काकोडकर काहीतरी नाट्यमय सांगतील- म्हणजे "मध्यरात्री अटलजींचा फोन आला..ताबडतोब या, तिकडे आर्मी प्रमुख,राष्ट्रपती आधीच जमले होते..." अशी काही तरी मुलाखतकारांना अपेक्षा होती... त्यामुळे मुलाखत रंगली नाही. स्पष्ट सांगायचे तर १९७४ आणि १९९८ ,अणुस्फोटात काही फरक नव्हता.. तेव्हा शास्त्रज्ञानी "आम्ही आधुनिक तंत्रज्ञान वापरले आहे' असे सांगितले होते.. पण नंतर तसे काही नसल्याचे दिसून आले.
खांडेकर साहेब तुम्ही थोडातरी अभ्यास करायला पाहीजे होता कारण एका जेष्ठ अणुशास्रद्णाला प्रश्न विचारायला अभ्यास असला पाहीजे... बालीश प्रश्न विचारायला लाज नाही का वाटत..?
काकोडकर काहीतरी नाट्यमय सांगतील- म्हणजे "मध्यरात्री अटलजींचा फोन आला..ताबडतोब या, तिकडे आर्मी प्रमुख,राष्ट्रपती आधीच जमले होते..." अशी काही तरी मुलाखतकारांना अपेक्षा होती... त्यामुळे मुलाखत रंगली नाही. स्पष्ट सांगायचे तर १९७४ आणि १९९८ ,अणुस्फोटात काही फरक नव्हता.. तेव्हा शास्त्रज्ञानी "आम्ही आधुनिक तंत्रज्ञान वापरले आहे' असे सांगितले होते.. पण नंतर तसे काही नसल्याचे दिसून आले.
काकोडकर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत सांगतात की त्या ठिकाणी कातळ आहे म्हणून तर माझे त्यांना काही प्रश्न आहेत ,१) त्यांनी जैतापूर प्रकल्प स्थळाला भेट दिली आहे काय ? २) २४ मीटर उंच कड्यावर हा प्रकल्प राबविता येईल काय ? 3) भूकंप प्रवण क्षेत्रात असे प्रकल्प राबविता येतात काय ? ४) जर अरेवा कंपनी हा प्रकल्प बांधणार नसेल तर दुसऱ्या कंपनीशी परस्पर व्यवहार करणे कायदेशीर आहे काय ?