@@Ashokshinde231correct ahe devi devtana shivya nahi dilya pahije pan ek ghosht ahe ki shradha balga andhashradha nako ani ata desha cha vichar kara dharma madhe adkun rahu naka
@@Ashokshinde231धर्म परिवर्तन होऊन आज एवढी वर्ष झालीत पण अजूनही आमचे काही लोकांच्या मेंदूमधून जुन्या धर्मातल्या अंधश्रद्धा गेलेल्या नाहीत...म्हणून त्यांना नव्याने स्वीकारलेल्या धम्मात पूर्णपणे अनायचे असेल तर त्यांना खर खोट संगावेच लागेल...आणि शेवटी जेवढे 33 कोटी देव तयार झालेत ते कसे तयार झालेत ते फक्त दोनच व्यक्तींना माहित आहे..एक बुद्धिस्ट आणि दुसरे ब्राह्मण...बाकी कोणालाही माहित नाही..म्हणून आम्हाला आमच्या लोकांना खर काय ते सांगावं लागतं...त्याच्याशिवाय त्यांची मानसिक प्रगती होणार नाही...
चांगले विचार लोकांना रुचत नाहीत. संतोष रावले सारख्यांना अंधश्रद्धा च्या ,भाकड कथा,काल्पनिक निर्मिती, भ्रामक गोष्टी ,विज्ञानाच्या कसोटीवर आधारित नसलेल्या गोष्टी यो गोष्टी या लोकांना आवडतात.
महाराज आपले कार्य महान आहे. आपण एक दिवस नक्कीच खूप मोठी उंची गाठणार आहात. आपले समाज प्रबोधन असेच चालू ठेवा. हिंदू बांधवाना अशाच प्रबोधनाची गरज आहे. आपले कार्य सर्वच महान लोकांच्या तोडीचे आहे.
साबित करून दाखव ना मग स्वतः बाबासाहेब साबित करू शकले नाही आणि तू तर काय त्यांच्या पुढे ,जे आहे त्याला आहेच म्हंनाव लागते..मग मग वर्धमान महावीर पण गौतम बुद्धचं आहे का, बुध्दच्या अगोदर तर वर्धमान महावीर होते मग अस होऊ शकते महावीर च्या मूर्तीला बुद्ध बनवलं असेल तुझ्या विचारानुसार,..💯💯
महाराज, 🙏🏽🙏🏽🙏🏽 ही पोटदुखी आहे,, सत्य पचवायची ताकद नाही... ❤❤ जय भीम 🌹🌹 जय शिवराय 🚩🚩 ❤❤❤ जय संविधान ❤❤❤ काहींना तर शिवाजी महाराजांना नारळ अर्पण करताना दाखवला आहे.. नार,, नारियल, नारी, आणि नारळ.. श्री,, आणि स्त्रीच फळ. याच गोष्टी समजून घेत नाही.. शोकांतिका आहे.. यावरती मला बराच बोलायचं आहे.. परंतु वेळ नाही 🙏🏽🙏🙏🏼
@@chandanesampat1832 आपल्या कडे किर्तना मधुन सत्य सांगण्याचे साहस असलेले किर्तनकार नाहीत. नकली भोंदू आणि ब्राह्मणवाद मजबुत करना रे पाखंडी किर्तनकार चोहीकडे विखरलेले आहेत.
धन्यवाद. माहाराज खरोखर आगदी सहजपने मनातील द्वेशदूर केला आहे... जगाला सत्य पटवून देताना त्रास तर होतोच.. तुम्ही सागीतलया प्रमाने समाजातील प्रतेक साहितीकाना थोर समाज सुधारकना. संत महंत साधू मुनी प्रभोधनकार या सर्वाना त्रास झालाच. तसेच हा समाज तुम्हाला सुद्धा वेड वाकड बोलुन आपमानीत करण्याचा डाव रचत आहे.
महाराज जे कोणी तुमच्यावर टीका टिप्पणी करतात त्यांनी हिंदू देवी देवतांचा आरकाॅलॉजिकल एव्हिडन्स द्यावा. सुप्रीम कोर्टानेही राम मंदिर बांधताना कोणताही आर्किऑलॉजिकल पुरावा नसल्यामुळे केवळ लोकांच्या आस्थेमुळे मंदिर बांधायला परवानगी दिली आहे. उलट भारतामध्ये कुठेही उत्खनन केले तर आजही बुद्धांच्या मूर्तीच सापडतात, आपल्याकडे दीड शहाणे भरपूर आहेत कोणाचं काही मनावर घेऊ नका सत्य परेशान होता है, पराजित नही l
महाराज 🙏 वंदन, बुद्ध नक्की काय आहे हे सखोलपणे अभ्यास करणाऱ्या लाच कळतो, तुम्ही तुमचे प्रबोधन सुरू ठेवा,एकना एक दिवस तुमच्या वर प्रश्न करणाऱ्यांना सुद्धा कळेल.बुद्ध म्हणजे काय.
