@@meenadabholkar7443 त्यांचीच कशाला, देश हिरवा होतोय हे कळायला आपली पण वेळनिघून केलेली आसेल, ज्यानुसार विचार करुन लोक मत देत आहेत. म्हणतात *लोकसभा तो झाँकी थी, विधान सभा तो अभी बाकी है!*
तेल लावलेले पैलवान आणि काडी पैलवान यांची कुस्ती होणार असे वाटते. ऊबाठा म्हणाले शरद पवार मुंबई ची वाट लावणार नाहीत...हे बरोबर आहे. पण ऊबाठा ची वाट लावणार हे नक्की.
2019ला शहा बरोबर बंद खोलीत चर्चा झाली व cm ठाकरे यांना करायचे ठरले अशी बोंब केली. त्याचं प्रमाणे सोनिया गांधी बरोबर बंद खोलीत चर्चा झाली असे नंतर बोंब मरण्यास तयार. जर cm पद 2024 ला मिळाले नाही तर.
भावी पंतप्रधान म्हणून उद्धटराव जरी दिल्लीत गेले असतील तरी येताना 'भावीण* म्हणूनच परत येतील.. मला एक आठवण झाली, माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी ज्येष्ठ नेत्या श्रीमती पुष्पा भावे यांना *भावीण* असे संबोधले होते... आता त्यांचा पुत्रच *भावीण* पंतप्रधान होऊन महाराष्ट्रात परत येणार...
tumchya Raj Thakare sahebanchahi kahi bharwasa nahi . TYANNI 2019 MADHE KHANGREJI YUPIA CHYA BHATAKATYA BHRSHTATMYACHI TALI UCHALALI HOTI V MODI VIRODHAT LAAW RE TO VDO KARAT FIRAT HOTE.
@@rajupnjkr Raj saheb fakt satyachya bajune tham pane aani bindhast mat mandtat. jevha jyanch yogya asta tevha samarthan ani jevha je chuktat tyanchya var tika
@@ImShilpaGorade ह्याना हिंदू बद्दल, भारत बद्दल जराही विचार नाही फक्त्त सत्ता कशी मिळेल शिंदे, फडणवीस ला कसे खाली खेचून आणू एवढीच ईर्षा. मुस्लिम बरोबर ह्याचा फायदा करून घ्यायलाय हे कसे टकुऱ्यात घुसत नाही यांच्या. इतका ताप होतो ना किती शिव्या देऊ यांना कमीच आहेत.
धारावीकरानो, मी मुंबईकरच आहे.बाळासाहेब माझे श्रद्धास्थान आहेत पण उध्दव ठाकरे फक्त स्वार्थासाठी काम करीत आहे.आदानीनी टुकडा टाकला नाही म्हणून धारावी प्रोजेक्ट होऊ देत नाही.तुम्ही तुमचा फायदा ओळखा.राजकारण मध्ये आणू नका.हा सर्वांचा फायदा आहे.
उद्धवला विसर पडला , आपण मुख्यमंत्री कसे झालो . समजा आधी पाठिंबा दिला उद्धवला मुख्यमंत्रीपदासाठी तरी विधानसभानिकालानंतर लाडक्या लेकीसाठी शरद पवार काहीही करु शकतील
मा ऊबाठा या पुढे कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाही तर नाही च अनवधानाने मुख्यमंत्री पद हे मा शरद पवार सर यांनी सुचविले होते म्हणून च या पुढे कधीच स्वप्न पुर्ण होणार नाही जय श्री राम जय शिवराय
पण विधानसभा निवडणुकीत माविआ मध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असणार आहे कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटलेली आहे . मग काँग्रेस चा मुख्यमंत्री न होता ऊबाठा आणि शरद पवार गटाचा कसं काय होईल.
उद्या ते म्हणाले कि मी इंग्लंड वरुन भारतीय राज्य कारभार करीन तरी हे सहन करतीलच का पवार साहेब.. उद्धवस्त ठाकरे यांना पवार खुळे वाटतात का❓...... नाही यांना सोनिया चरणी फुलासारखे वाहुन टाकले तर पवार नाव सांगणार नाही बारामतीचा......
बा.देश मधे प्रधानमंत्री पद खाली आहे ऊदधव ठाकरेचा डोळा बहूदा तिकडं असावा..आणि शिवाय हककाचा मतदार देखील आहे तिथे..कदाचित दिलली वारी करताना शेख हसीनाशी बोलून याविषयावर गंभीर चरचा केली असावी..😊😊
ऊतावळा ..... आणि..... बाशिंग असाच कांही हा प्रकार असावा असे वाटते,किंवा बाजारात....तुरी.....मारी अशा प्रकारचे कांही तरी असावे....आपले विश्लेषण खरोखरीच अभ्यासपूर्ण आहे धन्यवाद 🙏
या सत्तापिपासूना घराच्या बाहेर पडता येत नाही . महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या नावाने राज्य केले पण मराठी माणसांचे काय भलं केलं हे एका वाक्यात पण सांगू शकत नाहीत . असे हे संधी साधू हिंदू साधूंची काय रक्षा करणार ?