हे आसे गित आयकले की पयले दीवस याद येता पयले परतेक खेड्यात सकाळी च म्हश्यान जोगी म्हणत तेयले ते हे गित सादर करीत होते ते गावात आले की गावात वेगळंच वातावरण तयार होत होत सकाळ ची सूरवाद ह्या गाण्या पासून होये
महाराज तुमचा आवाज,तुमचं सादरीकरण,तुमची लोकांना सांगण्याची तळमळ आणि तुमच्या स्वरातील आर्तता या सगळ्या गोष्टी या गीतातून प्रकर्षाने दिसून आल्या. तुम्हाला सलाम..!!!
एक नंबर प्रा . चिकटगावकर सर ! पिंगळा हे कोडं तुम्ही सोडवायला मदत केली ! हा प्रश्न मी लोककलेच्या स्पर्धा वेळी तुम्हाला विचारला होता तुम्ही तेव्हा अभ्यास करुन सांगतो असंही म्हणाले होते आज प्रत्यक्ष सादरीकरण च मिळालं ग्रेट आहात सर आपण 👍
पहिले सर्व परिस्थिती गरिब होते पण समाधान खूप होते.आता सर्व आहे पण समाधान नाही.आता फक्त धावपळ, पैसा, सत्ता, संपत्ती,एकमेकांची जिरवाजिरवी, शेजारी शेजारच्याला ओळखत नाही.
खुप खुप छान❤❤❤❤❤❤ या गीताला आयकुन पन्नास वर्षे झाली आहेत.... खुप छान.... जपली पाहिजे हो आपली संस्कृती आणि तुम्ही ते दाखवून दिले आहे...... राम राम भाऊ तुम्हाला या...... ❤❤❤❤❤❤❤