महाराज आपण योग्य आणि प्रमाणात उत्तर दिले आहे (विश्लेषण केले आहे). आपण विषयांची उकल फार मार्मिकपणे करतात. आपले विचार मला आणि इतरांना नेहमी परिवर्तन शील आणि मार्गदर्शक ठरेल...🙏
हिन्दु देवतांना कोणीही शिव्या देत नाही, आमच्यातील काही लोकं जे स्वतः ला बौद्ध महार म्हणून घेतात ते ही देवी देवतांना मानतात,हे माझ्या गावातही आहे,, जयभीम, नमोबुद्धाय, जयशिवराय, जयसंविधान
महाराज बुध्द सर्व जगाला प्रिय आहे❤...बुध्द हे एका समाज पुरते मर्यादित नाही ते अखंड विश्वा चे आहेत परंतु भारतात मात्र बुध्द अजून लोकांना कळले नाही कारण मानसिकता विकृत आहे☝️
महाराज, चांगल ऐकण्यासाठी हिम्मत लागते हो. म्हणून तूम्ही घाबरू नका. आणि तूम्ही घाबरत नाही. हे पण माझ्या लक्ष्यात आल, कारण तूम्ही अती नंबरतेने उत्तर पण देता. याबद्दन तुम्हाला दगन्यवाद. असो जे लोक बुध्दा बद्दल बोलतात. बोलू द्या. बुद्ध होते तेव्हा पण असे लोक होते ना! तरी बुद्ध थांबले नाही. जेव्हा माणसाला फोळा होतो तेव्हा त्याला बरा करण्यासाठी उपचार करावा लागतो, तेव्हा मात्र त्या व्यक्तीला त्या फोडाचा त्रास होतो. मग मात्र बरा झाल्यावर तोच व्यक्ती आनंदी होतो. तसाच महाराज बुद्धाचा धम्म आहे. जेव्हा जाती धर्माचा फोडा फुटेल तेव्हा सर्वच मानव जाती गुण्या गोविंदाणे वागेल. हे निश्चित आहे, 100% म्हणून थांबू नका. थांबले की फुलटॉप. नमो बुध्दाय 🙏.
महाराज तुम्हाला धन्यवाद द्यावे तितके थोडेच आहेत .प्रश्न विचारणे हा अधिकार आहे.आणि तो विचारला जावा या मताचा मी स्वतः तरी आहे. तुम्ही प्रश्न विचारला आहे की बौद्ध लोक हिंदू धर्मातील देवी देवता ना शिव्या देतात तुम्ही बोलत आहात ते खरेही आहे.मी स्वतः शिव्या देणाऱ्यांचा पुरस्कार करतो असे बिलकुल नाही.परंतु त्या मागची भावना समजाऊन घेणे गरजेचे आहे असे वाटते . आज आपण सर्वजण ज्ञान विज्ञानाच्या युगामध्ये जीवन जगत असताना काळाच्या ओघात काही गोष्टी कालबाह्य झालेल्या असताना त्याच पुन्हा का स्वीकारायचा हा प्रश्न विचारवंतांना आणि अभ्यासकांना पडणे स्वाभाविक आहे. संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या पासून जगद्गुरु तुकाराम यांच्या पासून थेट प्रबोधनकार ठाकरें यांच्या पर्यंत भगवान बुध्द आणि त्यांचे श्रेष्ठत्व समजले खरे परंतु आजही अनेक लोकांत 0:31
नामदेव महाराज आपल्या अभंगात म्हणतात की, शोधाचा शोध ! बोधाचा महाबोध ! शुद्धाचा तो शुद्ध ! बुद्ध विटेवरी !! हा नामदेवांच्या गाथे मधील अभंग काय सांगतो आहे. संत तुकाराम महारजांनी ऐका अभंगात म्हटले आहे की, नव्हे जाखाई जोखाई! माईराणी मेसाबई! बळीया माझा पंढरीराव ! जो ह्या देवांचा ही देव ! रंडी चंडी शक्ती ! मध्य मांस भाक्षिती ! गणोबा विक्राळ ! लाडू मोदकांचा काळ!! Munjgyyyfagygyyyuyyy बहीरव खंडेराव ! रुटीसुठी साठी देव ! 0:31 0:31
देवाचीये द्वारी उभा क्षणभरी |तेणे मुक्ती चारी साधीयेल्या |1| हरि मुखे म्हणा हरि मुखे पुण्याची गणना कोण करी आम्हाला फक्त देवाचं नामस्मरण करायला आवडत राम कृष्ण हरि 🙏🙏
महाराज अप्रतिम सादरीकरण करतात पण काही मनुवादी ऋती आणि RSS BJP CONGRESS'S यांच्या IT SELLS चे लोक आहे. कृपया यांच्या जाळ्यात अडकू नका जय भीम जय शिवराय नमों बुद्धाय जय संविधान 🇮🇳🙏✌🚩💯
बाबासाहेबांच्या हातात बाबासाहेबांच्या हातामध्ये घटना होती बाबासाहेबांनी घटनेद्वारे सूड उगवून घेतला असता पण तसं नाही नाही केलं बाबासाहेबांनी कारण बाबासाहेबांनी संत संत साहित्याचा अभ्यास केला बाबासाहेबांकडे संतांचे विचार होते भगवान बुद्धांचे विचार संतांचे विचार होते संतोष कळले नाही बुद्धच कळला नाही तर धम काय कळायचा आहे रामकृष्ण हरि जय शिवराय जय भिम.....
