Sir..पेसा चा उमेदवारने जर पेसा मधून फॉर्म भरला असेल..आणि त्यांनी जर highst मार्क मिळवले असतील तर तो नॉनपेसा मधील सर्वसाधारण मुलाची जागा मिळेल की फक्त पेसा मधील जागेसाठी त्याचा विचार् होईल... कृपया कळवावे...🙏🙏
Sir..पेसा चा उमेदवारने जर पेसा मधून फॉर्म भरला असेल..आणि त्यांनी जर highst मार्क मिळवले असतील तर तो नॉनपेसा मधील सर्वसाधारण मुलाची जागा मिळेल की फक्त पेसा मधील जागेसाठी त्याचा विचार् होईल... कृपया कळवावे...🙏🙏
ज्या नोकरीची जाहिरात निघाली असेल त्या नोकरीसाठी नॉनपेसा वाले फॉर्म भरू शकतात पण पेसा अंतर्गत भरती राखीव जागेसाठी आदिवासीच फॉर्म भरू शकतो.बोगस भरती हटाव पेसा बचाव जय आदिवासी ✊🏼🌿
काही लोकांना गैरसमज होतो कि पेसा भरती मध्ये फक्त आदिवासीनाच 100% reservation दिलं जातो other category ला सुद्धा त्यांच्या लोकसंख्ये नुसार जागा असतात. याची नोंद घ्यावी! जय आदिवासी 🙏
पेसा कायदा हे ग्रामपंचायत सबधित असताना हे लोक नोकरी मध्ये पेसा कायदा गुसवले पेसा व नोकरी याचा कुठलाच संबंध नाही क्षेत्रा बाहेरील आदिवासी वर अन्याय नव्ह काय ? बोगस 25 आमदार 4 खाजदार आदिवासी मंत्री हे लोक चोरटे आहेत हे लोक st चे मतदार संघ फिरते नसल्यामुळे otsp क्षेत्रामधील आदिवासीचा प्रतिनिधीत्व नसल्यामुळे पेसा क्षेत्राबाहेरील आदिवासी अन्याय केला जातो बाडखाऊ लोक पेसा म्हणजे पंचायत (अनुसूचित क्षेत्र विस्तार) अधिनियम, १९९६. या कायद्यामुळे या क्षेत्रातील ग्रामसभांना अधिकार वाढले आहेत आणि त्यांना स्वतःच्या विकासाची धोरणे ठरवण्याची मुभा मिळाली आहे. पेसा कायद्याचे मुख्य उद्देश: * आदिवासींचे स्वशासन: या कायद्यामुळे आदिवासींच्या स्वशासनाला प्रोत्साहन मिळाले आहे. * स्थानिक विकास: ग्रामसभा स्वतःच्या गरजेनुसार विकास कामे करू शकतात. * सांस्कृतिक संरक्षण: आदिवासींची संस्कृती आणि परंपरा जपण्यास मदत होते. * निसर्ग संरक्षण: जंगले आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण करण्यासाठी प्रोत्साहन देते. पेसा कायद्याचे मुख्य घटक: * ग्रामसभेचे अधिकार: ग्रामसभेला जमीन, जल, वन आणि खनिज साधनसंपत्तीच्या वापराबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे. * विकास निधी: आदिवासी विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला जातो. * स्वशासन संस्था: आदिवासींच्या स्वशासनासाठी संस्था स्थापन करण्याची तरतूद आहे. पेसा कायद्याचे महत्त्व: * समाजिक न्याय: आदिवासींच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी हा कायदा महत्त्वपूर्ण आहे. * स्वावलंबन: आदिवासी समुदाय स्वावलंबी बनण्यासाठी प्रोत्साहित करतात. * लोकशाही: हा कायदा लोकशाही मूल्यांना बळकटी देतो. rajbhavan-maharashtra.gov.in/notice/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7/?fbclid=IwY2xjawErqyBleHRuA2FlbQIxMQABHR3nERXHr8dxFWJVznezaGPbIjKxvfGjQexo-0YnGuoMivPxQjFch3d9nw_aem_xzc9xkZegsTCpeGwl5Pfkg
Other कॅटेगरी च नाही रे भाऊ एसटी आदिवासीं लोकांवर सुद्धा अन्याय करणारा हा pesa act आहे कारण राज्यातील काही जिल्हे सुध्दा pesa मध्ये समावेश केल्या गेली नाहीत उदाहरण म्हणजे गोंदिया जिल्हा तुमच्या 13 जील्ह्यापेक्षा ही आतीमागास पूर्वेकडील ,naxal प्रभावित डोंगराळ,अती दुर्गम खूप मोठ्या प्रमाणात गावे 100 %आदिवासी असून सुद्धा शासनाच्या चुकीच्या धोरण मुळे pesa क्षेत्रात समावेश नाही झाला आहे त्यामुळे आम्ही आदिवासी आसू न सुद्धा आम्हाला या 17 संवर्ग भरती मध्ये आमच्या संधी हिरवल्या जातात मग आमचे काय सांगा
जागा प्रत्येक caste देत असतील तरी पण आदिवासी ST category ला 65 ते 70% reservation आहे. कारण मी Compitatve Aspirant आहे 🙏. आता तर प्रत्येक field मध्ये सर्वात जास्त फायदा होतं आहे.....
