@@Bhaktiskitchen3 माझ जन्म स्थान पण केरल आहे .... अप्पं आम्चं सकालचा नास्ता असतो .... त्याच्या पीटाला खूब आंबवलाव लागतं, काच नारियळ, आणी त्यचीच पाणी, केळ, वगैरे, टाकून, आदी आठ तास बिंजवलेला तांदूळाला पीट बनवून आणखी आठ तास आंबवलाव लागतं, मग भीडाच्या कढई मध्ये अप्पं मस्त निघतात !!!! तेलाचे अजिबात उपयोग करण्याची गरज नस्ते ...
@@Bhaktiskitchen3 🙏🙏🙏🙏🙏🙏 तुमच्या प्रयत्न खूब छाण होत, अण्णा कडून माहिती कढवाइची प्रयत्न ही तुम्ही केला ... अप्पंचे वीडियो मलयालम भाषेत असतात, पण हिंदी वीडियो दिसला तर म्ही, तुम्हाला लिंक शेयर नक्की करीन .... पुन्हा एकदा 🙏🙏🙏🙏🙏