अभिमान कसला ? गुजराती लोकाना लुटले , देशो धडी ला लावले , अत्याचार केले सुरत चे नागरिक आजही मराठी लोकांनी केलेल्या अत्याचारी वर्तनाच्या हकिकती सान्गतात ज्या त्यांच्या पुर्वजानी भोगल्या होत्या !!
सुरत लुटली ही आम्हा मराठ्यांसाठी अभिमानाची बाब आहे कारण सुरत हे औरंग्याजेबच्या ताब्यात असणारे बंदर त्यामुळे दुष्मानांच्या प्रांतात घुसून त्यांना लुटणे ही आपल्यासाठी शौर्यची बाब आहे 🚩
राजकारण्यांनी सध्या सर्वत्र शब्दच्छल मांडून स्वार्थ साधण्यात धन्यता मानली आहे, महाराज हे यांच्या दृष्टीने गौण आहेत , सत्य जे इतिहास चिकित्सकानी मांडले आहे तेच स्विकारले पाहिजे, चांगले लोक चांगले विचार तर नीच प्रवृत्तीचे नीच विचार मांडतात , महाराज आपल्या सर्वांचे बाप आहेत त्यांनी अतिशय खडतर लढा दिला स्वराज्य उभे केले त्यांच्या जीवावर स्वार्थ साधणा-या चोग्याना भुईसपाट केले पाहिजे!
त्या काळातला "लूट" हा शब्द अणि आजचा "लूट" हा शब्द खूप फरक आहे. त्या मुळे आज जर आपण छ्त्रपती शिवजी महाराजांनी सुरतेची लूट केली हा शब्द वापरला तर लहान मुलांच्या मनात शिवरायांबद्दल वेगळा विचार निर्माण होईल .
Kahi nahi. Amhi lahanpanapasun loot hach shabd aiktoy ani shikloy. Amhala adarach vatto. Gujrat che chatu bjp chya lokana he aikayla ani wachayla tras hot asel tar to tyancha problem ahe.
@@smallthings9498 असे वाटतं आहे तर मग गर्वाने बोला लुटारू शिवजी महाराज, हा आणि रस्त्यावरती मोठे मोठे बॅनर पण लावा लुटारू म्हणून. अजून चांगला अभिमान वाटेल.
शाहिस्तेखान पुण्यात आला होता तेव्हा त्याने स्वराज्यात भरपूर धुमाकूळ घातला होता ,प्रजेला लुटले होते म्हणूनच महाराजांनी सुरतेवर स्वारी केली. प्रवीण जी चांगला ,माहितीपूर्ण व्हिडिओ बनवलात धन्यवाद.
लुटले तर लुटले... ही तर अभिमानाची गोष्ट. जनतेच्या भाजीच्या देटाला ही हात लावायचा नाही आशी सक्त अज्ञा महाराजांनी दिली होती. मग राजाकडे धन कोठून येणारं. ते दुश्मनाना लुटून येत.
खूप सुंदर पुराव्यानिशी मांडणी! मुळात त्यावेळी सुरत गुजरात्यांचीच नव्हती तर मुख्यतः मोगलांची होती हे महत्वाचे ! आता त्यावर राजकारण सुरीआहे , शब्दांचा खेळ करुन सगळा खेळ सुरु आहे ,ह्यांना महाराजांविषयी काही प्रेम नाही .ते कोणाबद्दल आहे हे जगजाहीर आहे . सुज्ञांस सांगण्याची गरज नाही .
