१९५८ साली आमचे आजोबा ची साखरी आगर व हेमवतड ह्या गुहागर तालुक्यातील गातील घर, वाडी व जमिन ह्यांची तोंडी वाटणी आहे तेव्हा मी १० वर्षाचा होतो... नी वडीलांचा मुंबईत ट्रासस्पोट चा धंदा असल्याने सहसा आम्ही गावी जात नव्हतो .... पण २००५ ला निव्रुत झाल्यावर आम्हाला दिलेल्या जागेवर घर बांधण्यास ७/१२ काढला तर त्यावरील आमची नावे काढून चुलत भावाने त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे केलेली आढळले..... तसेच सहाव्या घरावर जागेवर आमच नाव आहे पण चुलत भावाने.... व त्यांच्या सख्या भावाने त्यावर कब्जा केला आहे... इतकेच नाही तर चुलत भावाच्या नावे घरपट्टी साठी नाव टाकताना आमची परवानगी घेतली नव्हती.... व आताही त्या चुलत भावाच्या बायकोने आमच्या परवानगी शिवाय त्या घरातील एक सोडून सार्या खोल्यांना असेसमेंट साठी दुसर्यांच्या नावावर केल्या आहेत..... तसेच आम्हाला घर बांधावयास दिलेल्या जागेवर दुसर्या घर व दुकान बांधण्यासाठी मंजूरी दिली... ग्राम पंचायती त्यास मंजूरी दीली नाही.. उपसरपंच सुरेश कदम नी ग्राम सभेत सांगितले की ज्याच्या नावे घरपट्टी तोच तेथिल मालक असतो व तो त्या खोल्या कोणासही असेसमेंट साठी देवू शकतो... विकू शकतो.... कोणालाही घर व दुकान बांधण्यास ७/१२ वरील इतर कोणाच्याही मंजूरी शिवाय देवू शकतो..... तर आता ती जागा मिळविण्यासाठी काय करावे ते क्रिया करून सांगावे.....
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद उपयुक्त अशी माहिती दिलीत आजपर्यत अशी परिपूर्ण माहिती कुणीही दिलेली नाही लाखमोलाचा सल्ला आपण दिला आहे फी भरून सुद्धा असा सल्ला मिळणार नाही खूप खूप आभारी
सर माझ माहेर देवगङ कटटा जामसङे आहे तिथे माझ्या वडीलांची घर व 25एकर जमिन व लहान मोठी साठ एक कलमाची झाडे आहेत आता हे सर्व माझ्या दोन नंबर भावाच्या नावावर आहे सगळ्या जमिनीवर सातबाराच्या जमिनीवर आम्हा भावंडाची नांवे आहेत मी भावाकडे जमिनिची वाटनी मागत आहे पांच वर्षा पूर्वी माझे पति ॲटक नी वारले मला तीन मुले पैकी एक मुलगा सर्वांची लग्न झालीत परंतु आता आठ महिने झाले माझ्या मुलाने मला त्याच्या घरातुन बाहेर काढलं मी आता ठाण्याला छोटासा रूम घेऊन भाड्याने रहात आहे माझ्या दोन मुली मला थोडीफार मदत करतात मी भावाकडे जमिनिची वाटनी मागत आहे. परंतु तो तयार होत नाही माझी परिस्थिती खुप खराब आहे मला माझ्या वडीलांची इस्टेट मधील वाटणी पाहीजे त्या साठी मी काय केले पाहिजे. खुप टेन्शन मध्ये आहे तरी कृपया मलासांगा. 🙏
Sir माझ्या वडलांचे शेत ३.५ एककर आहे ही शेती काका(वडलांच्या मौशीचा मुलगा) करतात शेतीवर वडील वरल्यावर 4-5 वर्ष stay होता वडील हयात नाहीत वडील वारून 12 वर्ष झालेत जमिनीवर वारस म्हणून आमची (५ भावंडं (१मुलगा ४ मुली )आई ) आई यांची नाव सातबारा वर आहे पण जमीन अजून नावावर नाही आहे माझा प्रश्न असा आहे की या जमिनीवर कुळ कायदा काका लावू शकतात का किवा आम्ही आमची जमीन आमच्या मालकीची करू शकतो का
सर , दोन भाऊ आहेत .वडील असताना सहकारी साखर कारखाने चा एक शेअर होता .पश्चात दोघांना दोन शेअर व्हावे म्हणून वडीलानी (सभासद होण्यासाठी जमीन नावावर असने जरुरी आहे म्हणून ) दोन गट नंबर पैकी एक गट नंबर 85 ब खाली लहान भावाचे(गट नंबर 80 आर जमीन) नावे केली .दोघांच्या दोन शेआर झाले पण वडीलाच्या नंतर वारसाने दुसऱ्या गट नंबर मधील 60 आर पैकी 1/2 म्हणजे 30 आर जमीन मोठ्या भावास मिळाली. 80आर मधील 40 आर जमीन मोठ्या भावास देण्यास तयार नाही .दोन्ही जमीनी वडीलार्जीत आहेत .मग 80आर मधील 40 आर जमीन मोठ्या भावास मिळण्यासाठी काय करावे लागेल .
