जो माणूस चांगला काम करतो, त्याच्यापाठी तालुका उभा राहतो, नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहे, त्यामुळे पर्मनंट आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबच
बदलाचा विषय येतच नाही नामदार वळसे पाटील साहेबांचे तालुक्यातील कामच प्रचंड मोठे आहे आणि सर्वसामान्य माणसांचे जीवनमान उंचावण्यासाठी आंबेगाव तालुक्यात खुप काम झाले आहे
आदिवासी बांधवांनी खरे तर आंधळे पणाने सपोर्ट करणे बंद केले पाहिजे, बऱ्याच ग्रुप मध्ये जी चर्चा होते ती चांगली आहे, वळसे पाटील यांनी किती वेळा धनगर आरक्षण विरोधात किंवा बोगस हटाव साठी विधानसभेत आवाज उठविला, पत्र व्यवहार केला , मला तरी आठवत नाही. आताही ते यावर काही बोलत नाही, आदिवासी समाजाला गृहित धरून चालले असेल तर मग यावेळी विचार करावा लागेल. आदिवासी बहुल भागात जे कोण त्यांचे चमचे आहेतं त्यांनी यावर त्यांना जाब विचारावा आणि त्याची बोगस आदिवासी आणि धनगर बद्द्ल ची भूमीका राज्यात जाहीर करण्यास सांगावे
आदिवासी भागात साहेबांनी आदिवासी वसतीगृहे,आदिवासी इंग्लिश मिडियम शाळा,मागासवर्गीय विद्यार्थी साठी निवासी शाळा ,पायरडोह तलाव ,पडकाई कार्यक्रम ,बुडीत बंधारे ,राजपुर येथील भक्त निवास ,तालुक्यात पांच आश्रम शाळा ,भीमाशंकर विकास आराखडा ,हिरडा नुकसान भरपाई मिळवून दिली अजूनही बरीच कामे साहेबांनी आदिवासी जनतेसाठी केले आहे .
आंबेगाव शिरूर चे भाग्यविधाते ना.दिलीपराव वळसे पा. हेच निवडणूक लढवणार व मोठ्या फरकाने निवडुण येणार . कारण जनता त्यांच्या बरोबर आहे. जनता काम पहाते वळसे पाटील साहेबांचे काम जनतेला माहीत आहे.
जो माणूस चांगला काम करतो, त्याच्यापाठी तालुका उभा राहतो, नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहे, त्यामुळे पर्मनंट आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबच
आंबेगाव शिरूर चे भाग्यविधाते ना.दिलीपराव वळसे पा. हेच निवडणूक लढवणार व मोठ्या फरकाने निवडुण येणार . कारण जनता त्यांच्या बरोबर आहे. जनता काम पहाते वळसे पाटील साहेबांचे काम जनतेला माहीत आहे.
आंबेगाव शिरूर चे भाग्यविधाते ना.दिलीपराव वळसे पा. हेच निवडणूक लढवणार व मोठ्या फरकाने निवडुण येणार . कारण जनता त्यांच्या बरोबर आहे. जनता काम पहाते वळसे पाटील साहेबांचे काम जनतेला माहीत आहे.
आदिवासी बांधवांनी खरे तर आंधळे पणाने सपोर्ट करणे बंद केले पाहिजे, बऱ्याच ग्रुप मध्ये जी चर्चा होते ती चांगली आहे, वळसे पाटील यांनी किती वेळा धनगर आरक्षण विरोधात किंवा बोगस हटाव साठी विधानसभेत आवाज उठविला, पत्र व्यवहार केला , मला तरी आठवत नाही. आताही ते यावर काही बोलत नाही, आदिवासी समाजाला गृहित धरून चालले असेल तर मग यावेळी विचार करावा लागेल. आदिवासी बहुल भागात जे कोण त्यांचे चमचे आहेतं त्यांनी यावर त्यांना जाब विचारावा आणि त्याची बोगस आदिवासी आणि धनगर बद्द्ल ची भूमीका राज्यात जाहीर करण्यास सांगावे