@@lilachandsalunkhe5831 अरे चाटूकरांनो एका भाषणात तो स्वतः बोलला होता मुस्लिम बहू शहरात media वर पाहिलं होत मी आता त्याचा video पण मिळत नाही किती पण चाटा तुम्हाला पण मका मदिना मध्ये प्रवेश मिळणार नाही 😂
मी तुमचे व्हिडिओ पहाटे ते पुराव्यानिशी असतात पण या व्हिडिओ मध्ये मला अस म्हणायचे आहे की जे पुरावे आपण दिलेत ते मुग्लानी आणि इतर लोकांनी लिहिलेले आहेत. त्यांना कुठे ते चागले वाटतं होते ते विरोधी होते आणि ते महाराजांना लुतरूच म्हणणार
उल्लेख मी पण असाच वाचलय.. अरे मुगल शिव्या घालायच्या शिवाजी महाराजांना. ऐकलं ना ? म्हणजे शिवाजी महाराजांनी मुस्लिम आतंकी ना लुटले सामान्य नागरिक ना लुटले नाही 😮
अतिशय सुंदर माहिती दिली आहे. धन्यवाद! शिवरायांनी इतरही मोगली शहरे लुटली होती, जसे की कारंजा, त्याबाबत सविस्तरपणे माहिती पूर्वक वीडियो तयार करावी, ही विनंती. तसेच संभाजी महाराज यांनी बुरहानपुर लुटले होते आणि त्यांचे मामा हंबिराव मोहीते यांनी त्या काळी असलेले मोगली ठाणी पार अकोला, नागपुर पर्यंत मजल मारली होती, त्या मोहिमेची सुद्धा माहिती द्यावी, ही विनंती.
म्हणजे औरंगजेबाच्या नियंत्रणात असलेले त्या काळचे सुरत लुटले याचा सर्व गुजरात आणि स्वाभिमान मानला पाहिजे ना की आता बदल्याच्या भावनेने महाराष्ट्रात जमिनींवर बिल्डर खोरी चालू आहे गुजरात्यांची...
चॅनल youtuber ne balanced संतुलित दोन्ही बाजूंना सांभाळून बोललात.. दोन्ही बाजूच्या लोकांचे डोळे उघडतील.. शेवटी प्रवीण भोसले म्हणतात - त्या वेळचे सुरत हे गुजराती लोकांच्या हातात नव्हते.. ते मोगलांच्या हातात होते म्हणजे शिवरायांनी गुजरात लुटले नाही तर मोगलांना लुटले आणि असा म्हणण्यात कुणाला त्रास होण्याचा प्रश्नच नाही
महाराजांनी सुरत जरी लुटली असेल तरी ही त्याचा आम्हाला अभिमान आहे. आपल्या स्वराज्यासाठी खजिना हवा होता आणि तो शिवरायांनी मिळवला.. यात गैर काय? कमिशन द्वारे (व्यापार म्हणजे तेच) पैसे कमावण्या पलीकडे या गुजराती लोकांनी देशहिताचे कोणते कार्य केले ?
चॅनल youtuber ne balanced संतुलित दोन्ही बाजूंना सांभाळून बोललात.. दोन्ही बाजूच्या लोकांचे डोळे उघडतील.. शेवटी प्रवीण भोसले म्हणतात - त्या वेळचे सुरत हे गुजराती लोकांच्या हातात नव्हते.. ते मोगलांच्या हातात होते म्हणजे शिवरायांनी गुजरात लुटले नाही तर मोगलांना लुटले आणि असा म्हणण्यात कुणाला त्रास होण्याचा प्रश्नच नाही 😮
चॅनल youtuber ne balanced संतुलित दोन्ही बाजूंना सांभाळून बोललात.. दोन्ही बाजूच्या लोकांचे डोळे उघडतील.. शेवटी प्रवीण भोसले म्हणतात - त्या वेळचे सुरत हे गुजराती लोकांच्या हातात नव्हते.. ते मोगलांच्या हातात होते म्हणजे शिवरायांनी गुजरात लुटले नाही तर मोगलांना लुटले आणि असा म्हणण्यात कुणाला त्रास होण्याचा प्रश्नच नाही
Ironically, Dutch, British and Mughals, who were themselves plunderers and invaders, had audacity to label the native Maharaj as a thief, utterly disregarding their own history of exploitation and colonization.