सर आज काहीजण म्हणताना पाहिलं की पेसा म्हणजे आदिवासी नाही... आणि ते नेतृत्व करत आहेत.. त्या माणसाला पेसा म्हणजे काय माहिती नाही आणि पेसामधून जागा मागत आहे..
सर मी पेसा क्षेत्रातील अनु. जमातीचा रहिवासी आहे आणि मला नॉन पेसा क्षेत्रा मध्ये जातीच्या सवर्गामधून(अनु. जमाती )फॉर्म भरायचा आहे तर मला पेसा प्रमाणपत्र लागेल का? 🙏
सर Pesa म्हणजे Panchayat extension in schedule area मग मला सांगा यात ग्रामपंचायत आणि ग्रामसभेस विशेष अधिकार आहे. यात आदिवासी समाजास 100% आरक्षण किंवा नोकरीत आरक्षण असा कुठलाही उल्लेख नसताना आपल्या राज्यात Pesa भरती म्हणून आदिवासी समाजास 100% आरक्षण 17 पदांना लागू केल किती असंविधानिक आणि त्या क्षेत्रात राहणाऱ्या बिगर आदिवासी समाजाला नोकरी त्यांचे हक्क, अधिकार यांपासून वंचित ठेवणारे आहे.
Governor vr depend aste te mitra, he may or may not asa ullekh aahe. 2014, 2019 ch adhyadesh vachava, constitution nusar Tyanni 2 Vela sngitla aahe, Scheduled area mhnje jithe aadivashi rahtat te, jikde OBC rahtat to schedule area kasa hou shkto, to area ST rahtat tyavar ch depend aahe mg, OBC valyanna vr konta anyay. 100% ha fasva number aahe, thodyach tr jaga aahet te, Palghar la mostly ST ch Rahat, Adivashi jihla mhnun ghoshit zhalay aahe, OBC jilha nhave. ST jikde rahto tech thikan PESA madhe yete naki OBC rahto te, PESA ha ST vrch dependant aahe. Mg Tyanna nahi tr konala aarakshan denar.
Radu naka, in general boltoy, OBC sudharlela aahe, tyan kade jast paise aahet, in general, सर्वसाधारणपणे, saglech OBC kade paise aahet asa nah. OBC madhle parents astat tyancha focus education vr asto, in general, tasa ST patarnts cha nsto focus, in general. Aani OBC swatala उच्च samjtat Ani ST lokanna khalche samjtat mg aarakshan konala denar? Tumhich sanga. Mi OBC chi mulgi magyla gelo tr ml nahi denar, boltil to ST aahe, tumhi loka tumchya veles cast pahta, aani aamchya veles aamchi cast ka Nako pahavi, mhanun PESA madhe ST barobar aahe.
