आपल्या समाजाला अध्यात्मिक गोष्टी ऐकण्याची गरज आहे उदा. ग्रंथ, आध्यात्मिक पुस्तके, विचार यामुळे काय योग्य -अयोग्य आहे ते समजते . देवाच्या नावात खूप ताकद आहे नामस्मरण करून तरी बघा
Fomo effect असतो फक्त... आणि handle वगैरे कोणी काही करू शकत नाही, तुम्ही किती ही वेळ दिला, दिलखुलास बोलण्याचा प्रयत्न केला , किती ही प्रेम दिलं तरी अशी व्यक्ती बाहेरच शेण खाणार... Cheaters ला कारण पाहिजे असत मग तुम्ही किती ही उपटली तरी ते त्याच्या हिशोबाने च वागणार Conversation मद्ये तुम्ही victim असून सुद्धा तुम्हालाच दोष देण्यात येईल म्हणून सरळ divorce घ्या स्त्री असो की पुरुष , तुम्ही या व्यक्ती ला काही ही केलं तरी मानसिक रित्या संतुष्ट करू शकत नाही ना विश्वास ठेवू शकतात मूल असेल तर आधी divorce घ्या कारण त्या मुला च्या डोक्यात " cheating acceptance" निर्माण होईल आणि मीठ झाल्यावर " आईने " किव्वा वडिलांनी accept केलं तर मी पण करेल हे त्याच्या मनात कोरल जाईल
तुम्ही सांगताय तो व्यभिचार आहे.आणि अशी चॉईस दोघांनी जोपासली तर समाज उद्ध्वस्त होईल.कुटुंब व्यवस्था नष्ट होईल.आईबाबा असे वागतात.मग आपण पण असेच वागुया.असे मुले देखील म्हणतील.पूर्वी जंगली व्यवस्था होती.तेव्हा कुणाबरोबर देखील सेक्स करत होते.तेव्हा कोण कुणाची आई कोण कुणाचा बाप हे माहीत पडत नव्हते.म्हणून समजधुरीनानी कुटुंब व्यवस्था निर्माण केली.तुम्ही सांगताय.त्या गोष्टी काही लोक चोरी छुपे करतात.मग तो नवरा असो की बायको.पण माहित झाल्यावर कुटुंब उध्वस्त होते.कारण समाज ह्या गोष्टी कदापि स्वीकारणार नाही.
इतका महत्त्वाचा विषय आणि तोही फक्त एका मायक्रोफोन वर शूट झाला??? I really miss the crystal clear audio quality from the interviewer. Kindly look into it.
विवाह बाह्य संबंधाचे थ्रिल ते ही लपून करण्यात आहे. त्यामुळे ते कधीच कोणाला कळणार नाही ह्याची काळजी त्या जोडप्याने घ्यायची असते. दुसरे असे की विवाह बाह्य संबंधांमुळे आज अनेक कुटुंबे टिकले आहेत असे म्हटल्यास वावगे होणार नाही.
जरा गावाकडे येवून भरपूर विषय आहे..व्याभिचार आणि प्रेम फरक असतो..सैराट फार झाले आमच्याकडे..आता सध्या संभाजीनगर मध्ये सुद्धा..राधा मीरा आठवा विवाहित महिलांनी
खरं सांगू का कोणाला राग येऊ देऊ नका बाबुराव मध्ये दम नाही राहिला की बायका दुसरा शोधामध्ये असतात त्यांचा जो समाधान करील तोच खरा मर्द त्यामुळे काळजी घ्या बाबुरावजी😅 एखाद्या वेळेस बायका व्यवस्थित प्रतिसाद देत नाहीत म्हणून पुरुष दुसरीकडे जुगाड लावता हे तेवढं खरं आहे😂 मग काय मजा आली पाहिजे ना हो😂
परमेश्वराने ज्या जागी मेंदू बसवला आहे त्या जागूनच विचार केला तर असलं काही सुचत नाही, एकदा मेंदूची जागा बदलली की मग सगळे विचार ज्या ठिकाणी तुम्ही मेंदू न्हेऊन ठेवलाय तिथूनच होतो.