वडिलोपर्जित जमिनीचे वाटप महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ नुसार वारसदारमध्ये होते स्वतः च्याच हयातीत वडिलोपर्जित जमिनीचे विभाजन करता येत नाही , बारा वर्षे विभाजनाला झाली नसतील तर दिवाणी न्यायालयात याचिका दाखल करा
खुप छान माहीती आहे,आवडली,धन्यवाद सर माझे आजोबांना ब्रिटीश सरकारने दिलेली सनद सन1921सालीची आहे,व 375चौरसमीटरचे क्षेत्रफळआहे,माझे वडील 1968साली मयत झाले आहेत, आज तेथे गावातील एका व्यक्तीने कब्जा केला आहे व त्याने पेपर ही बनवले आहेत,व तो म्हणतो की माझ्या वडिलांनची प्रापटी आहे, तुम्हाला कुठे जायचे तिथे जा,तरी सर या मला थोडी काही माहीती मिळेल का, धन्यवाद.
ऍड. प्रमोदजी माझा आपल्याला एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहेकी जर माझे वडिलांना जर कुळकायद्याने जमीन मिळकत 32 ग. नुसार सन 1964 साली विक्री नुसार ( नियमित हप्ते भरून ) मे. शासनाने वाटप करुन दिले असतील तर त्या जमीन मिलकतीत ( नवीन शर्ती नुसार वाटप ) आमचे संखे भावांनी बनावट दस्त ऐवज तलाठी कडून बनवले असतील तर त्या साठी मी कोणाकडे कायद्या नुसार दाद मागायला पाहिजे ? जर मे. दिवाणी न्यायालयाने सदरची जमीन मिळकत हीं वारसा हक्काची असले बाबत निर्णय दिला आहे , तर भूमी अभिलेख विभाग त्याची दुरुस्ती करू शकते का ? त्यानां हा अधिकार आहे का? तर ते अशा प्रकारची अपील का दाखल करुन घेऊन चालवतात ?कृपया मला सविस्तर कळवावे 🙏तश्या प्रकारचा अर्ज मी करू शकतो का ?
My grandfather bought a house in society building for his 3 sons in 1976. But the share certificate is only on 2 sons name. There is no gift deed or Will for the same. Does the 3rd son and his family have a right on these two flats/ property as per Hindu ancestral property law especially when the building is getting redeveloped now and all 3 sons and their family’s have been residing in the same house since 1976. Your inputs will help immensely. Thankyou
No matter of share certificate involved. You have equal rights in property. Don't worry builder of redevelopment will know everything and he will also advise you as he doesn't want any litigation in his project.
Sir,namsakar, वीस वर्षे झाले माझे पती अपघातात वारले,दोन मुलं एक मुलगी घेऊन मी आई वडिलां कडेच राहिले ,सावत्र सासू दिर नणंद आहे, त्यांचे लग्न झाले,माझ्या एका मुलाचे,मुलीचे लग्न होऊन तीन वर्ष झाले ,सीलिंग ची शेती आहे सासरची मंडळीच शेती करतात पण सासरे अजून ही हिस्सा देऊ देऊ च म्हणतात फक्त,शेती तून काही देत पण नाहीत मी अपघात क्लेम मधून घर बांधले होते पण मुलीच्या लग्नाचे कर्ज फेडायला विकले आणि दहा वर्ष वाद होता ती जागा दोघांना विकलेली निघाल्या मुळे,शिक्षण लग्न मी एकटीने केले,आता पण मी आश्रित आहे आई वडीलां कडे,स्वतःचे घर नाही भाडे भरू शकत नाही,अंगणवाडी टीचर आहे मी,एक मुलगा जॉब करतो,वाटा कसा मिळेल,
Family Arrangement is valid according to you, but if a family member denies of signing the Family Arrangement then how can it be proved before the court or any other authority so as to tranfer the part of the property in the name of that family member or members name? Kindly clarify. Thank you
जर आपण जर आपले असे स्वतः चे डीन तयार केले त्यामध्ये कुणाला काय द्दायचेअसे लिहून वकीला मरफत तयार करून ठेवले तर चालेल का? त्याबाबत मला माहिती दिली तर फार बरे होईल. कारण मीपण एक वयस्कर आहे आणि माझी पण ईच्छा आहेजेणे आपण गेल्या वर मुलाची फजिती होऊनये .तरी आपण काही सांगाल तर बरे होईल.त्या बदल मी अभारी राहीन.🙏🙏
नमस्कार सर, माझ्या आजोबांनी १९७० जमीन घेतली आहे व १९८१ मध्ये तहसीलदार साहेबांसमोर वाटनीपत्र केले असून.माझ्या वडिलांनी मला व माझ्या लहान भावाला ३ वर्षांपूर्वी घराबाहेर काढले आहे. माझ्या बहिणीने वडिलांना हाताशी धरून ती जमीन विक्री केली समोरच्या व्यक्तीच्या नावावर ती जमीन झाली आहे. आम्हाला समजल्यावर आम्ही कोर्टात वडिलोपार्जित म्हणून दावा दाखल केला आहे. कोर्टाने तुर्तास तुर्त मनाई हुकूम दिला आहे. तरी आम्हाला आमचा हक्क मिळू शकेल का... कृपया मार्गदर्शन करावे... आमचे वकिलसाहेब सांगत आहेत की निकाल तुमच्या बाजूने लागेल..
