कुठे चुकला असेल तर सांगा शक्तीची टिंगल टवाळी करू नका मला जेवढं करता येईल तेवढं करतो देवीच्या आशीर्वादाने आयुष्यात तुम्ही एकातरी कुळाचा उद्धार करा लोकांना नाव ठेवण्यापेक्षा
ह्यालाच गोधळ बोलतात, नुसता संचार होऊन मतलब नसतो बाकीच्या गोष्टी पण क्लिअर झाल्या पाहिजेत, आणि जे महाराज करू शकतात ते बाकीचे करू शकत नाहीत त्यामुळे बहुतेकांची जल जल होत आहे