मी आजवर ईशान्य मुंबई पासूनच मतदानाचा हक्क प्राप्त झाल्यापासून मतदान करते, एकदा लढाच राउत साहेब आपण निवडणूक. पहा जनता आपल्या करामती पाहून कशी आपणास जमिनीवर आपटते ते.
@@BigBoss3675 हेच तर गम्य आहे, राजकारणी, सत्ताधारी अगदी नीच स्तराला जाऊन राजकारण, सत्ताकारण करीत आहेत. परंतु सुजाण मतदार, नागरीक आपली नैतिकता आणि सदसद्विवेबुद्धी दोहोंचा स्तर कायम राखून असतो. आदर हा उत्स्फूर्तपणे राखला जातो. वैषम्य हेच की सदर राजकारणी यास जनतेस गृहीत धरून राहिले आहेत. हे माझे वैयक्तिक मत असले, तरी प्रातिनिधिक स्वरूपाचे आहे असे म्हटल्यास वावगं नाही
100% टक्के बरोबर , याच्या सारखा बाताड्या संपादक आठवून ही सापडत नाही , शिव्या देणारा खाजवदार लोकांनी अनुभवला , सामनाच्या मालकानेही अनुभवला , पण करणार काय इतका इमानदार प्राणी उरल्यासुरल्या सेनेला कुठे मिळणार , म्हणून ठेवलाय दारात बांधून .
लोकसभा जिंकावी लागते, ... त्यामुळे संजय राऊत ला आयुष्यातली पहिली आणि शेवटची निवडणूक लढवायला लावलीच पाहिजे. म्हणजे बाळासाहेब रुपी वटवृक्षावर तयार झालेल्या या बांडगुळाची लायकी त्याला स्वतःलाच कळेल ...
अहो ज्यांनी राज्यसभेवर निवडून दिलाय त्यांच्याशीच कृतघ्नतेचा कहरच केलाय या घाणेरड्या माणसाने. शक्य आहे का लोकांनी याला लोकसभेवर पाठविणे? शेंबडं पोरदेखील सांगेल अशक्य आहे हे.
हे कागद हलवत जे वेळ काढणे चालते त्याचमुळे ह्यांच्या सारख्यांचे फावते आहे. जे कोर्टात न्याय मिळण्यासाठी वर्षानुवर्ष जातात म्हणूनच लोक आता सगळ्या नेत्यांना कंटाळली आहे.
तुम्हाला संजय राऊत व ठाकरे यांच्याच वर फक्त टीका करण्यात चायनल चालतो शेतकरी कांदा विषय काय चाललं शेतकरयांना सपोठ करायचे टाखुन फक्त एकच विषय दुसरे काही विषय आहेत कानही महाराष्ट्र खुप विषय आहे पण सगळ्यात जास्त विषय राऊत राऊत जरा चांगले विषय घ्या राऊत बेकार आहे तर द्या विषय सोडून
@@dnyaneshwarganjale139तुम्हाला त्रास होत असेल तर नका बघू ना तुम्हाला कोणी आमंत्रण दिले नाही 😂😂😂 उगाच येऊन घाण करू नये ,आमचे प्रभाकर सूर्यवंशी तुमच्या सारख्या गुलाम लोकांसाठी वीडियो नाही बनवत 🙏🏻
@@dnyaneshwarganjale139: प्रभाकर जी पोलिटिकल वीडियो बनवतात. त्यांचा अनुभव पण तोच आहे. तुम्ही चुकीच्या ठीकानी आलात. शरद पवार कड़े जा ते १० वर्ष कृषि मंत्री होते. त्यांच्य शब्दाला मान आहे. नूसते विषय चघलून काही नाही.
@@dnyaneshwarganjale139update रहा. कांद्या वर निर्णय घेतला की,जपान मधून देवेंद्र यांनी ट्विट ही केले. उद्धट आणि रlवत्या फारच कंlद्या वर बोलतो का,की शेतकऱ्यांची काळजी ने कधी बोलले? त्यांना सल्ला द्या,दुसऱ्यांना का देता सल्ला?
Urgent need of time has arised that there should be Reformation in Public Representative Act and modification in Articles 309 to 312 of Constitution of India.
बंधुवर्यानो - भविष्यात श्री संजयभाऊ राजाराम राउत हयाचे भव्य स्वागत समारोह आयोजित काही विशिष्ठ पध्दतीने - हिन्दु शिवसैनिक ( उबाठा गट) करतील अंस भविष्य दिसत आहे । 🙏
कळसुत्री बाहुल ! अगदी वस्तूनिष्ठ विश्लेषण केलय आपण .राजकारणाचा स्तर व वेगवेगळे पैलू आपण उकल करुन सांगता.खरंच काहीतरी चांगलस ऐकायला मिळत राहते आपणाकडून.धन्यवाद !
अगदी बरोबर विश्लेषण आहे. ह्या माणूस केवळ प्रसिद्धी साठी काही बरळत असतो. त्याला मिडिया वाले एवढे महत्त्व का देतात. आणि एकदा लोकसभा लढवून बघाविच. त्यांची लायकी काय आहे कळेल त्यांना.
यांना जनतेने अजिबात मतदान करू नये... हे फक्त आपलाच विचार करताना दिसतात... यांना आपल्या कार्यकर्त्यांची अश्यावेळी आठवण पडत नाही... आपल स्थान अढळ कसे राहील याचाच विचार यांच्या सारखे नेते करतात..