मी साधारण 1992 च्या सुमारास बाळासाहेब ठाकरे आणि लालकृष्ण अडवानी यांना एका च मंचावर पाहिलेले आहे. त्या वेळी च त्यांनी " जिस दिन ये हिंदूराष्ट्र घोषित किया जाएगा, सारी समस्याएं खत्म होंगी " असे सांगितले होते. ते च कधी होणार याची वाट पहात आहोत. 🚩🚩🚩
@@rekhamohite9270 नक्की च, परंतु आत्ता पर्यंत लोकांना एका भ्रमीत किंवा निराशेच्या परिस्थिती मध्ये ठेवण्यात, कॉंग्रेस आणि डावे यशस्वी झाले आहेत. मोदी या वेळच्या टर्म मध्ये न्याय, शिक्षण आणि प्रशासन या मुलभुत समस्या मध्ये लक्ष घालत आहेत. - मुळात क्रमिक अभ्यास आणि पात्रता यांचा मेळ जमतोच असे नाही, त्यामुळे पात्र उमेदवार फक्त शिक्षण नाही म्हणून मागे पडतो.
आपल्या पोराचे कर्तृत्व पाहून बाळासाहेब फार दुःखी झाले असणार. आयुष्य भर ज्यांच्या विरुद्ध लढले त्यांना आपल्या पुत्राने कवटाळलेले पाहून नक्की हाच माझा मुलगा आहे काय अशी शंका सुद्धा बाळासाहेबांच्या मनात आली असेल.
बाळासाहेब आपल्यात नाही हेच बरं आहेत नाही तर पोटच्या पोरानी केलेलं हे त्यांना पाहवल नसतं. कसा हा अफजल आपल्या घरात निपजला ह्याच विचाराने त्यांचं हृदय पिळवटून गेलं असतं.
अप्रतिम अद्वितीय सराहनिय विश्लेषण केले आहे आणि सजान जनता जनार्दन यांनी फारच उत्कृष्ट आपली जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.धन्यवाद सजान जनता जनार्दन सर्वांचेच अभिनंदन धन्यवाद प्रणाम 🌹🌹🙏🙏🙏
बांगला देश येथे हत्या झालेल्या हिंदूंना श्रद्धांजली म्हणून मुस्लिम धार्जिण्या पक्षांना मतदान न करता सर्व कट्टर हिंदूंनी विधान सभेत भाजपा आणि सहयोगी पार्टीला मतदान करून हिंदूंची ताकद दाखवून द्यावी. ❤
सत्ते साठी राजकारणी लोक काय करू शकतील याचा काही नेम नाही. आज फक्त हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे साहेब आणि धर्मवीर मा. आनंद दिघे साहेब हवे होते...........
हिंदु बांधवांनो तुम्ही जागे व्हा उद्धव ठाकरेला मत देऊ नका. मतदानाचा हक्क आपल्याला आहे मतदानाचे कर्तव्य पार पाडा . नाहीतर तुमच्या पुढच्या पिढीला काय भोगावे लागेल हेलकात घ्या सावधन रहा
उद्धव ठाकरेचं डोकं सडलय इतके दिवस स्वतः हिंदू ह्रदय सम्राट म्हणून हिंदूची मते घेतली आणि आता मुस्लिमांच्या मतांसाठी पायघड्या टाकतो आहे याचिमानसिकता बिघडत आहे तरी अशा राजकीय लोकांपासून सावध राहा जय हरी जय महाराष्ट्र जय हिंद जय श्रीराम
साहेबानी पाक वक्कफ बॉर्ड्स सुद्धा पाठिबा दिला पाहिजे कारण खुद साहेब पाकचे CM नव्हे PM बनू शकतात व पाहिजे तेव्हढया वाझेची नेमणूक करून CM पेक्षा 100 पट वसुली सुरु