्क असल्यामुळे ओम राजे हेच विजयी होतील
नां माहायुती नां माहाआघाडी . माहाराष्ट्रात फक्त अणी फक्त " वंचीत बहुजन आघाडी " आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ह्यांनी , भाजपा, कांग्रेस,राष्ट्रवादी, शीवसेना ह्या तीनही पक्षांना हादरवुन सोडलेले आहे. वंचीत बहुजन आघाडी जरी काही जागांवरच आपली तत्परता दाखवेल .तरी 2029 लां र्वात मोठा पक्ष म्हणून उगवलेला दीसेलं .