एकनिष्ठ म्हणजे नक्की काय? एकनिष्ठ असणं का महत्वाचं आहे? एकनिष्ठ असणं आणि एकनिष्ठ आहे हा समज यशस्वीपणे प्रस्थापित करणं हे जास्त सोपं आणि परिणामकारक असतं का? सगळंच आपल्या पार्टनर ला सांगायलाच पाहिजे हे कुठे जरुरी आहे का? लग्न हे एक कॅान्ट्रॅक्ट असतं. त्यात का Do and Don’t असतात , ते पाळा. डॅा सबिहा बऱ्याच वेळा असं समजून सल्ले देतात की सर्व मानवजात ( प्रत्येक पुरुष आणि स्त्री ) ही अगदी परफेक्ट आहे. सगळे देवाचे अंश घेऊन आले आहेत. ही पृथ्वी हे एक नंदनवन आहे आणि आपण सारे या नंदनवनात बागडणारी पाखरे आहोत.😅😅. Madam , we have devils in disguise of men and women. तुम्ही खूप निरागस आहात हो. हे नवर्याला सांगा ,ते सगळ बायकोला सांगा ..... Shakespeare has said “ Ignorance is blissful “ मराठी त " अअज्ञानात असणारं सुख " 😅
रामायणात याचे सुंदर उत्तर सापडते पण कलियूगात ते कोणाला वाचायचं नाही जे स्वतःला विचारवंत समजतात त्यांना पण हे समजून घ्यायचे नाही. वनात सिता आणि लक्षमन एकटे चर्चा करत असतात तेवढ्यात राम तिथे येतात व लक्षमणाला विचारतात लक्षमना एक तरूण सूंदर स्ञी व एक सूंदर तरूण एकञ आले तरी कोणाचे मन अजिबात चलित होत नाही ? त्यावेळी लक्षमन खूपच सूंदर ऊत्तर देतात की ज्याची आई पतीवृता व वडील शूचीर्भूत असतात त्यांचेच मन विचलित होत नाही.हे कळायला रामायनाचाच अभ्यास लागतो आणी कुटूंब कसे तूटणार नाही ? कोणत्या कारणाने कुटूंब तूटतात ? त्यासाठी चर्चासञ चालण्याएवजी अशा गोष्टिंना खतपाणी घालण्याचे काम आपल्याकडून होत आहे आपल्याला प्रामानिकपणे वाटत असेल तर आपल्या पविञ ग्रंथ रामायणाचा अभ्यास करून बसा व आपली भारतीय कुटूंब व्यवस्था कशी टिकून राहील यावर चर्चा करा देव आपल्याला सद् बूद्दी देईल अशी अपेक्षा करूया.
पुरूष निर्लज्ज झालेत त्याला पोरं झाले असते रात्र रात्र जागून त्रास बायको काढते गरोदर पण बाळाचे संगोपनासाठी नवरा कुटुंबातील सर्वांना साठी मेहनत करता करता नवर्याला कमी वेळ देते त्यामुळे पुरूष
एकदम बरोबर आहे मॅडम हे चुकीचे नाहीये हे खूप जण म्हणजे नवरा नाही समजू शकत नवऱ्या ने केले तर बरोबर पण तेच जर बायकोने केले चुकीचे का तिला ही वाट ते की नवऱ्याने दारू पिऊन सेक्स केला तर तिला आवडत नाही पण 1 फ्रेंड जर तिला जर सेक्स चा आनंद देत असेल तो दारू पित नसेल त्याच्या तोंडाचा दारूचा वास येत नसेल तर ती खुश राहील ना बायकोचा विचार करायला पाहिजे नवऱ्याने की तिला काय पाहिजे sorry maje Kahi chukle asel tr🙏🙏
एकनिष्ठ म्हणजे नक्की काय? एकनिष्ठ असणं का महत्वाचं आहे? एकनिष्ठ असणं आणि एकनिष्ठ आहे हा समज यशस्वीपणे प्रस्थापित करणं हे जास्त सोपं आणि परिणामकारक असतं का? सगळंच आपल्या पार्टनर ला सांगायलाच पाहिजे हे कुठे जरुरी आहे का? लग्न हे एक कॅान्ट्रॅक्ट असतं. त्यात का Do and Don’t असतात , ते पाळा. डॅा सबिहा बऱ्याच वेळा असं समजून सल्ले देतात की सर्व मानवजात ( प्रत्येक पुरुष आणि स्त्री ) ही अगदी परफेक्ट आहे. सगळे देवाचे अंश घेऊन आले आहेत. ही पृथ्वी हे एक नंदनवन आहे आणि आपण सारे या नंदनवनात बागडणारी पाखरे आहोत.😅😅. Madam , we have devils in disguise of men and women. तुम्ही खूप निरागस आहात हो. हे नवर्याला सांगा ,ते सगळ बायकोला सांगा ..... Shakespeare has said “ Ignorance is blissful “ 😅