श्री गणेश चतुथीॅच्या हार्दिक शुभेच्छा..खुपच अप्रतिम मालिका आहे सर्वच कलाकारांंनी अप्रतिम अभिनय केलेला सर्वांना मनापासुन धन्यवाद आणि खुप शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐💐💐👌👌👌👌👌👍👍👍👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मालिका मध्ये सर्व कलाकार खूप छान काम करत आहेत. सायली एक वर्षा पेक्षा जास्त काळ आता सुबेदरांच्या घरात राहत आहे. या दरम्यान दोनदा हॉस्पिटल,घरात पडून झालं तरी सुद्धा कुणालाही तिच्या पाया वरचे जन्म खूण कसे काय कुणाला दिसले नाही. दोन नामांकित क्रिमिनल वकिलांना मात्र प्रिया,नागराज अगदी सहज फसवत आहे. अस्मिता कायमची माहेरी आहे हे ही पटत नाही. हो मालिका चालू राहण्या साठी हे सर्व जरुरी आहे वाटतं.