कसं आहे ना महाराज .... तरकिकते एक विचार जरी मांडले तरी यांना टीका वाटते....उदाहरण देतो रामाला आपण कुठून जाणतो....तर वाल्मिकी रामायण ना की रामानंद सागर ची सीरियल त्याच वाल्मिकी रामायण मध्ये रामाचा जन्म हा खीर पासून झाला अस लिहल आहे हेच सांगितलं तर लोकांना वाटते टीका करतात...
। महाराज उत्तर महाराष्ट्र (धुळे नंदुरबार जिल्हे खास करून आणि नासिक जळगाव ) मोर्चा घ्या ही विनती हात जोडुनी आमची कृपाकरावी आणि बुद्ध ज्ञानाचा कृपा प्रसाद आम्हाला मिळेल ही अपेक्षा
जय भीम नमो बुद्धाय. सर. आपण फार सुंदर सांगितलं सर. आपण व्हिडिओचा समारोप करताना रामकृष्णहरी म्हटले. हे मला नाही पटले. जरा राम कृष्ण हरी सत्य असेल. तर ते कीर्तन रुपाने स्पष्ट करावे. रामाचा जन्म मृत्यू. कृष्णाचा जन्म आणि त्यांचा मृत्यू. त्यांचे पुरातत्व सबूत. आणि त्यांनी समाजासाठी दिलेली शिकवण जशी बुद्धाची शिकवण आहे तशी त्यांनी समाजाला काय शिकवण दिली याबाबतही कीर्तनात स्पष्ट करावी. बुद्धांनी समानता शिकविली. मनुवाद यांनी हिंदुत्ववाद्यांनी ब्राह्मणवाद यांनी सर्व धर्मग्रंथांमध्ये विषमता शिकवली. हे तुमच्या अमृततुल्य वाणीतून लोकांना परखडपणे सांगावे. संस्कृत भाषेचा उगम केव्हा झाला. धर्मग्रंथ लिहिणारे साधू, महाराज, संन्यासी, आचार्य ,ऋषी, संत, महंत, गुरुवर्य, आचार्य, हे कुठून आले ते पण सांगावे. नालंदा विश्वविद्यालय कोणी जाळले ते पण सांगावे. बुद्ध काळामध्ये परदेशातून स्कॉलर विद्यार्थी भारतात शिकण्यासाठी येत होते ते कोणते कोणते विद्यार्थी होते ते पण सांगावे. आज भारतामध्ये उत्खननामध्ये कोणते पुरातत्व पुरावे मिळत आहेत ते पण सांगावे . ही यान, महायान, वज्रयान या शाखा कधी निर्माण झाल्या त्याचेही वर्णन करावे. मी खूप मोठी कमेंट्स केलेली आहे. त्याबद्दल मी क्षमा मागतो. पण हे समाजाला कळणे अत्यंत गरजेचे आहे. तुमचा अभ्यास जास्त आहे. त्याबद्दल तुमचे मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद देतो. असेच कार्य आपण अखंडपणे करो ही बुद्ध चरणी प्रार्थना.
महाराज हीच माणसे होती यांनी संत तुकाराम महाराजांनाही म्हणजेच सत्याच्या विचारला विरोध केलेला आहे तूम्ही फार चांगले काम करता म्हणजेच सत्य कथन करता आपणाला साधू वाद
धर्म हमेशा ऐकच असतो , हिंदु आनी बोध्द , हा ऐकच धर्म आहे , ह्या दोघा मधे देव कुठेच नाही , ज्या मुर्त्यांना लोक देव समजतात तो ही बुध्दाचा मार्गच आहे , अवतार घेने म्हंजे चित्त आपली धारा बनवने आहे ,
गौतम बुद्धाच्या मुर्त्या आहेत च की खरे बौद्ध शुद्ध शाकाहारी आहेत है आम्हाला मुम्बई के डॉ. जे बौद्ध आहेत.ते स्पष्ट च म्हणाले माझी औषध घ्यायचे असेल तर मास खायचे नाही.आम्ही तर शुद्ध शाकाहारी आहोत