नशीब मगर सरांनी अगदी फारच सुंदर विश्लेषण केले आहे मराठा समाजाकडून उभे राहणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने याची गणना करून घ्यावी स्वतःची कुवत बघूनच उमेदवारीसाठी अर्ज भरावा ही विनंती
आशिष मगर सरांना खूप खूप धन्यवाद त्यांनी प्रत्येक उमेदवारासाठी खूपच छान माहिती दिली आहे प्रत्येक उमेदवाराने उभा राहताना स्वतःची कुवत बघूनच उमेदवारीसाठी अर्ज भरावा ही काळी ची विनंती
मगर सर, आपल्या ला, मनापासून, खूप खूप शुभेच्छा आहेत आणि खूप खूप धन्यवाद आहेत,🚩🚩🌹 आणि, आता माघार नाहीच 🎉🎉 आता एकच मिशन 🎉🎉,, येत्या काळातील महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत,, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच आठरा पगड, जाती, जमातीच्या प्रवर्गातील, गोरगरीब, वंचित घटक आणि, सर्वच सामान्य जनतेतून चं, जनसेवक, आणि, लोकसेवक, असेच,🎉🎉 सर्व च्या सर्व,..२८८🎉 भावी काळातील, महाराष्ट्र राज्य, विधानसभा,, उमेदवारांना,, उभे करून, अतिशय काटेकोरपणे नियोजन करून, संपूर्ण ताकदीनिशी, संपूर्ण प्रचाराचे नियोजन करून,🎉🎉 संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्व च्या सर्व २८८,,🎉 भावी काळातील,, महाराष्ट्र राज्य विधानसभा,, उमेदवारांना, प्रचंड मोठ्या मताधिक्याने विजयी करुया 🎉🎉 आणि, भावी काळातील, महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत 🎉🎉 मतदानाने 🎉🎉, सत्ता परीवर्तन, राजकीय क्रांती 🎉🎉 घडवून आणूया 🎉🎉🎉🎉 आणि,, महाराष्ट्र राज्यात,🎉🎉 सर्व सामान्य जनतेचे 🎉🎉 महाराष्ट्र राज्य सरकार 🎉🎉 सत्तेवर आणूया, 🎉🎉,, सत्यमेव जयते, लोकशाही जिंदाबाद,,🎉🎉 संविधान जिंदाबाद 🎉🎉, भारतीय अन्नदाता किसान, शेतकरी कष्टकरी कामगार एकता युनियन जिंदाबाद, जय जवान 🎉जय किसान, एकता युनियन जिंदाबाद,,🎉🎉जय भीम,,🎉🎉जय शिवराय 🎉🎉,जय हिंद 🎉 जय महाराष्ट्र,, पाटोदा 🎉 येवला, लासलगाव, विधानसभा मतदारसंघ 🎉🎉 आणि , संपूर्ण..,नाशिक जिल्हा 🎉🎉
माझ्या मते १) ज्याने समाजासाठी खुप केले २) त्याला त्याच्या तालुक्यातील समस्या पूर्णपणे माहीत आहे ३) तसेच तो सुशिक्षित असावा ४) समाजाविषयी तळमळ असावी. ५) कायद्याविषयी ज्ञान असल्यास उत्तम ६) तीन ते चार भाषा चांगल्या बोलता, लिहिता आल्या पाहिजे. ७) समाजासाठी आतापर्यंत काम केले पाहिजे.
मनोज दादा जरांगे पाटील यांनी एकाही प्रस्थापित नेत्याला उमेदवारी देऊ नये किंवा माझी आमदाराला देखील देऊ नये ही नम्र विनंती आणि आम्हाला याची शंभर टक्के खात्री आहे की पाटील आमच्या मनात जे आहे तेच करणार आहे
आमदार म्हणजे फक्त निवडणुकी पूर्वीच नाही तर निवडून आल्या वर देखील आपल्या मतदार संघातील एक लाख मतदारांच्या दाराशी जो रोजच्या रोज सलग्न असतो त्याला आमदार म्हणतात. हे ज्याला जमणार असेल त्याने आमदार बनावे.
मगर सर तुम्ही ज्या पद्धतीने पोट तिडकीने काम केलं करत आहात पण उमेदवाराची ईच्छा नाही असा सांगितलं हेच सर्वांनी सांगायला हवा होत आणि जरांगे पटलाना 100% अधिकार द्यायला हवे होते कोणता पण दगड उभा करा नाव घ्या आम्ही त्याला शेंदूर लावू आणि त्याचा देव बनवू हे मत हवा होता समजाचा
Magar sir tumcha maind kharch pavr phul ahe tumcha and kraycha nay khartar tumalach umedvari dili paheje ❤❤❤❤❤❤❤❤kattar jarange patil Ani magar sir🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ही एकच संधी बदल घडवण्यासाठी आहे एकच वादा मनोज दादा..... अस कोणालाही वाटू नये की याचा फायदा युती आघाडी होऊ नये ... मी अगोदरच उमेदवारी कमेंट केली आरक्षणासाठी. शेतकरी कर्ज बाजारी आत्महत्या केली सुशिक्षित सर्व शिकलेले अभ्यास असणारे.. अभ्यासकांचा तज्ञ .राजकारणी सर्वाची मदत घ्यावी..
सर काल मी मुंबई TAK वर विरेंद्र पवार यांची मुलाखत बघितली. संशयास्पद आहे की अजून पाटलांनी मतदारसंघ ठरवले नसताना, पवार यांनी मुंबई 36 जागा लढवणार आणि मुंबईचा डबेवाला हा एक उमेदवार आहे असे घोषित केले. जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे का? कृपया सत्यता समोर आणावी.
संगळच खरं आहे संगळ्यानाच उमेदवारी देणे शक्य नाही आपली आपली पात्रता बघुन उमेदवारी दाखल करावी ती कोणती माणुसकी, पैसा, प्रसिद्धी , जातीयवादी नसलेला , विश्वास, स्वार्थी , हुषार, चाणाक्ष, समानता, मानसन्मान, न्याय, आपल्या मातीशी जुळलेला कामात भेदभाव न करणारा गल्ली ते दिल्ली पर्यंत कामं करणारा ,.......🎉🎉
उमेदवारी देतेवेळी मराठा समाजातील विस्थापित व्यक्तीला जसे की मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, छावासंघटनेतील, वकील, डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक, आणि समाजातील उच्च पदस्थ अधिकारी आणि निवृत्त अधिकारी यांनाच उमेदवारी देण्यात यावी जेणेकरुन विधानसभेत अभ्यासपूर्ण मराठा आरक्षणावर आवाज ऐकू येऊ शकतो. एक मराठा समाज नागरीक.
खूप छान विस्लेशन केलं आहे सर. ज्याला आपली लायकी कळते विधान विधान सभेमध्ये प्रखरपणे आपली बाजू तेवढ्याच ताकतीने निवडून आलेल्या उमेदवाराला मांडता आली पाहिजे . गाव खेड्यामध्ये कोणते विकासाची गरज आहे त्याच्याकडे दूरदृष्टी आहे का . अशा उमेदवारांनी उभे राहावे❤