आत्ताच तुमची दहशती दिसू राहिलेली आहे भाषणामध्ये तेव्हा तुम्ही काय निवडून येणार आहे संगमनेर मध्ये म्हणूनच आमचे बाळासाहेब थोरात हे संयमी नेते आहे सुसंस्कृत
विकी ना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना कायमच असे वक्तव्य करण्याची सवय आहे त्यामुळे हा सर्व प्रकाराचा जनतेचे लक्षात आले नगर दक्षिणी पाचच वर्षात विखे ना ओळखलं आणि परत पाठवलं
हे चार दिवस आले तर इतका राडा केला हे जर इथे आले तर संगमनेर ची जी ओळख आहे शांतता या शब्दाला काहीच अर्थ राहाययचा नाही तेव्हा लोणीचे पार्सल तिकडेच बरे आहे आमचे मस्त चालू आहे तुमची गरज आम्हला नाही