@@Lashivb काहीही असो 100% आरक्षण एका समाजास देवू शकत नाही. जे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिल त्यांनीही 100% आरक्षण एका समाजास असा कुठलाही मुद्दा संविधानात मांडलेला नाही. विशेष बाब म्हणून वाढीव आरक्षा ठिक आहे. अहो आजपर्यंत अनुसूचित क्षेत्रात तुम्ही वाढीव आरक्षण घेतच आले आहात. काहीतरी मधला मार्ग निघावा ज्यात आदिवासी आणि बिगर आदिवासी समाजाला दोघांना न्याय मिळेल. आज नंदुरबार, गडचिरोली व पालघर जिल्ह्यात आदिवासी सोबत बिगर आदिवासी समाजही मोठ्या प्रमाणात आहे. दोघांना संधी मिळाल्यास हा वाद ही मिटेल आणि गुण्यागोविंदाने दोघी समाज एकत्र राहतील.
@@Lashivb राज्यपालांना कायदा करायचा अधिकार नाही. फक्त राज्य शासनाचा किंवा केंद्र शासनाचा कायदा अनुसूचित क्षेत्रात लागू करावा किंवा नाही इतकेच अधिकार असताना आपल्या राज्यपालांनी 100% ची अधिसूचना काढली पण याला पेसा भरती म्हणत आहेत. Pesa कायदा म्हणजे Panchayat extension in schedule area यात नोकर भरती किंवा 100% आरक्षण असा काहीही उल्लेख नाही. त्यामुळे आदिवासी व बिगर आदिवासी समाजाचा विचार संविधानानुसार आरक्षण द्यावे
@@Jaypal882 100% asa ullekh nahi, tya sobar 1% asa hi ullekh nahi, tr 0% denr aahe ka, kon bolla Governor ne kayda kela😂, governor la adhikar aahe tasa, he may or may not, vachun nahi aala ka? Vach ki jaun na, punha sangto to reply वाचला नाही वाटतं, scheduled area ha OBC cha nasto, सर्व OBC जर गावात राहायला लागले तर त्या area la Scheduled area म्हणणार का? Scheduled area, जिथे आदिवासी राहतो तिथे, ओबीसी राहतो तिथे नाही. Scheduled area हा ST मुळेच बनलेला असतो. त्यात ओबीसी राहायला लागले त्यामुळं Scheduled area बनत नाही. ही मूलभूत गोष्ट आहे. PESA चा पाया हाच आहे. ST च्या 4 जागा समजा निघाल्या तर 4 जागा हे 100% असतात. आता ST च्या 70 जागा निघाल्या तर त्याला सुध्धा 100% म्हणतात, हे गणित असतं. तुम्हा लोकांना जळण झाली 70 जागा निघाल्या ST च्या. Te कसं थांबवावं. हे main reason आहे. Supreme court मध्ये जाण्याचं. बाकी 10 निघाल्या अस्त्या तर इतकी माथे फिरू नसती केली. ओबीसी लोक bewakoof आहेत, उत्तम शिक्षण भेटलं पाहिजे सर्वांना, जे मुंबई च्या PACE मध्ये शिकवलं जाते तेच जर खेड्या गावात शिकवलं गेलं तर आरक्षणाची गरज नाही ST लोकांना पडणार नाही OBC, नाही SC लोकांना. पण त्याची मागणी न करता आम्ही मागासलेले आहोत आम्हला पण आरक्षण द्या, असा मूर्खपणा चालवला आहे. Quality शिक्षणाची मागणी करा, आरक्षणाची नाही. आता बोलू नको अरे आम्ही ST लोकांच्या बाजूला राहतो मग आम्हाला पण ST 4 जागा असतील तर 5वी जागा वाढवा आणि ती एक जागा OBC na द्या. असं नाही होत मित्रा, तुमचे जे main माणसं आहेत, ते मूर्ख लोक आहेत, तुला मी आता बोललो की मागणी कसली झाली पाहिजे, शिक्षणाची नाकी आरक्षणाची. ओबीसी स्वतःला वरचे आणि हुशार समजतात पण मागणी तर bewakoof वाली करत आहेत. Most fundamental गोष्ट आहे ती तुला