This Video is shoot and edit by Vandana Digital Art WE ARE UPLOADING THIS VIDEO FOR THE ONLY PURPOSE OF SPREADING THE KNOWLEDGE OF THE HISTORY OF SWATANTRA VEER SAWARKAR. THERE ARE NO POLITICAL INTENTION BEHIND IT.
अतिशय सुंदर पोंक्षे साहेब. आपण सांगितले की सावरकरांच्या घरी सरस्वती राबत होती. आम्हाला वाटते की आपल्या जिभेवर सुद्धा तिच वास करते. अतिशय अभ्यासपूर्ण व तळमळीचे विचार.
जेव्हा जेव्हा नैराश्य मनाचा ताबा घेतं , सगळं संपल्याची जाणीव मूळ धरू लागते . एकूणच जीवन निष्क्रिय वाटू लागते तेव्हा तेव्हा हा व्हिडिओ पाहतो . आणि एक नवीनच ऊर्जा अंगात संचारते . वीर सावरकर 🔥💯🙏
धन्यवाद!..हा व्हिडीओ काढल्याबद्दल..सर्व शाळा व महाविद्यालयात तुम्हीच कार्यक्रम कंपल्सरी केलात तर आमची नातवंडे ऐकतील .नाहीतर उत्तर ठरलेले ..आजी वेळ नाही..परत परत धन्यवाद.
नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, सावरकर व इतर स्वातंत्र्यवीरांचा हेटाळणी करणारे सर्व घराणेशाही वाल्यांना पुढील सर्व निवडणुकीत आम्ही हेटाळणी करु ती मतपेटीतून दाखवून देऊ.
स्वा.सावरकर श्रेष्ठ देशभक्त होतेच.पण शरद पोंक्षे च्या वाणीतून ते विचार ऐकून पुन्हा रक्त सळसळत नसा ताठरतात. प्रणाम सावरकरांच्या देशभक्ती ला आणि त्यांचे विचारांचा प्रचार, प्रसार करणाऱ्या पोंक्षे यांना.
राहुल बाबा चे धन्यवाद. आज सावरकर जी घरात पोहोचले. पुस्तकांचा खप वाढला. आता लोक गांधी कॉंग्रेस कमी .सावरकर जी जास्त झाले. आता बाबानी नेताजी सुभाषचंद्र बोस. भगतसिंग सुखदेव राजगुरु यावर बोलावे. बरे वाटेल. बाबा तुम बोलते जाव.
धन्य ,ते वीर सावरकर यांच्या बदल काही बोलणे एवढे आपण महान आणि हिंदुप्रेमी कधीच होणार नाही. कारण असा दयवी युगपुरुष वारंवार जन्म घेत नाहीत. धन्य ती जननी जिने या पृथवीतलावर असे दोनच पुत्र जनमास घातले एक श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्रवीर सावरकर. धनयवाद. मी मराठी आहे.
मी जेव्हा जेव्हा सावरकर आठवतो. तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहायला लागतात. कारण मी बालपणीचं सावरकर अभ्यासले. जाणून घेतले. सावरकरा मुळेचं मी माझ्या आयुष्यात आलेल्पा प्रत्येक संकटाशी प्राणपणाने लढू शकलो. सावरकरा मुळेचं मी काळावर मात करुन मृत्यु वर विजय मिळवला. सावरकरा मुळेचं मला माझ्या सनातन हिंदु धर्माची बाजु प्रखरपणे मांडता आली. जय श्री राम.
सावरकरांच देश प्रेम ऐकून आणि तेही शरद पोंक्षे यांनी जे प्रतिम पध्दतीने ते आपल्याला ऐकवले आहे ते ऐकून अस वाटत मि पण त्या काळात असायला हवी होते त्या वेळेस क्रांती कारक होते त्याना माझ्या परीने काहि मदत करता आली असती तर हे जिवन धन्य झाले असते
धन्यवाद.. शरद भाऊ विर सावरकरांनी दलितोउध्दारासाठी त्यांनी शेवटच्या क्षणा पर्यंत प्रयत्न केले आहेत ...अशा महामानवास कोटी प्रणाम.... जय भिम..जय भारत.....
