संदीप , आई आणि बाबा ह्या शब्दात खूप गोडवा आहे . कानाला ऐकायला पण छान वाटत . दादा म्हणतात ठीक आहे . एकेरी नावाने हाक मारली तरी त्यात प्रेम आहे . भाजी मस्त ताजी आहे . चव किती मस्त लागत असेल. God bless you SaiRam
बापाला अरेतुरे बोलायची पध्दत बरेच ठिकाणी आता बघायला मिळते . त्यामुळे खरोखर अजून जवळीक, प्रेम व आपुलकी वाढते . मला आवडले . प्राण्यांना खरोखर आपल्याशीवाय कोणी नाही . हे प्रत्येकाला नाही कळत . भाज्या तोडताना खूप छान वाटतं .
आरे तुरे बोलण्यात खूप प्रेम असतं.....क्षितिज मोठा झाल्यावर .. बापलेक मित्रमित्र असल्या सारखं बोलतील तेव्हा भारी वाटेल ...आयुष्यात येणारे नवनवीन अनुभव एकदम हक्काने आपल्या मित्राला म्हणजेच दादांना ..एकदम बिनधास्त सांगेल ...
माझे वडील व त्यांची भावंड त्यांच्या वडिलांना दादा म्हणायचे आणि एकेरी उल्लेख असायचा पण वडिलांचा खूप आदर करायचे .....तर तस काई नाही मनात आदर हवा ☺️☺️☺️....
मुले वडिलांना कोणत्या नावाने हाक मारतात ... किंवा अरेतुरे करतात हे महत्त्वाचे नाही. पण वडील आणी मुले यांच्यामध्ये कसे नाते आहे महत्वाचे असते. कारण असे किती तरी वडील असतात. जे सकाळी मुले झोपे मध्ये असतानाच कामाला जातात आणि रात्री येतात तेव्हा सुद्धा मुले झोपलेले असतात. ही सत्य परिस्थिती मुंबई पुणे अश्या शहरामध्ये आहे दादा. गावामधे राहून मातीशी जी नाळ आहे ते खूप छान दाखवतात तुम्ही. 🙏
दादा तुम्ही पण वहिनीला काम करू लागत जा नुसते खुरपणी करून घे सांगत आहात महिलांना बरीच कामे असतात स्वयंपाक , रानातील त्यामुळे तुम्ही पण मदत केली पाहिजे असे मला वाटते राग मानू नका दादा बाकी तुम्ही सर्वजण खूप प्रेमळ आणि सुस्वभावी आहात.बघा तेवढं सांगितलेलं.😊🙏
भाऊ तुमची हिरवी शेती पाहताना मन प्रसन्न होते आणि हो तुमच्यामुळे रोज गाईचे दर्शन होते ओ दादा किंव्हा ये दादा काही फरक पडत नाही मनातून प्रेम आदर पाहिजे श्री गुरुदेव दत्त
ऐकेरी बोलले तर काही फरक पडत नाही.. त्या बोलण्यात खूप सार प्रेम आहे...आम्हाला तर खूप आवडतं... आणि तुमची दोन्ही मुल खूप हुशार आणि समजूतदार आहेत.. हिरवीगार भाजी छान च वांगी ताजी मस्तच..👌👌👌
दादा।। दादा म्हणणे हे सुद्धा आदरच आहे फॅमिली मोठी असली तर मूल पण बाकी जे म्हणतात तेच म्हणतात। मी सुद्धा माझ्या मोठ्या मावशी ला ताई च म्हणायचो । मोठी आई म्हटलं तर मलाच चुकल्यासारखं वाटायचं आणि मावशी ला पण।
अतीशहणा त्याचा बैल रिकामा. हिन्दू संस्कती मध्ये वडिलधाऱ्यांनाच आदरयुक्त बोलने हे संस्कार आहेत. व्हिडिओ कडे कमी लक्ष ध्या व पत्नीलाही भांगलणीसाठी आपण मदत केली पाहिजे त्यांना खूप कष्ट पडतात.
