🙏 अनयजी तुम्ही फडणवीस साहेबांना अतिशय योग्य सल्ला दिला आहे..सध्या निवडणूक तोंडावर आली असतांना; कामांत व्यस्त असतांना सरकारमधल्या कुणीही ह्या लोकांना उत्तरे देऊन आपला वेळ फुकट घालवू नये..जनतेची कामें करावीत..;आणि राज्याला प्रगतिपथावर घेऊन जावे...🌷🌿
नितीशकुमारांपाठोपाठ उठा ला NDA मध्ये जायचे होते तशी विनवणी सूरू होती पण मोदी व शाहनी हाकलून दिल्याने निराश व हताश होऊन ऊठा देवेंद्र फडणवीस व भाजप यांच्यावर टीका करतोय.
लुटायला फार अक्कल लागत नाही,बरोबर गुंड आणि भ्रष्ट माणसे घेऊन यानी पण नीतिमत्ता सोडून खालची पातळी गाठली आहे...25 वर्षे का आणखी 25 वर्षे ही लुटलं असतं,आपलं नशीब बरे,शिंदे सरकार आले.
हा स्वतःच्या स्वार्थापोटी मतदारांचा विश्वासघात करून नाकारलेल्यांसोबत जाऊन मविआघाडी सरकार स्थापन करणारा, आतां ज्या मतदारांचा विश्वासघात केला त्यांचे हपाप भोगतोय.
अनय जी खूप छान विश्लेषण! खरंच उद्धव ठाकरे हा माणूस अक्षरशः भ्रमिष्ट झाला असल्याने त्यांचे १००% मानसिक संतुलन बिघडले असून तो वाटेल ते बरळत सुटला आहे...आणि म्हणूनच देवेंद्रजीनी या माणसाकडे साफ दुर्लक्ष केलं आहे..
वंदे मातरम् मतदारांनो स न वि वि महाराष्ट्र मतदारांनो सर्व शिव्याशिर्वादाचा योग्य आढावा घ्यावा महाराष्ट्र प्रगत सुसंस्कृत राज्य आहे म्हणजे मतदार सुजाण, दक्ष आहेत अश्या पातळी सोडून केलेल्या शिव्याशिर्वादाचा पाताळात व्यवस्था करावी नाहीतर महाराष्ट्र प्रतिमा डागाळेल करिता १००℅ मतदानाचा संवैधानिक प्रयोग अवश्य करावा आणि योग्य उत्तर द्यावे 🇮🇳भारत भारतीय तनमन जिवनसे जुडो मातृभूमीसे🙏 जा ग ते र हो🙏 वं दे मा त र म🇮🇳
उ ठा च्या बोलण्याला कोणीही मनावर घेत नाही. फडतूस असा फडणवीसांचा उल्लेख केला होता तेंव्हा याची बौध्दिक पातळी समजली! राऊत पण नेहमी ज्या गमजा मारतात तेही एकही पुरावा नसताना हे ही सगळे समजून चुकले आहेत.
सगळे संपर्क असलेले दोरे कापले गेल्याने हा जळफळाट होतो आहे.डंडी आघाडीला तर घरघर लागलेली असल्याने पुढची राजकीय वाटचाल अतिशय धूसर होत चाललेली आहे त्यामुळे असे होत आहे,अनयजी आपले विश्लेषण मार्मिक आहे.धन्यवाद
खरच लोकशाही धोक्यात आलीय पण ती सत्ताधारी पक्षामुळे नाही तर ती अपरिपक्व विरोधकांमुळे व त्यांच्या बाष्कळ आरोप करण्याच्या प्रवृत्ती मुळे ... दुर्दैवाने चौथा स्तंभ ही त्यांच्या साथीला आहे
खरोखर देवेंद्र फडणवीस सुज्ञ आहेत. अगदी एका वावया त त्यांनी उद्धव ठाकरे ची लायकी दाखवून दिली. देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन🎉🎊 मंत्रीपदाला आणि नेतेपदी असलेल्या चाणक्यनी दाखवून दिली. आज अशा नेत्याची गरज आहे फालतू गोष्टी ला महत्व न देता लोकांसाठी काम करत रहाणे.सलाम 🌹🙏जय श्रीराम🌹🚩
असले बाष्कळ आरोप केलेत की, अनयजी तुम्हालाही कळलं नाही, यावर नक्की काय विश्लेषण करावं.. आम्हालाही कळलं नाही, त्यांना नक्की काय बोलायचे आहे. पण अशा प्रकारचं घालून पालून बोलणं, हे सरकार कुठपर्यंत सहन करतं हा मोठा प्रश्न आहे. खुप छान विश्लषण.
अहो अनयजी मागे कोरोना काळात ऊबाठाची जी 'डोक्या'ची शस्र्तक्रिया झाली त्यानंतर आॅप करणा-या डाॅ. कडून याचा मेंदु परत त्याच्या डोक्यात ठेवणे राहुन गेले; त्यामुळे साहजिकच 'वरचा मजला' रिकामा झालाय हे वेळोवेळी याच्या वक्तव्यांतुन सिद्ध झालेय.....😂😂
स्वर्गीय बाळासाहेबाच्या पोटी असा करंट, निरबुद्ध, कुजकट स्वभाव चे रत्न जन्माला कस काय आलंय याचंच वाईट वाटत 🤦♂️🤦♂️ कुठे बाळासाहेब अन कुठे हे टोमणे रत्न...
