जाती विरहीत समाज निर्माण करण्यासाठी सर्व स्थरातून परबोधन होणे गरजेचे आहे. प्रचंड वाचन असलेला तरुण आहे. त्याचे मनापासून अभिनंदन! फक्त बौद्धांनी बाबासाहेबाना आपल्या धर्मात व जातीत ऐकवून ठेवू नये.
विक्रांत पाटील साहेबांन खूप खूप अभ्यास आहे असं व्याख्यान मी कधी ऐकलं नव्हतं तसे खूप ऐकलं पण सर तुम्ही ज्या व्याख्यान आता मी मोबाईल वर ऐकतोय मला खूप खूप आवडलं खूप आवडलं तुम्ही खूप मस्त माहिती दिलीत तुम्हाला खूप खूप 👍🇮🇳👌 जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय भारत
आपण खुप छान विचार मांडले त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो,तुमच्या सारखे विचारवंत जर निर्माण झाले तर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले, शिवाजी महाराज, गाडगेबाबा,याचे विचार जनते पर्यंत पोहचू शकतो,
सप्रेम जय भीम साहेब असला अभ्यास पूर्ण भाषण आपण आपल्या काही समाज बांधव ह्यांनी अभ्यास केला तर देशात च काय जग डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांना समजून घ्याला काही हरकत नाही
विक्रांत पाटील। फार सुंदर भाषण.. खुप धन्यवाद..! परंतू तुमाचा प्रा. बानगुडे पाटील होऊ देऊ नका.. जो rss ने खरेदी केला, व तोफ बंद पाडली.. ती कायमची..! कुठल्या खिंडारत पडली माहित नाही..!
विक्रांत पाटील.... आपण खुप छान बाबासाहेबांच्या जीवनातील प्रसंग सांगून प्रभोधन /मार्गदर्शन /भाषण सांगितलात.... नक्कीच आपल्या या प्रोभोधनात्मक मार्गदर्शन /भाषांनातून समाज जागृती होऊन राष्ट्र हित निर्मिती होईल..... मंगल हो.. यशस्वी भव 👍🏻👌🏻🌹🌹
धन्यवाद सर! महामानव डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार. आणि यांंचे कोणा एका समाज्याच्या साठी कार्य केले नाही ,गैर समज दुर केलेत सर (भारतातील सर्व समाज्याने सध्या ५ पुतळ्या सारखे झाले आहे उदाहरण कवीचे ) अंतर मनात तुम्हचे व्याख्यान रुजले . सर तुम्हचाअभिमान वाटतो. चुकीस माफी असावी ! 🙏🙏🙏 धन्यवाद सर !
करेक्ट सर याला म्हणतात खरा भिमाचा अनुयायी बब्बर शेर, आपल्या भारतामध्ये अशा माणसाची खरोखर गरज आहे जेणेकरून आपण जागृत झालो आहोत पण बाकीचा भरकटलेल्या समाज जो भरकटलेला आहे त्यांना जागेवर आणणे ही काळाची गरज आहे सर 🙏🙏🙏💪💪💪 जय भीम जय संविधान नमो बुद्धाय. तुमचा मेसेज मला खूप आवडला. आपल्या समाजातील माणसे अशीच पाहिजे डबल ढोलकी नसावी
विक्रांत पाटील साहेब आपणाला आमची विनंती आहे की बौद्ध समाज हा प्रबोधनात्मक आहे त्यांना प्रबोधन करायची गरज नाही तर आ ज खास गरज आहे ति मराठा समाज व ओबिसी समाजाला फार गरजेचे आहे त्यांना समजुन सांगा किती लोकं समजतील त्याचा विचार तुम्हीच करा . सर्वांना संविधान सांगा
Super dada❤ एवढे कष्ट करून घटना लिहिली.. वैयक्तिक अडचणी आयुष्यात येऊनही कर्तव्यापासून दुरावले नाहीत.. पण एवढे असूनही त्यांच्यावर शंका घेणारे दुर्दैवी... लाज वाटली पाहिजे....
साहेब जयभीम आपण अपार विचार व्यक्त केले आपले मनापासून आभार मोलाचे विचार ओबीसी,मराठा हिंदू धर्मात जनजागृती करा आणि आंतरजातीय विवाह करण्यास प्रोत्साहन द्यावे तरच जातीयवाद कमी होईल
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे व्याख्यान देताना संविधानाने दिलेले अधिकार कर्तव्य हक्क याचा मेळ घालून व्याख्यान दिल्यानंतर ते प्रभावी ठरेल जय भीम जय संविधान
@@rameshpatil287भाऊ सर्व सामान्यांमध्ये नाहीत बाबासाहेबांचे विचार रूजलेले.हे वरील लोक म्हणजे शाहुमहाराज ,सयाजी राजे हे साधारण व सामान्य नेते नव्हते.यांची महापुरूष म्हणुन ओळख आहे
जेव्हा सर्व जाती धर्माचे लोक बाबा साहेब यांना माननार तेव्हा संविधान लिहिले ते सार्थकी लागले आणि हो बाबा साहेंबांना एका धर्माचे लेबल नाहीं लावले पाहिजे बाबा साहेबांची उंची हि न मोजता येनारी आहे असे आमचे बाबासाहेब आंबेडकर त्यांची महंती पुर्न जगाने गाईली आहे बाबा साहेब यांचा जन्म पुन्हा होने नाही जय हिंद जय संविधान
@sheshraokale2181 बरोबर बोललास भावा ...डॉ बाबासाहेब म्हणजे ऋषी तुल्य व्यक्ती त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अगणित पैलू आहेत .पण आपण लोक त्यांना जाती मध्ये सीमित करतो आहोत 😢
विक्रम पाटलांनी तरी त्यांच्या समाजामध्ये मराठा समाजामध्ये कधी प्रबोधन केला आहे किंवा नाही याची माहिती द्या नसेल केलं तर पहिले तिथे प्रबोधन करा आंबेडकरी समाज हा प्रबोधनात्मक आहे
असं म्हणून जातीयता आपणच निर्माण करतोय दादा कोणत्याही माणसाला हक्क आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वा विषयी बोलायला आणि अखंड जगाला स्वाभिमान आहे...
पाटील तुमचं आडनाव पाटील आहे म्हणजे तुम्ही मराठा आहात परंतु आमच्या बौद्धाच्या घरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो जरूर असतो परंतु तुमच्या घरात एकाच्यातरी घरात बाबा साहेबाचा फोटो नसतो