Mulat konala lutlay te mhtvachay.. jya ghanardya lokani aplya deshachi vat lavli, evde varsha aplyavar atyachar kele.. ashya lokanna Maharajani tyanchi jaga dakavli.. Jay Jijau Mata 🙏 Jay Shivrai 🙏 Jay Shambhu Raje 🙏🚩
चॅनल youtuber ne balanced संतुलित दोन्ही बाजूंना सांभाळून बोललात.. दोन्ही बाजूच्या लोकांचे डोळे उघडतील.. शेवटी प्रवीण भोसले म्हणतात - त्या वेळचे सुरत हे गुजराती लोकांच्या हातात नव्हते.. ते मोगलांच्या हातात होते म्हणजे शिवरायांनी गुजरात लुटले नाही तर मोगलांना लुटले आणि असा म्हणण्यात कुणाला त्रास होण्याचा प्रश्नच नाही
चॅनल youtuber ne balanced संतुलित दोन्ही बाजूंना सांभाळून बोललात.. दोन्ही बाजूच्या लोकांचे डोळे उघडतील.. शेवटी प्रवीण भोसले म्हणतात - त्या वेळचे सुरत हे गुजराती लोकांच्या हातात नव्हते.. ते मोगलांच्या हातात होते म्हणजे शिवरायांनी गुजरात लुटले नाही तर मोगलांना लुटले आणि असा म्हणण्यात कुणाला त्रास होण्याचा प्रश्नच नाही
@@PravinPravin-ow8guचॅनल youtuber ne balanced संतुलित दोन्ही बाजूंना सांभाळून बोललात.. दोन्ही बाजूच्या लोकांचे डोळे उघडतील.. शेवटी प्रवीण भोसले म्हणतात - त्या वेळचे सुरत हे गुजराती लोकांच्या हातात नव्हते.. ते मोगलांच्या हातात होते म्हणजे शिवरायांनी गुजरात लुटले नाही तर मोगलांना लुटले आणि असा म्हणण्यात कुणाला त्रास होण्याचा प्रश्नच नाही
चॅनल youtuber ne balanced संतुलित दोन्ही बाजूंना सांभाळून बोललात.. दोन्ही बाजूच्या लोकांचे डोळे उघडतील.. शेवटी प्रवीण भोसले म्हणतात - त्या वेळचे सुरत हे गुजराती लोकांच्या हातात नव्हते.. ते मोगलांच्या हातात होते म्हणजे शिवरायांनी गुजरात लुटले नाही तर मोगलांना लुटले आणि असा म्हणण्यात कुणाला त्रास होण्याचा प्रश्नच नाही
Phadnavis tried to change the history for the political gain of his party and divert the attention of people from the issue of fall of Shivaji Maharaj Statue . But you gave right information and saved people from falling prey to Phadnavis's dirty politics. There is nothing wrong about 'loot' as it was done when 'Surat' was under the rule of despotic and fanatic Aurangzeb. Jai Bhim.!!!