निकाल १००% तुमच्या बाजूने लागेल , पण अपवाद असा , जागा खरेदीदार ( आजोबा )यांनी रजिस्टर मृत्युपत्र द्वारे जागा बक्षीस (तुमच्या वडीलांना ) दिली असेल तर कोर्टात दावा दाखल करण्यात फायदा नाही वडिलोपार्जित जमिनीत नुकत्याच जन्मलेल्या बाळाला पण सर्व वारस दारा एवढा अधिकार असतो, त्यामुळे जर मृत्युपत्र नसेल तर पूर्वीचे विक्री दस्त सिव्हिल कोर्टात रद्द करता येतात
सर,वडीलांनी कमवलेली प्रॉपर्टी, वडीलाने तीन मुलांपैकी एकाच मुलाला बक्षीस पत्र करून दिले तर बाकीच्या मुलाना त्या प्रॉपर्टीत कायद्याने काही प्रॉपर्टी मिळेल का?
Dhokale sir, Good information but this law is patially applicable to christian succession act. If the father is alive all rights are vested with father and not children. After his death only all legal heirs have rights. Please confirm and rectify it, if i am correct. ( I am not lawyer. )
Sir vadiloparjit gharat panch mulache varisdar nav registry madhe takle ahe 1971 roji pan muliche nav takle nahi vadil 1971 sali varle ahe tar muli che lagn howoon aplya ghari gele ahe ter muliche hissa lagel ka ? Kupya replie dhya
In India the Hindu Sikh Jain and Baudhha are governed by the Hindu Succession Act the Muslims by their Mohmedannlaw and all others by the Indian suucessinbAct.This has to be noted by all.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.
साहेब नमस्कार खूपच अनमोल, बहुमोल मार्गदर्शन केले आहे . आभारी आहे . पूर्वी इनामी जमिनी मिळत होत्या . आणि वाड्यातील मुख्य व्यक्तीच्या नावावर ती इनामी जमिनी करून इतर भाऊबंदकीच्या व्यक्तींना त्याचा हिस्सा दिला आहे . तसा सात बारा उताऱ्यात त्या व्यक्तीचे नाव आहेत . पण स्वातंत्र्य नाव नाहीं. तर इनामी जमिनी नावावर करावयाची आहे . कृपया मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा आहे .