सांगितली. ST लोकांनी पण उत्तम शिक्षणची मागणी केली पाहिजे पण नाही करत, पण जे स्वतःला वरचे आणि हुशार समजतात तेच समजून योग्य मागणी केली पाहिजे, ते न करता आरक्षण मागत आहेत, ST लोक चल bewakoof आहेत पण OBC tr नाही ना, पण ते मागणी का नाही करत आहेत मग उत्कृष्ट शिक्षणाची जेणेकरून आरक्षणाची गराचच मुळात पडली नाही पाहिजे कारण पॉलिटिक्स कोण करणार मोठ्या पदावर बसलेलं OBC, त्यांच्या लोकांकडून donation कसं जमणार, म्हणून जे साधे ओबीसी आहेत त्यांना मूर्ख बनवत आहेत आणि तुमच्यासारखे मूर्ख ही बनत आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की जरी Merit वर्ण निवड करायला सर्वात केली, म्हणजे आरक्षण काढून टाकलं सर्वांचं, तरी सुधा मी लग्न करायला मुलगी मागितली की तू आदिवासी असल्या मुळे नाही देणार असा सांगून पळवून लावतील, म्हणजेच आरक्षण काढून सुध्धा जातीवाद हा जाणार नाही, Merit नुसार भरती झाली तरी जातीवाद जाणार नाही. जर तुम्ही जातीवाद सोडला तर आम्ही सुध्धा खुशी खुशी आरक्षण सोडू. Supreme court ने जरी PESA ST only विरोधात निर्णय दीला, तरी ज्या मूलभूत/पायाभूत/ बेसिक गोष्ट मी सांगितल्या त्या बदलणार नाही. जर त्यांनी PESA मधलं आरक्षण संपवलं तर PESA पण संपवावा कारण त्याचा काही आर्थ राहत नाही. आणि 70 जागा ह्या ST मधून काढाव्या, फकत problem त्याच्या ने इतका येईल की नंदुरबार चा आदिवासी पालघर मध्ये नोकरी करेल आणि 3 वर्षां नंतर गावाला बदली घेईल, 70 जागा ह्या ST मधून काढल्या तर, नागपूर चा आदिवासी ही पालघर ल येऊ शकतो. मग पालघर चे आदिवासी आहेत त्यांचा नंबर तर बाप जन्मात लागणार नाही. म्हणून PESA आहे जेणेकरून पालघर वाल्यांना नोकरी मिळेल. कारण पालघर चे आदिवासी नंदुबर आणि बाकी राज्यातल्या आदिवासीं पेक्षा खूप मागे आहे. म्हणून PESA aahe. जेणेकरुन पालघर मधले जे कमी हुशार आदिवासी आहेत त्यांना नोकरी मिळेल. त्यात पण आता तुम्ही अडचण आणली आहे. ही basic गोष्ट माहीत अस्ती. तर तुमचे असे दिवस आले नसते. मी तुमच्या पेक्षा हुशार आहे, पण तुम्ही मला तुमची बहीण किव्हा मुलगी देणार नाही कारण मी आदिवासी आहे, हुशार असून सुद्धा, merit मधे येऊन सुद्धा.🙏
तुम्ही जर अनुसूचित क्षेत्रामध्ये येत असाल जे पेसा कायद्यामध्ये येतो तर त्या आरक्षणाचा फायदा तुम्हाला होईल आणि अजून एक गोष्ट महत्वाची तुमची कास्ट आदिवासी पाहिजे.
@@abhyasmitra सर मी आदिवासीच आहे. पण आमच्या गावला पेसा कायदा लागू नाही. पण तलाठी भरती website वर मुख्य आणि अतिरिक्त अनुसूचित क्षेत्र अश्या दोन याद्या आहेत. आणि अतिरिक्त मध्ये माझ्या गावाचं नाव आहे तर त्याविषयी थोडा संभ्रम आहे. की फक्त मुख्य गावांना आरक्षण लागू आहे की अतिरिक्त गावांनाही लाभ घेता येईल. कारण तस परिपत्रकात लिहिलेलं दिसलं.
कोणी सांगू शकेल का बिगर आदिवासी समाजाला आरक्षण दिल पेसा मध्ये तर आदिवासी समाजातील संस्कृती परंपरा रीतिरिवाज त्यांची भाषा यावर परिणाम पडणार नाही का? गावातील कोणतीही गोष्ट असो त्यांचा भाषेत करायची असते तर बाकीचे करू शकेल का?