चॅनल youtuber ne balanced संतुलित दोन्ही बाजूंना सांभाळून बोललात.. दोन्ही बाजूच्या लोकांचे डोळे उघडतील.. शेवटी प्रवीण भोसले म्हणतात - त्या वेळचे सुरत हे गुजराती लोकांच्या हातात नव्हते.. ते मोगलांच्या हातात होते म्हणजे शिवरायांनी गुजरात लुटले नाही तर मोगलांना लुटले आणि असा म्हणण्यात कुणाला त्रास होण्याचा प्रश्नच नाही
चॅनल youtuber ne balanced संतुलित दोन्ही बाजूंना सांभाळून बोललात.. दोन्ही बाजूच्या लोकांचे डोळे उघडतील.. शेवटी प्रवीण भोसले म्हणतात - त्या वेळचे सुरत हे गुजराती लोकांच्या हातात नव्हते.. ते मोगलांच्या हातात होते म्हणजे शिवरायांनी गुजरात लुटले नाही तर मोगलांना लुटले आणि असा म्हणण्यात कुणाला त्रास होण्याचा प्रश्नच नाही
चॅनल youtuber ne balanced संतुलित दोन्ही बाजूंना सांभाळून बोललात.. दोन्ही बाजूच्या लोकांचे डोळे उघडतील.. शेवटी प्रवीण भोसले म्हणतात - त्या वेळचे सुरत हे गुजराती लोकांच्या हातात नव्हते.. ते मोगलांच्या हातात होते म्हणजे शिवरायांनी गुजरात लुटले नाही तर मोगलांना लुटले आणि असा म्हणण्यात कुणाला त्रास होण्याचा प्रश्नच नाही
चॅनल youtuber ne balanced संतुलित दोन्ही बाजूंना सांभाळून बोललात.. दोन्ही बाजूच्या लोकांचे डोळे उघडतील.. शेवटी प्रवीण भोसले म्हणतात - त्या वेळचे सुरत हे गुजराती लोकांच्या हातात नव्हते.. ते मोगलांच्या हातात होते म्हणजे शिवरायांनी गुजरात लुटले नाही तर मोगलांना लुटले आणि असा म्हणण्यात कुणाला त्रास होण्याचा प्रश्नच नाही
लूट या शब्दाचा अर्थ बदलला आहे हे अगदी बरोबर आहे कारण आत्ताचे राजकारणी म्हणतात की आम्ही देश लुटत आहोत. त्यामुळे लूट हा शब्द वापरू नका. शिवाजी राजेंने जनतेच्या भल्या साठी केले होते, त्या लूट म्हणू नका, आम्ही राजकारणी करतो ती खरी लूट आहे. 😮
भोसले सर,छत्रपती शिवाजी राजांनी 24 सप्टेंबर 1674 रोजी शाक्त पद्धतीनें निश्चल पुरी गोसावी यांनी राज्यभिषेक का केला होता? याबद्दल एक video तयार करावा ही विनंती.
एवढे पुरावे देऊन सुद्धा बीजेपी आरएसएस चे समर्थक आपली हेकेखोरी सोडणार नाही. अंधभक्तांना आपले गुजराती मालक अतिशय प्रिय आहेत. मग गुजरात्यांनी महाराष्ट्र 'लुटले' तरी चालेल.
चॅनल youtuber ne balanced संतुलित दोन्ही बाजूंना सांभाळून बोललात.. दोन्ही बाजूच्या लोकांचे डोळे उघडतील.. शेवटी प्रवीण भोसले म्हणतात - त्या वेळचे सुरत हे गुजराती लोकांच्या हातात नव्हते.. ते मोगलांच्या हातात होते म्हणजे शिवरायांनी गुजरात लुटले नाही तर मोगलांना लुटले आणि असा म्हणण्यात कुणाला त्रास होण्याचा प्रश्नच नाही
छत्रपति शिवाजी महाराज यांनी हिंदू धर्मातील शूद्रांना हिंदू धर्माने नाकारलेला शस्त्र बाळगण्याचा ,चालविण्याचा अधिकार मिळवून देऊन रयतेचं राज्य निर्माण केले। मग छत्रपति शिवाजी महाराज यांनी हिंदू धर्म द्रोह केला का? हे सांगाना please सर ।
सर, फ्रान्समध्ये सापडलेली नवीन बखर भाषांतर होऊन प्रकाशित झाली आहे आणि ही बखर 91 कलमी बखरीच्या आधीचे आहे. कृपया तिच्यातील समजलेल्या नवीन गोष्टी कळल्या आहेत त्यावर व्हिडिओ बनवा.