सर माझी एक जागा आहे ती लहान भावाच्या नावावर आहे मी जेष्ठ आहे ही जागा वडिलोपार्जित इस्टेट किवा वडिलांच्या फंडाच्या पैशातून घेतली आहे पण वडिलांनी लहान भावाच्या नावावर घेतली आहे तेवा आमची दोघांची ही लग्न झाली नव्हती पण आज दोघांची लग्न झाले आहे आणी माझे लग्न करताना ही property सासरवाढीला दाखवून मुलगी दिली होती पण आज मला भावाने फसवले आहे मला सासरी सुद्धा तोंड द्यावे लागत आहे अशा परिस्थितीत काय करावे हे मला समजेना जसे आमच्या बहिणींना वडिलांच्या property मध्ये हिस्सा मिळावा असा कायदा आहे तसा कायदा प्रत्येक सुनेला मिळावा नोकरी साठी बाहेर पडले की property मध्ये हिस्सा दिला जात नाही हे please सांगा
वकील साहेब नमस्कार खुप छान उपक्रम सामाजीक हिताचा आणि सलोख्याचा बरेच लोक आपल्या माहितीच्या आधारे आपआपसात तंटे न करता सलोख्याने प्रश्न सोडून प्रेमाने राहतील. धन्यवाद साहेब
सर जी नमस्कार मी धुळे महाराष्ट्र येथून आहे गेली चालीस वर्ष जुनी आमची सासऱ्यानंची प्रॉपर्टी आहे. पण ते जिवंत होतें तेव्हाच त्यांनी स्वतःच्या अक्षरात एक मृत्यू पत्र करून ठेवले होते आणी ते तेव्हा सु स्थितीत होते पण आमच्या मोठया दिराने आम्हाला म्हणजे 4 बहिणी आणी एक भाऊ यांची नाव काढुन स्वतःचे नाव खोटे मृत्यू पत्र करून घेउन प्रॉपर्टीत एकट्याचे नाव लावले आहे.. त्यान सासरे जीवन होते पण ते खोटे टाईप करून त्याच्याशी खोटे बोलून त्रास देऊन त्याच्या वयाचा फायदा घेउन आम्हांला कुणाली काहीही न सांगता खोटे केले आहे.. या साठी मृत्यू पत्र खारीज करण्या साठी मी कोर्टात दादा मागितली आहे परंतु अजुन मला न्याय मिळाला नाही तरी मला खोटं मृत्यू पत्र बनवणे या वर काय उपाय करावा आणी आशा प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना काय करावे ते मार्ग दर्शन करावे.. माझे सासरे हयात नाही पण त्यांचा देखील घात केला आहे 🙏🏻🙏🏻
🙏..साहेब.. खूप महत्त्वाची माहिती मिळाली.. माझी पण शेतजमीन असून शेतातच पूर्वीपासून घर बांधले आहे. कागदोपत्री पुरावे आहेत. पण माणूसकी या नात्याने माझ्या चुलत्यांनी एका गरिब मुलाला शेतातील घरात रहायला जागा दिली. कालांतराने माझे चुलते वारले. ते घर माझ्या नावे आणि बहिणीचे वडिलोपार्जित वारस म्हणून नगरपरिषदेत नोंद असून आजवर टँक्स भरतो आहे. चुलत्यांना एकुलती एक मुलगी असून ती तिथेच एका खोलीत रहाते..चुलत्यांनी गरिब कष्टाळू मुलाला घरात देखरेखीसाठी ठेवले होते. परंतू माझे चुलत तो मुलगा मोठा झालेवर त्याने त्याचे पासपोर्ट, असताना शाळेच्या दाखल्यावर मूळ आडनाव खाडाखोड करून /बदलून आधारकार्डावर आडनावच बदलून माझे वडिलांचे नांवे मुलगा या नात्याने खोटे वारसपत्र तयार करून तहसीलदार कार्यालयात शेतजमिनीसाठी सातबाराच्या उतारावर नाव दाखल करण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज करून अर्जासोबत खोटी कागदपत्रे जोडून दिली आहे. त्याबद्दल मी मा. पोलीस आयुक्ताकडे माझे व त्याचे खोटे कागदोपत्री पुराव्यानिशी लेखी तक्रार पण दाखल केली होती. पण त्यावर दुर्लक्ष केले..त्यामुळे त्याची मजल 7/12 उतारावर नांव दाखल करणेसाठी खटपट सुरू झाली. त्यात त्या मुलाचे लग्न झाले असून त्याची बायकोच माझे वडिलोपार्जित घरशेती ताबा अनधिकृत बेकायदेशीर घेऊन आजपर्यंत माझ्या घरातच दंडेलशाही, धमक्या देऊन रहात आहे. त्यामुळे मी ज्येष्ठ नागरिक असून मला तब्बल दोन वर्षे शेतजमिनीसाठी कोर्टात तारखेसाठी हेलपाटे मारावे लागतात. बरेच महिने कोर्टात प्रांत गैरहजर असल्याने वेळेवर न्याय मिळत नाही. आणि पोलीस सरंक्षण पण मिळत नाही. गावातील ग्रामस्थ नगरसदस्य त्या मुलाला खोटेपणाला सपोर्ट करतात
adarniya premswarup saheb apan agadi sunder Ani molach margadarshn kel Ani kititari lokanch Bram dur kel he mich samju sakto yach mala tr fhayda zhal sobt anek lokanna pn zhal apl he audio margadarshn anek mitranna send kel sir i am verry happy God bless you sir apn anek lokanna andaratun prakashach vat dakvil
सर माहिती खूप छान दिली. पण माझी एक शंका अशी आहे. आपण सांगितल्याप्रमाणे नातवास मिळकत मिळते वेळी आजोबा हयात असायला पाहिजे असे आपले म्हणणे आहे परंतु नातू हा त्याच्या आईच्या गर्भामध्ये सहा महिन्याचा असताना आजोबा मयत झालेस सदर मिळकतीमध्ये त्याचा हक्क निर्माण होऊ शकतो का.