हभप वसंत महाराज व गोदावरी ताई म्हटल्यावर हा दूध शर्करा योगच म्हणावे लागेल.... खूप विद्वान ज्ञानी मंजुळ स्वरानी रात्र बाहरली असेल.... क्या बात हैं 🎉🎉🎉🎉🎉❤❤
गोदावरी ताईंना ऐकून कान तृप्त झाले... काय गोडवा आहे वाहवा असं वाटतं लोटागणं घ्यावं ताई आपल्या आवाजाला सलाम आहे.. मी कार्यक्रमात बऱ्याच तुमच्या गौळणी गात असतो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🎉🎉🎉❤❤❤मनःपूर्वक आभार 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻रामकृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻पठारे सर अहमदनगर
रोज पाऊस अंगावर झेलत, वेगवेगळ्या ठिकाणाचे पाणी, सर्व भार वाहून ही आवाजात जो गोडवा जसाच्या तसा जपलाय ही ईश्वरी कृपा आहे माऊली .. या रील मुळे खूप वर्षानी दर्शन झाले .. आळंदी रोड वरच्या साई मंदिर इथे भेटलो होतो, नंतर उमरगा येथे भाऊ सुनील माने यांच्या घरी तुमच्या भेटीचा निरोप मिळाला होता .. राम कृष्ण हरी माऊली 🙏🌷
पंढरपूर पायी वारीत रात्रीच्या विश्रांती वेळी नाम गजर तो पण गोदावरी ताई व वसंत गडकर सारख्या ज्ञानी व सुंदर अभंग गायनाचे योग्य म्हणजे साक्षात विठ्ठलाचे दर्शन आणि योग ज्या वारकर् यांना मिळणे म्हणजे विठ्ठलाने प्रसाद दिला 🙏🙏💐💐
खरंच सुंदर आपला आवाजातील गोडवा फारच मधुर गानसम्राज्ञी भजन सम्राट ही उपाधी आपणास खरंच सार्थ आहे आपल्या गायनाची आवड निर्माण होते आणखी आपल्या अभंग म्हटला त्या रचने प्रमाणे पंढरीचे भुत मोठे ही उपाधी प्रेम विठ्ठल भक्तीचे ऋणानुबंध आपुलकी जिव्हाळा हा माय विठ्ठल त्याला भक्ताने लाडाने दिलेली सुंदर उपाधी खरंच आहे विठ्ठल भक्ती कडे वळलेला परत माघारी फिरला नाही
शेवटच्या लग्या अभंगाच्या भावाला सुसंगत वाटत नाही ,जाता वेडे होय मन ,पुन्हा जन्मा नाही येणे,है शब्द मन पाझरून टाकणारे आहे ,किंवा स्थिती दर्शविणारे आहे त्यामुळे तिथे सरळ साधी लगगी अपेक्षित आहे ,कारण अभंगाचा भाव महत्वाचा असतो आणि त्या शेवटच्या दोन्ही लग्गी ह्या मुळात मृदंगाच्या वाटत नाही उडाण पणाच्या वाटतात .कारण वेडे होय मन व पुन्हा जन्म न येऊ देणारा असा भगवान पांडुरंग म्हटल्या वर समाधी लागावी अशी अवस्था होते. अभंग ऐकल्या बरोबर डोळ्याला धारा लागतात .त्यात वारकरी म्हटल म्हणजे वारी काय असते त्याला माहित असते ....वारकरी या नात्याने लीहल...चुकल्यास क्षमा ...