Excellent 👍 and emphatically presented by Mr. Ponkshe and felt sad and was furious that our political blokes could never understood the billion dollar thoughts and principles of the greatest intellectual 💎💎💎VEER SAVARKAR
तुमचे विचार पुढील पीडिला पोहचवणे रुजवणे करीत तुमची खूप गरज आहे जाणीवपूर्वक प्रयत्न करून सावरकर लपवले आहे अशा लोकांचे बुरखे टराटरा फाडले तुम्ही सर tc boss
I understand Marathi but my humble request pls translate or give subtitle in ENGLISH so non marathi hindu people also come to know VEER SAVARKAR....this is indeed required becoz now a days tukade tukade gang, khan market gang, pseudo liberals r roaming all news channels so all indian shud come to know our great freedom fighter SAVARKARJI
Please don't get misunderstood that rightiest parties like Bjp is following Savarkar thoughts, instead they make show off that they like and follow him, if so who is stopping them from giving Savarkar Bharatratna. They know very well that RSS is not following Savarkar and it is very hard to digest thoughts of Savarkar. Savarkar has given us right way to see how and what Hindutva is. He was not blind follower of hindutva instead he has made it bigger which was beyond religious thoughts and unique for all across Indians whoever staying and living in Indian subquantinent. He was always strong believer in modern science and was against all mythological, Hypocratical religious thoughts across all religion. He said I look at cow as only useful animal and not as sacred animal, further he said I will protect cow as useful animal as long as I am not getting deprived from my right to live, if so I will not protect and will kill it to live if there is no other option to choose. He had very very scientific approach towards life and looking at religion so it was very hard for rightiest to digest his thoughts so they follow savarkar selectively and that's why they make show off as they are following savarkar. Only Shivsena follow his thoughts to some extent leaving behind regional approach which is against the thought of savarkar.
.Apratim. Gnyanscha bhandar aahet tumchyat aani tyatlye that to samja un sangnychi tumchi KALA apratim aahe I have proud about you Dhanyavad Sir. Savarkar hech mi mazya jivanache Dheha aahe me tyanch sarkha Deshbhakti honyache dhehhya sadaiva mo mazya dtushti samor thevato
Ganesh ji l hya गोष्टीचा मला फार दुःख वाटते l savarkar the forgotten hero l काय tyanchya कुटुंबाचे किती किती हाल झाले असतिल l सर आता त्यांची परिस्थिती कशी @he मीन श्रीमंत असतील अशी मी आशा करतो l त्यांच्या कुटुंबाचा मला no पाहीजे hota l त्यांच्या नेताजींchaya कुटुंबाचा bharat वर फार मोठे उपकार आहेत्
Very good and eye opening facts about great Shri V D Savarakr. Also thanks Mr. Ponkshe for your wonderful speech. It was Awesome really. Panditji jar waghla modak devu lagla tar Panditacha modal hoto.. Wah.. Also Never heard of this Patit Pavan Mandir... Thanks a lot sir for your speech and Vandana Digital for uploading the same.
@sureshkant shinde Please read his biography if you have not read it.His whole life was spent for freedom struggle.Even at the last phase his plot drawn with collaboration of Subhashchandra Bose was the main cause besides weakening of British power due to Second World War.The cunningCongress is raising bogey over his letter to British government for getting freed from life time jail term.With that yard stick even The Great ShivajiMaharaj who first litter to Afzal Khan & later to Aurangzeb would be termed as surrender. Only fools like Congress will think so .It is a clever ploy to get out of danger from enemy & pursue the goal of life.Not any single person could equal him in his contribution for achiving freedom
@@suyogwaman5139 जर इंदिरा गांधी ,व्ही.व्ही गिरी ,नेहरू ,राजीव गांधी या लायक नसलेल्या लोकांना भारतरत्न मिळते तर सावरकर हे तर त्यांच्यापेक्षा कितीतरी मोठे योगदान देणारे श्रेष्ठ व्यक्ति आहेत.तुम्ही कॅांग्रेसी विचारधारेचे दिसतात.
@@chandrashekhardandekar1260 i said 'bharat ratna dosen't deserve savarkar' not 'savarkar dont deserve bharat ratna' read again carefully. savarkar sarkhya mahapurushana 10 bharat ratna dile tari kamich ahe
स्वातंत्र्यवीर सावरकर .... आपण सर्व हिंदूंचे आदर्श आहात आणि असायलाच पाहिजे. पण स्वातंत्र्य लढ्यातील आपल्या विषयीची फारच थोडी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली. श्री शरद पोंक्षे व्याख्यानातून समग्र सावरकर आणि त्यांचे कार्य विस्तृतपणे सांगतात, म्हणून तरी ते आजच्या पिढीला कळते आहे. स्वातंत्र्य लढ्याची दुसरी राजकीय बाजू यामुळे लक्षात येते ज्यामुळे सावरकर, बोस, टिळक, भगतसिंग, राजगुरू, आझाद अशा अनेक वीरांचे कार्य आणि इतिहास झाकोळून टाकला गेला.