आम्ही तर उबाटाच्या कोणती ही पत्रकार परिषद बघत नाही काय असत काय नुसतं निराशावादी जळफळात दुसऱ्यांना शिव्याशाप देणे टोमणे मारणे दीड दोन वर्षे झाली तरी आजून संपत नाही
सगळ्यात महत्वाचे म्हणजे यांच्या मनासारखे काहीच घडत नाही. त्यामुळे या उबाठा वाल्यांचा तोल सुटलाय आणि हे काहीही बरळत आहेत. हे जितके बरळतील तितके जनतेच्या नजरेतून उतरतील.
या व्यक्तींमुळे महाराष्ट्राचे राजकारण किती खालच्या थराला पोहोचले आहे. पूर्वी राजकारण्यांमध्ये वैचारिक मतभेद असत पण आता personal vendeta दिसून येतो. भाषणात वैचारिक प्रगल्भता शून्य.पत्रकार परिषदा पण विचारशून्यच असतात.
चांगली बाब म्हणून उबाठाकडे पहावे. स्वताच स्वताच्या विनाशाची एक एक पायरी कशी उतरावी याचे ज्वलंत उदाहरण म्हणून कसे असावे याचा उत्तम नमुना आहे. बाळासाहेब यांच्यावरील निष्ठेमुळे शिल्लक असलेले थोडे फार समर्थक पण दूर जाणार हे नक्की. देवेंद्रजीने 5 वर्षे सोबत राहून कसे सहन केले असेल. यावरून संस्कार, सहनशक्ती तरी किती असावी हे समजते. तरीही ते म्हणाले होते की मी सर्वांना माफ केले.
उद्धव ठाकरे मानसिक दृष्टया खचले आहे. उध्वस्त झाले आहे. मूर्खा सारखे रोज बोलणे, फालतू कोटया करणे, शिव्या देणे एवढेच काम येते उबाठाला. हा माणूस दगाबाजीने का होईना मुख्यमंत्री होता याची तरी लाज बाळगावी.
अनयजी मी आपले जवळपास सर्वच भाग बघतो, आपले विस्लेशण खरोखरच उत्कृष्ट असते. पण आज एक विनंती की घनघोर चे अश्विन अघोर यांच्या प्रकृतीची माहिती असलेला एक भाग करावा ही विनंती.
बालिश प्रश्न विचारणारे आखिर कहना क्या चाहते है ? कदाचित आपले अडगळीतील वेडगळ विचार जगजाहिर करत असतील. स्वतःवरच विश्वास नसेल तर त्याचा कोणावरही विश्वास नसणारच.
अनय जी आजचा विषय खूप छान आहे उध्वस्त झालेला माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो त्याच उदाहरण म्हणजे उध्दव ठाकरे . मुख्यमंत्री म्हणून किती चांगल काम केले होते ते यांच्या एकूणच वागण्यावरून कळते . फडणवीसांनी यांना बेदखल करायची गरज नाही तर यांना इट का जवाब पथरसे असच द्यायला हवे . धन्यवाद
तोल सुटलेला नेता आपल्या सच्चा शिव सैनिकांचा पक्ष दूसर्या पक्षांसोबत ज्यांची विचारधारा आपल्या विचारधारेशी पूर्णतः विरोधी असलेल्या नेत्यांच्या दावणीला बांधतो. त्याच्या पदरी निराशाच येणार.
घनघोर च्या अश्विन आघोर यांना नेमक काय झालंय अचानक? त्यांच्या कम्युनिटी वर ते icu मध्ये आहेत अशी माहिती आहे पण काय झालं आहे ते नाहिये. ते लवकर पूर्ण बरे होवोत ही सदिच्छा!
काही लोक किंवा नेते असे असतात की त्यांना मनसोपासचार तज्ज्ञ किंवा कोणताही डॉ. एक दोन मिनिटातच कंटाळून औषधोपचार करण्याला नकार देईल. हे सर्व निराशेपोटी घडत आहे, जो नेता असा वागत असतो त्याला कंटाळून त्याचे लोकही सोडून जातात.
मला वाटते की मुख्यमंत्री पद गेले, मुंबई महनगरपालिकेतील सत्ता जाऊन तेथे प्रशासक असल्यामुळे आता खोके मिळणे बंद झाले आहेत , त्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन काहीही बरळत असावेत. अत्यंत ऐतखाऊ माणूस दिसतो आहे.
लोकमत चॅनेल वर पोल टाकलाय की कुठल्या मुख्यमंत्र्याचं काम तुम्हाला सर्वात आवडलं आणि मजेची गोष्ट अशी की 85% लोकांनी उद्धव ठाकरेचं काम आवडलं म्हणून लिहिलंय . त्याने मुख्यमंत्री असताना नेमकं कामच काय केलंय हाच मुळी संशोधनाचा विषय असताना त्याचं काम कुणाला आवडलं ? धन्य धन्य ते चॅनेल आणि धन्य धन्य वोटिंग करणारे लोक😂
3:00 मला वाटतं तो व्हिडिओ cctv नाही तर मोबाईल च्या फ्रेम मधला होता.. कारण ते फेसबुक लाईव्ह वर होता आणि फेसबुक लाईव्ह cm ला ही गोष्ट कळू नये हेच जास्त संशयास्पद आहे 😂😂😂