मोदी साहेब महाराष्ट्रातील लाडकी बहिण योजनेची स्तुती करतात परंतू दुसऱ्या बिगर भाजप शासीत राज्यातील लाडली बेहेना योजनेवर टिका करतात हा दुटप्पीपणा योग्य नाही
भाजप ने १० वर्षे पासून शेतकरी पर्ण मातीत घातला रे रोड रस्ते पर्ण खराब झाले रे सुदरा रे जरा पैशे देवून सभेला जातात ५० कोटी खर्च केला रे सभेला २५ गावचा रस्ता झाला असता
साहेब मी आज मोदींच्या सभेला हजर होतो पहील भाषन अजित पवार दूसर एकनाथ शिंदे चौथ्या नंबर मोदी मी पूलगाव वरून आलो खरी माहिती देतो पाण्याची एवसथा नाही आम्हाला सांगितले की जेवणाची वेवसथा आहे ती पण नाही ५००रू रोज देईल या सर्व गोष्टी खोट्या निघाल्या आम्हाला नाडवून नेले पण तीथे गेल्यावर फार हाल झाले माझी विनंती आहे सभा घेतांना कोणालाही खोट बोलुन नेऊ नका गाड्या फुकट होत्या हे मान्य आहे सभेमध्ये लोकं दीसत यासाठी असे करू नका जनता ५००रू प्रती घेऊन जाते तीथे जाऊण खायची सोय नसते
निवडणूक जवळ आली आहे म्हणून सगळ्या जनते साठी खूप काही योजना सुरू आहेत..पण निवडणूकीच्या आगोदर का नाही योजना सुरू झाल्या पत्रकाराला म्हणावं तुम्ही का नाही ऐकत मोदीचं भाषन.
नुसतं कांग्रेस वर टिका करायला येतात महाराष्ट्रात,जनतेबददल काही बोलता का? कर्नाटक मध्ये गणपती पोलीसांनी भाजपा नेत्यांकडून, मोदी खोटे बोलले बप्पा ला अटक केली एक प्रधानमंत्री किती खोटं बोलणार,सर न्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी जाऊन आरती केली यावर संपूर्ण देशाला आवडले नाही
जणतेला आता माहीत झाल आहे मोदी फक्त हिंदू मुस्लिम कॉंग्रैस गांधी नेहरू येवढच बोलनार ना महागाईवर ना शैतकरी प्रश्नांवर बोलू शकत ना बेरोजगारी हेचावर बोलत फक्त फेका फेकी खोट बोल रेटून बोल हि स्टॅटीजी