सरकार महायुतीचे असो वा महाविकास आघाडीचे दोन्हीपैकी एकानेही लेखी आश्वासन दिले नाही की, आमची सत्ता आल्यावर आम्ही सोयाबीनला 5000 प्रतिक्विंटल चा भाव देऊ... सगळे एकाच माळीतले मनी म्हणावे लागेल...
सर तुमच्या विचारांशी मी 💯 सहमत आहे. व्हिडिओ च्या सुरवातीला तुम्ही संगतीले. की शेती म्हणजे पंढरी🚩🙏 तर शेतकरी म्हणजे पंढरी चा वारकरी 🚩 लाख संकट आले तरी पंढरी ची वारी थांबत नाही. त्याचप्रमाणे लाख तुफान आले तरी शेतकरी कधीच थांबणार नाही. भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. शासनाने सर्वप्रथम शेती व शेतकरी यांच्या अडचणी कडे लक्ष दिले पाहिजे 🙏🙏🙏
सर आपण मांडलेली व्यथा ही एकदम मनाला रूचणारी आहे आमचा बाप आपल्या शेतीत राब राब राबतो... पण हे चित्र बदलेलं पाहिजे भाव वाढ भेटला पाहिजे स्वामिनाथन आयोग लागु व्हायला पाहीजे...
तुम्ही घाव सहन कलेले माणूस आहे तुमच्या घावाचे रुपांतर हे लोक कल्याणासाठी होईल यात तीळमात्र शंका नाही सर. .......,. म्हणून तुमचे आमदार होऊन विधानसभेत जाने फार गरजेचे आहे. ❤❤❤❤❤
सर जितना बडा संघर्ष उत्निही बडी जित होती हैं...! हार मानणे कि नही ! एक दिवस खूप सुखाचा एईल...कारण तुमहारी समाज के लिये अपकी बहुत अच्छी सोच हैं ! तुम्ही भविष्यात खूप मोठे होणार आहात . हे माझ्या स्वप्नात आलेले आहे ....पण समाजाशी ,,,,,कधिच गद्धरी करायची नाही. . आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो.. बास्स... जय महाराष्ट्र जय जय शिवराय.,! जय जिजाऊ......!!
सर, आपण शेतकरी कुटुंबातील आहात, त्यामुळे शेतकऱ्यांचं जीवन, जगणं आपणास चांगलंच माहित आहे.सर आपली व्यथा, वेदना मी ही शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून चांगलंच समजू शकतो!सर, सध्या शेतकऱ्यांची शेती ही अनिश्चित झाली आहे.
सर आमंची सोन्या सारखी जमीन न परवडल्या मुळे धिरे धिरे पूर्ण विकावी लागली व आम्ही सर्व आता बाहेर गावी आपले पोट भरत आहे . खुप कठीण परिस्थिती आहे शेतकऱ्याची या बिकट परिस्थिती त आमंचे वडील एक नंबर चे शेती करणारे असून सुधा अतिशय बिकट स्थितीत गेले .
सर सत्य परिस्थिती निदर्शनास आणली. शेतकरी फार अडचणीत आहे. सरकारची कोणतीही मदत नाही मिळाली तरी चालेल पण त्याच्या मालास हमी भाव हवा. व्यापारात अपवाद आहे शेतकरी कि ज्याच्या मालाचा भाव तो ठरवित नाही. बाकी सर्व उत्पादित वस्तूंचा भाव उत्पादक ठरवितो.
खर आहे ,शेतकरी रडकुंडीला आला आहे. मी तर तीन वरषा पासुन सोयाबीन करणं बंद केल. मका पीक घ्या सर, नुकसान होत नाही. अति पावसात तग धरत. कमी पावसात जगून राहतं .
माझे वडील पण शेतकरी आहेत. ह्या पावसाने माझ्या वडिलांची पूर्ण कपाशी पूर्णपणे ओली झाली, त्यात मजूर अशी कपाशी वेचायला जास्त मजुरी मागतात, कारण ती वेचायला किचकट असते... आणि ओली कपाशी ला भावही नाही चांगला मिळत...... निसर्गाच्या पुढे कुणीही काहीही करू शकत नाही😢.....
Khar aahe sir pan shetakari yekatra yetil asa kahitari karav aas vatate pan kay karav kalat nahi shetakaryala tyachya malala bhav bhetayala pahije kahitari paryay shodha sir aamhi tumachya sobat rahu
नमस्कार सर मी अमरावती जिल्यातुन छोटे-से गावा तुन बोलतो भिवापुर गाव आहे सर माझ आम्ही पण काश्तकार आहे शेती करायची क नाही आमाला पण समजत नाही सगळे काश्तकार मिळुन मोर्चा काडायच आहे सरकार ला 7000 ते8000 हजार भाव मिळाली पाहीजे
Mazya shetat til hich yyatha aahe sir kay karayache yya shetiche kalat nahi. Don't worry sir keep going aapan aapli sheti sodu shakat nahi that is ancestral property sir
Dear brothers and sisters please support our farmers we can live without technology and comforts and luxuries but we cannot live without food.Please support farmers
सर, शेतकऱ्याचा कोणीच वाली नाही. सर तुम्ही राजकारणात या आणि सारी व्यवस्था बदलावा. रस्त्यावर उतरल्या शिवाय काही मिळत नाही. शरद पवारांना सांगा या साऱ्या गोष्टी कराडे सर.
तूम्ही बोलता खरं आहे आता सरकारी नोकरी वाला ला खूप पगार, वरकमाई मिळत आहे . शेतकरी मालाला भाव कमी , रात्री ची लाईट . शेती सरकार बंद पाडणार , सर्व शेतकरी कंपनी तर कामाला लावायचे, देश कंपनी प्रधान करायचे.
सर हिच आवस्था आमची पण कांद्याचं पिक, मका पिक पूर्ण खराब होतोय मागच्या वर्षी दुष्काळ.... आणी ह्या वर्षी अतिवृष्टी शेतकरी म्हणून आत्ता शेती करावी कि सोडून द्यावि अशी परिस्थिती आहे....😢