कापूर हा रासायनिक पदार्थ आहे,तो ज्वलन होत असताना वातावरणातील सूक्ष्म जंतू नष्ट होतात,निघून जातात,साऱ्या अशुद्धी निघून जातात.वातावरण शांत ,पवित्र होत. हे शास्त्रीय कारण आहे. मन प्रसन्न होते.सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.अगदी खर आहे.
महाराज दुनिया रंगा रंगाची आहे पण कोणी काय पैसे कमावि ण्या साठी डोके लावेल सांगता येत नाही पण कष्ट करणारा कधी मग थांबत नाही हे मात्र सत्य आहे वस्तु दोष शब्द च आसा आहे कि माणसाला भिकेचे डोहाळे लागल्या शिवाय रा हात नाही धन्यवाद मेंढपाळ तर राना वणात राहातात त्यांचे काय? काही लोकानी पंडित ज्योति ष देवलशी यांच्या नादी लागून राहाती घरे पाडुन रस्त्यावर राहातात उम्मे द महत्वाची हे वास्तव आहे धन्यवाद.
आहो महाराज भिमसेनी कापूर विकतात ते तर पहिले करोडपती झाले असते आणि त्यांचीरोगराई संपुर्ण संपली असती, मेहनत कोणीच केली नसती. जनतेला सर्व काही त्याचे कर्म असेल त्या प्रमाणे त्याला सुखसमाधान ,धनसंपदा भेटते हे तर संत सांगून गेले धन्यवाद
हरी ओम. सोने चांदी ऐवजी आपण दुसऱ्या कोणत्या भांड्याचा वापर करावा हे सांगितले नाही. चांदी सोने सोडा पण पितलेचे देखील भांडे नसते.मग काय करावे. व्हिडिओ पुर्ण माहिती द्यावी.
संत श्रेष्ठ तुकाराम महारजांनी अश्या तोटगे पासून समाजाला दूर नेण्यासाठी पूर्ण जीवन अर्पण केले व गाथा लिहिली त्यात असे काही सागितले नाही मग महाराज बणून अंद्धसर्धेत का लोटत आहात
अहो महाराज माझ संपूर्ण आयुष्य शेतीत कष्ट करून करून मरायची पाळी आली पण कर्ज काही फीटेना फक्त कापुर जाळुन हे सर्व होत असेल तर फार चांगली गोष्ट आहे मी जरुर