स्वामी स्वरूपानंद पावस हे ३० वर्षांचे असताना खूप आजारी होते. त्यावेळी त्यांनी जगदंबा मातेची आराधना केली आणि त्यांना १६२ साक्या सुचल्या. त्या लिहून झाल्यावर त्यांचे ' अमृतधारा ' या नावाचे पहिले पुस्तक ( काव्य ) तयार झाले. आपले कथाकथन चालू असताना मला सप्तशतीचे श्लोक आठवतात.कवच अर्गला कीलक, रात्रीसूक्त तीनही चरित्र , तीन रहस्य या गोष्टींची उजळणी होत जाते. देवी भागवत खरोखरच श्रवणीय आहे.बासरी आणि हार्मोनियम वादन यांना त्यांची कला दाखवण्यासाठी संधी दिली जाते तशीच तबला वादन करणार्यांना पण मिळावी. सर्वांना नमस्कार!