उभाठा तर म्हणत होते त्यांनी कष्टाने घाम गाळून घेतलेली जमीन आहे. या सगळ्या जमिनी लुटलेल्या आहेत, लुटायला लागलेले कष्ट म्हणायचंय का? लाज वाटायला पाहिजे होती या लोकांना असं बोलायला. तुमची असलीच प्राँपर्टी करा त्यांच्या नावावर. सुप्रियाताईच्या मुलीच्या निकाहला आम्हाला बोलवा म्हणजे झालं.
कितीही कळवळा दाखवला अगदी ख्रिश्चन पासून सगळेच घरात असले तरी हे पाउल उचलेल का. परदेशात असल्यास मुलगी जर लव्ह जिहाद मधे अडकली तर कदाचित डोके ठिकाणावर येण्याची शक्यता
1) हिंदूंना हा मेसेज आहे कि भाजपा हिंदूत्वाच्या मुद्द्यावर परत आग्रही राहणार हि ग्वाही. 2) लोकसभा व राज्यसभा यामध्ये दोन तृतीयांश बहुमत नसल्याने हे बील संसदेत पास होण्यापेक्षा JPC कडे देवू शकतात.
तमिळनाडूतील एक गावच वक्फ बोर्डाच्या ताब्यात. त्या क्षेत्रात पंधराशे वर्ष जुने मंदिरही आहे. आणी यांचा धर्म चौदाशे वर्ष जुना. भारतात येऊन किती वर्ष झाले असतील?
या कायद्यात काहीतरी 40 च्या वर सुधारणा केल्या आहेत. त्या पेक्षा फक्त 2 च सुधारणा करायला हव्या होत्या 1) वक्फ ऐवजी हिंदू बोर्ड 2) जिथे जिथे मुसलमान शब्द आहे, तिथे तिथे हिंदू हा शब्द ग्राह्य धरावा.
नऊ लाख कोटी एकररची संपत्ती असतानाही ह्या लोकांना सरकार पगार देते. वा रे सरकारें. ईतके असूनही यांच्या स्त्रिया कायम सर्वात पुढे सर्व फायदे घेणासाठी रांगेत असतात.
अनयदादा पैसे देऊन संसदरत्न झाले ली सुप्रिया सुळेचा तुम्ही संसदरत्न म्हणून कशाला करता.? स्वतः लोकांच्या हितासाठी काही केले , चांगले उपाय सरकारला सुचवले योग्य कार्य केले तर जनतेने च आपणहून ही उपाधी दिली असती. पैसे देऊन शरदचंद्र राष्ट्रवादीचे नेते डॉ पदवी मिळवली आहे. दहावी नापास नेत्याला पण डॉ पदवी पैसे देऊन मिळाली आहे. खोटया पदव्यांचा उच्चार करू नका. फारच जबरदस्त 👍👌आभार 🙏
अनयजी आपले विश्लेषण खरोखरीच अभ्यासपूर्ण आहे...हे दुरूस्त विधायक मंजूर न करता विरोधकांपेक्षा एनडीए सक्ताधारी पक्षानेच जेपीसी कडे पाठीवण्यासाठी जादा स्वारस्य का दाखविले असावे
वक्फ बोर्डाकडे जमीनीच उत्पन्न एवढ कमी का येत याची चौकशी व्हायला हवी. तसेच त्या जमीनी कुठून आल्या याचीही सखोल चौकशी करायला हवी व ज्या जमिनींबद्दल काहीही पुरावे नाहीत, त्या जमीनी मूळ मालकाला परत कराव्या.
त्या समाजातील वकील मंडळींची संख्या वाढत आहे आणि बहुतेक जण आपल्या कडे जसे ट्रस्टी होण्यासाठी गळेकापू स्पर्धा आहे तसे तिकडे आहे व त्यानंतर या मंडळींची चांगली भरभराट झालेली आढळून येते
जेव्हा बहुमत होतं तेव्हा हा कायदा बदलला नाही, हिंदू मंदिर आणि हिंदू association साठी काही केलं नाही... आता काही फायदा नाही अनयजी.. पूर्ण 10 वर्ष वाया घातली
समस्त मुसलमानधार्जिण्या राजकिय नेत्यांच्या प्राॅपर्ट्या वक्फ बोर्डाच्या आहेत असं व्हायला पाहिजे. मातोश्री, बारामती, गोविंदबागी जमिन वक्फ ची आहे असं झालं तरच ह्यांचे डोळे उघडतील. मग सगळे उंदीर समर्थन करतील कायद्यातील बदलांचं.
Very complicated subject certain points are aught to explain in simple language offcourse it is not yet fully furnished in parliament.awaiting atleast two to three videoes If the same is explained with stalwart like Avinash Dharmadhikari sir it will have more impact