अरे बाबा सर्वसमण्या कुटुंब आहे त्यांचे ,त्यांचे नाव संपूर्ण भारतात केले आहे राजाने आता त्यांनी राजा एक कोटी लां विकून दुसरा घरी खोंड आहे तो पळवला पाहिजे
शर्यत म्हटलं की हार जित आसते,कोणतरी जिंकणार कोण हरणार महत्वाचे नाही.पण त्याला शिळी भाकरी खावून पळतोय ,राव डोळ्यातून पाणी थांबल नाही लवकर.आणि मालकीण म्हणते चार कोटी आले तरी देणार नाही हीच खरी श्रीमंती.धन्यवाद मावली
खऱ्या अर्थाने सच्ची मुलाखत ❤ जे जे खरं होतं ते माऊली सांगितलं.. आणि निव्वळ शुद्ध अंतकरणाने.. सलाम आहे माऊलीला मी तर खरं मथुर चा फॅन आहे पण राजासाठी आणि त्याने काढलेल्या गरिबीच्या दिवसासाठी माझ्याकडून शतशः प्रणाम आणि दिवसेंदिवस राजाने असेच प्रगती करू ही सदिच्छा 🙏🏻🙏🏻 श्रीमंताची बैल धावतात ते मागतात पण कुठे रुपये आले तरी राजाला न देणारी ही माऊली त्यांच्या या त्यागासाठी मनापासून 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मुलाखतीत दोन प्रसंग असे सांगितले त्याच्यात डोळ्यातून पाणी आलं 🥺🥺🥺
आई बाबांचे विचार खूप छान आहेत हार जित होत असते गर्व नसावा ❤️🙏🏻 comment करणाऱ्या वर बरोबर बोले बाबा.😇❤️🙏🏻 स्वतःच बघाच सोडून कशाला उगाच दुसऱ्याला नाव ठेवत राहतात बिन कामी लोक आणि राजा ची किंमत नका करू🙏🏻
बरोबर आहे दादा आमच्या घरी पण् पाखर्या नावाचा दोन वर्षाचा खोंड होता. खुप दिवसांनी घरच्या गाईला खोंड झाला म्हणून आण्णा नी घरीच ठेवला 2013 ला पुणेकरांनी 90,000 ला मागितला सगळे म्हणायचे आण्णा विकून टाक खोंड भुजार आहे पण आण्णा नी नाही विकला आणि त्याला छावणीत पिसाळलेल कुत्रा चावला 😢 दवाई डॉकर केलं पण वारला..... पण शेतकरी स्वतः चा मुलगा मानतात राव तुम्ही नाही समजू शकत🙏
@@rajendraghorpade6883शेठ लाखात एखादा हिरा दावणीला तयार होतो ,पैसे काय आज आहेत उद्या नाहीत .ज्यान जीव लाऊन मोठा केलाय त्यांचं तर मन झालं पाहिजे विकायचं,आणि बैल शेवटी एका शेतकऱ्याचा आहे व्यापाऱ्यांचा नाही . काय काय जन आसत्यात पैसे करून मोकळं होणारी😊
त्यांनी राजा ला विकला पाहिजे १कोटी ला आणि डिमांड ठेवली पाहिजे राजा त्यांचाच दावणीला राहील अशी ह्याने मालकाला पण पैसे मिळतील , ghenaryancha नाव पण होईल आणि दोघांचा नाद पण पूर्ण होईल.
पुसेगाव मैदान मारलं की आला लगेच मुलाखत घ्यायला आला.....या अगोदर तू किती वेळा यांची मुलाखत घेतली रे......???? गरिबाच्या घरी त्यांचे बैल उजेडात यायच्या अगोदर जायला शिक..... फोकस मधे आल्यावर तर कोणी पण पाय लावून पळत आहे.....
आता घरणीकी सगळ्यांना दिसायला लागली नेते युट्यूबर सगळेच लाईन लावायला लागलें याच्या अगोदर कुणाला राज्या घरणीकी दिसतं नव्हती फक्त एकच व्यक्ती कधीही विसरला नाही धनाजी पिसाळ या व्यतीन राज्या आणी घरणीकी हि समीकरण फिक्स होतं तोच माणुस खरा ह्या बैलाचा करता करवीता आहे
त्यांच बैलाच नियोजन कस का असेना आदल्या दिवशी पासून, काही अंतर्गत गोष्टी असतात तर तुम्ही कशाला विचाता, विडिओ पूर्ण चांगला आहे, फक्त काही शंका किंवा विचारपूस हीं मर्यादित ठेवावी 🙏