दादा आणि वहिनी तूम्ही जे बोलतात ते तूम्हाला आवडत असेल पण ते लोकांच्या समोर चांगले वाटत नाही तर तूम्ही त्यांची सवय बदला वडीलांना आवजाव घालून बोलणेच चांगले वाटते
अहो संदीप भाऊ मला वारंवार ढेखर येत्या त्यावर काहीतरी उपाय सुचवा हो मी तुमचे पूर्ण व्हिडिओ पाहत असतो सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सारख्या ढेकर येत राहत्या प्लीज संदीप भाऊ रिप्लाय द्या व उपाय सुचवा खूप त्रास होत राहतो दिवसभर मन अस बेचैन राहते कशातच मन लागत नाही काही काम करायला गेल्यावर अजिबात जीव लागत नाही ३वर्ष झाले हा त्रास आहे छाती सारखी दुखत राहते डाव्या बाजूला छाती जास्त दुखत राहते छातीत व पाठीत चामका निघत राहतात
Khupch chan.watate aikayla lekare babala a dada a baba mhantat tenvha.aani he metro cities aani aaplya gaw khedyat bolale jate.yane bap lekranche maitriche nate wiksit hote.shewati kay aadar prem.he a kinwa o baba t nahi tar natyatlya ghattapanat aahe.wahini,dont worry,bolu de asch lekranna.innocence aahe tyat.
अरे तुरे जरी बोलत असली तरी त्या अरे तुरे मध्ये मान आहे वडिलांन विषयी तितक प्रेम आणि आदर आहे. आणि खर तर आई वडील आणि मुलांच नात हे मैत्रीच असल पाहिजे माझ तरी अस वैयक्तिक म्हणण आहे. आपल्या मुलांना स्वतःहुन वाटल पाहिजे कि आपल्या मनात जे काही असेल ते एखद्या मैत्रिणीला किंवा मित्राला जितक्या मन मोकळ्यापणाने निःसकोच पणाने सांगता याव इतक ते नात खोलवर असल पाहिजे. नात्याची मर्यादा सांभाळून ते नात जास्तीत जास्त कस खुलावता आल पाहिजे. दादांच म्हणण बरोबर काही फरक नाही पडत अरे तुरे केल्याने. मला अजुन ऐक म्हणायच आहे दादा जस तुम्ही क्षितिजला घेऊन जाता कुठेही बाहेर औषध आणायला किंवा कुठेही का तर त्याला माहिती व्हाव्ही तसच सुचीतला पण घेऊन जात जा ती बोलुन दाखवत नसेल पण तिची पण ईच्छा असणार दादा क्षितिजला घेऊन जातात मला घेऊन जात नाहीत.
आपल्या काळात आपले आई वडील जास्त शिकलेले नसायचे तरी, सुद्धा आपल्या आईनी वडिलांना एकेरी भाषेत बोलायचं नाही अशी शिकवण दिली आहे . पण ha जो मान आहे तो वडिलांना मिळालाच पाहिजे. आमच्या मुलांना अरे तुरे बोलणे कोणलाही बोलायचं नाही अशी शिकवण दिली आहे . तेच सुद्धा ते कॉन्व्हेंट स्कुल मध्ये शिक्षण घेऊन अशी शिस्त दिली आहे .
दादा व्हिडिओ छान होता. दादा अशीच महिती देत जा. मन प्रसन्न होते. नैसर्गिक जीवन जगण्याची सवय खूप काही सांगून जातो . आता काळाची गरज आहे. बाकी सगळ्या सवयी छानच आहेत. तुम्ही चांगले आई वडील आहात ओ... शुभेच्छा.
Dada-Vahini tumche mule jase pan boltat te khup chann vatta.Respect manat asali pahije,hey mahatvach ahe.Dusre kay mhantil hyachyavar vichar naka karu.Tumhala Jase rahaych ahe tase rah Ani Jase bolaych ahe tase bola.God bless you and your family....lots of love.