शरद जी पोंक्षे सर तुम्ही सुद्धा एक खूप मोठे क्रांतिकारकच आहात 🙏 🙏 🙏 आजच्या या विचित्र अशा वातावरनात स्वातंत्र्यवीर सावरकराची भूमिका तुम्ही पर्खड्पणे मांडता हे खरच अभिमानास्पद आहे 🙏 🙏 🙏
सावरकरांचे विचार खुप महान आहे. हे विचार तरुन पिढी पर्यंत पोचविण्याच काम आपणा सर्वाच आहे .या ठिकाणी ऐक नमुद करावस वाटत की सावरकरांचे चरित्र सांगताना त्यांची सासरवाडी जव्हारची चिपळुनकरांची हे नमुद करणे गरजेचे वाटते तसेच सावरकरांनी भाषणाचा सराव जव्हारच्या हनुमान पाॅईंटवर केला होता याचीही माहीती देणे गरजेचे वाटते
@@rameshpatil287 महाशय सावरकर यानी जे केलय ते शब्दांत सांगुन पटायला जर तुम्ही 7 दीवस लागतील ऐकायला,पण आगोदर तुमी जर कमिने कम्युनिस्ट, सेक्युलॅरिझम असाल तर तुमाला सांगुन उपयोग नाही कारण ही देशद्रोही विचारधारा आपलच खोटेपणा रेटते सार पुरावै देउनही
@@santoshpatil44342 देशद्रोही वीचारधारा तर सध्या केंद्रात येऊन बसली .आहे राज्यातही गाजरगवता सारखी आली होती उपडुनफेकल्या गेली.बरे झाने नीदान महाराष्ट्र् आणी राजस्थान चे तरी.जे शेतकरी वीरोधी वदेशवीरोधी आहेत त्यांची तर नांगी ठेचल्या गेली पाहीजे ना महाराष्ट्रातल्या सर्वांचा बाप असलेल्या शीवाजी महाराजांचा बाप बदलणाऱ्या ला एका हरामखोराने महाराष्ट्र्र भुषण दीला हे कसे काय वीसरु शकतो आपण वास्तवीक बाप बदलणाऱ्या चे बापच मराठे आहेत वैध म्हणा अवैध म्हणा . बरोबरना?
@@rameshpatil287 तुमचया सारखे सरंजामशाही समर्थन करणारे मराठा नाही आमही, केंद्रीय कृषि मंत्री शरद पवार यानी सतेसाठी जी हरामखोरपणा केला आहे तो तुमचयासारखे लोकमत व सकाळ ची चाटाळ बातमीपतर वाचुन नाही,,या वक्रतुंड ना मराठा आरक्षण साठी मुदाम अरधवट कागजपत्र कोर्टा त सादर केल शिकाऊ वकील दील हु बातमी तरी वाचली का आपण ,
@@santoshpatil44342 साहेब फक्त ते माफी प्रकरण काय आहे तेवढा समजून सांगा contribution गूगल वर आहेच यांनी सांगाव एवढा काही गरज पण नाही आणि bharatratn मिळवा यासाठी पण तुम्हाला गांधी ची विचारसरणी वापरावी लागेल काहीही झालं की लढाई हा पर्याय तुम्हाला आवडत असेल पण आज पण गांधीजींचे विचार समजायला तुम्हाला वाचन करायला लागेल उगाच कॉंग्रेस कॉंग्रेस नका करत जाऊ 1931 ला bhagat singh राजगुरू सुखदेव यांना फाशी झाली तेव्हा आरएसएस होती त्यांनी काहीही का केला नाही?
शरद पोंक्षे सा़. तूमची सावरकरांना बद्दल ची कळकळ ला त्रिवार मुजरा। एका राष्ट्रा चे आयुष्य मर्यादित नसते, पूढे रशिया प्रमाणे जसे लेनिन चे स्टैच्यू पाडण्यात आले, त्या प्रमाणे सावरकरांचे स्टैच्यू जागोजागी लावण्यात येतिल।
सावरकर भारत मातेचे थोर सुपुत्र होते. अद्वितीय बुद्धिमत्ता,अद्वितीय त्याग. आणि घोर अवहेलना. सावरकर सूर्य होते. त्यांच्यावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकणे. ते खरेखुरे भारत रत्न होते.
जय श्रीराम शिवछत्रपती महाराज कि जय तुम्ही जिभाऊ विचार मांडले ते अति उत्तम वीर सावरकर आमचं कुलदैवत आहेत आणि त्यांची विचार मला जे सांगितले ते खूप सुंदर आणि छान
मी येथे एकच नमूद करीन आजच्या युगात आणि या नंतर पण स्वातंरवीर सावरकर यांचे विचार ना संपणार ना त्यांचे विचार संपवयाला कोणाला जमणार? माणूस मारून जातो पण विचार अमर आहेत आणि सावरकर यांचे विचार तर अजरामर आहेत?