आदिवासींनी धर्मांतर केल! ज्या आदिवासींनी धर्मांतर केल ते तुमची प्रथा, चालीरीती, रूढी, परंपरा पाळतात का? फक्त आरक्षणाचा लाभ घेतात. बिगर आदिवासी आदिवासींच्या सर्व रूढी, परंपरा, चालीरीती पाळतो इतक लक्षात घ्या. आदिवासींच्या बोलीभाषा अनेक आहेत मग ज्या त्या भागात ज्या त्या भागातीलच कर्मचारी काम करत आहेत का? हे बघा आधी. आदिवासी कर्मचारी PESA क्षेत्रात कुठेही ड्युटी करताना त्यांना सगळ्या भाषा येत नाही मग ते मराठीत बोललात
सर सर्वप्रथम PESA - Panchayat extension to schedule areas. यात फक्त ग्रामसभेला व ग्रामपंचायतीला विशेष अधिकार दिलेले आहेत. कुठल्याही प्रकारे नोकरभरती, आदिवासींना वाढीव, विशेष किंवा 100% आरक्षण असे काहीही नसताना चुकीचे शासन निर्णय काढून बिगर आदिवासींवर अन्याय चालवला आहे. #PESA भरती अतिशय असंविधानिक आहे.
@@vishwasbhoye2487 काय सरळसरळ शासन निर्णयात ज्या गावात आदिवासींची लोकसंख्या 50% पेक्षा जास्त असल्यास आदिवासींना 100% आरक्षण आहे तर कसकाय तुम्ही म्हणता 100% नाही, लोकसंख्येनुसार नाही. या सर्व 13 जिल्ह्यात ज्या ज्या गावात आदिवासींची लोकसंख्या 50% पेक्षा जास्त आहे तिथे 100% आरक्षण आदिवासींना आहे. गावात 51% आदिवासी असले तर 49% बिगर आदिवासींवर किती मोठा अन्याय आहे. हा शासन निर्णय रद्द व्हावा. 25,50,100% ऐवजी 15,30,50% व्हायला पाहिजे किंवा 15,25,40% अस काहीतरी व्हायला पाहिजे.
या कायद्याचा शिक्षण साठी बेकार आहे, बाकी पोर दिवस रात्र मेहनत करून लागून नाही राहिले कारण प्रत्येक vacancy पेसा चे जास्त vacanncy आहे? सर्वांना सामान पाहिज़े 🙏
त्या काहिंकडे तुझ लक्ष गेलं. बाकीच्यांच काय.. 10 लोकांसाठी तु 90 जनांच आरक्षण रद्द करु इच्छितो.. वा बेटा.. आणि त्या काहींची परिस्थिती पण आरक्षणा मुळेच चांगली आहे.. Open वाल्यांनी मान्य करा नाहीतर नका करू.. पण ओपन मध्ये 20-30 टक्के गरीब आहेत बाकिंकडे पैसा जमीन आहेच.. तेच ST मध्ये 20-30 कडे पैसा आहे बाकी 70-80% गरीब आहेत.. पण तुम्ही फक्त या २०-३०% कडे बघुन आरक्षण बंद करा बोलतात.. सलाम आहे तुम्हाला.. unreserved मध्ये OBC वाले दिसतात सिलेक्ट झालेले पण ST वाले कधीच नसतात क्वचीत वेळा होत असतील.. यावरून समजून जा त्यांना किती फॅसिलिटी आणि कीती अभ्यास करायला वाव भेटतो.. अगदी थोडाफार.. हुशार तर ते पण असतात पण लहान पणा पासून त्यांना ते वातावरण भेटलेल नसत
In general bghaych aste nahi ki kahi lokanna point out karun bghaych aste, he bagha sudharle he loka😂. In general asa goverment chya document/ adhyadesh madhe pn ullekh asto." In general" Ani obviously kahi lokan var anyay hoto, barobar aahe, pn jar mi Patil chi mulgi magyla gelo, tr tya muli che papa mla laat ghalun haklun lavyil, ST aslya mule, in general. Srv loka nahi tse krt but In general hi stithi aahe. Patil loka baki lokanna cast chya basis vr judge krtat mg Sarkarne Cast chya basis vr judge krun ch Tyanna aarakshan dile aahe, nahi tr Patil kaka ST valyala promotion Kay nokrit pn ghenr nahi😂