*भासले सर जी एक विनंती करतो.....क्रपया "शहाजी" आणि "शरिफजी" ही नावे कशी देण्यात आली.....यात कुठेही इस्लामीक बाणा संबंधित आहे का.....शिवाजी महाराज खरच secular होते का यावर एक विडीओ बनवा* 🙏🏻🙏🏻🙏🏻
@@thatswhy8601 हो, शहाजी आणि शरीफजी ही नवे अहिल्यानगरच्या (अहमदनगर) शाहशरिफ बाबा या सुफी संतावरून ठेवली आहे तसा इतिहासात उल्लेख आहे पण शिवाजी महाराज हे सेक्युलर नव्हते पण त्यांनी कधीही विनाकारण कोणत्याही धर्माला हानी पोहचवली नाही.
@@kshtriya_maratha_96kअंधभक्तांनी सेक्युलर हा शब्द एवढा बदनाम केला आहे की ती आता शिवी वाटत आहे. महाराज जर सेक्यूलर असतील तर त्यात काय वाईट आहे.18 पगड जातींना घेउन हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे महाराज 100%सेक्युलरच होते.
हीं एक खूप मोठी थाप आहे. मुळात शिवभक्त असलेले मालोजीराजे हें एका पिराला नवस कां करतील? अधिक माहितीसाठी कविंद्र परमानंद गोविंद नेवासकर कृत "श्री शिवभारत " या ग्रंथाच्या अध्याय पहिला श्लोक क्रमांक 71 आणि 72 वाचावा. मुळात शाहजी हें नाव शाहजीराज्यांच्या मातूल घराण्यात म्हणजे निंबाळकर घराण्यात आधीही आलेले आहे. अधिक माहितीसाठी शिवचरित्र साहित्य खंड 7, लेखांक 29 आणि मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड 17, लेखांक 1 वाचावा. ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री वा. सी. बेंद्रे यांनी त्यांच्या ग्रंथात "शरीफजी" हें नाव भोसले घराण्यात आधी सुद्धा आलेलं आहे हें दाखवणारा पुरावा दिला आहे. वरील सगळे पुरावे तपासल्यानंतर आपल्याला या थापेमागचा फोलपणा सरळ दिसून येतो.
@@hardikkanitkar2879 शहाजी आणि शरीफजी ही नावे सुफी संतावर ठेवली आहे हे खरे आहे. Sources: 1. Gordon, Stewart. The Marathas 1600-1818 (New Cambridge History of India). 2. Sarkar, Jadunath. Shivaji and His Times. 3. Eaton, Richard. Sufis of Bijapur, 1300-1700: Social Roles of Sufis in Medieval India.
केंद्रात नरेंद्र ,,,स्वतःला देवाचा अवतार समजतात, महाराष्ट्रात देवेंद्र इतिहासात रंभा नचवतात ,,,काय बोलावे स्वर्गातील माणसे आहेत,,लूट ती लुटच ,,, पुतुळा पडला या वराचे लक्ष विचलित करण्यासाठी केविलवाणा प्रयत्न,,,जय शिवराय जय जिजाऊ जय शंभु राजे जय शाहू फुले आंबेडकर जय प्रबोधनकार ठाकरे
चॅनल youtuber ne balanced संतुलित दोन्ही बाजूंना सांभाळून बोललात.. दोन्ही बाजूच्या लोकांचे डोळे उघडतील.. शेवटी प्रवीण भोसले म्हणतात - त्या वेळचे सुरत हे गुजराती लोकांच्या हातात नव्हते.. ते मोगलांच्या हातात होते म्हणजे शिवरायांनी गुजरात लुटले नाही तर मोगलांना लुटले आणि असा म्हणण्यात कुणाला त्रास होण्याचा प्रश्नच नाही
चॅनल youtuber ne balanced संतुलित दोन्ही बाजूंना सांभाळून बोललात.. दोन्ही बाजूच्या लोकांचे डोळे उघडतील.. शेवटी प्रवीण भोसले म्हणतात - त्या वेळचे सुरत हे गुजराती लोकांच्या हातात नव्हते.. ते मोगलांच्या हातात होते म्हणजे शिवरायांनी गुजरात लुटले नाही तर मोगलांना लुटले आणि असा म्हणण्यात कुणाला त्रास होण्याचा प्रश्नच नाही