लाज वाटली पाहिजे या सरकारला गेल्या 52 दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले शिक्षक बंधू भगिनी आझाद मैदानावर हक्काच्या पगारा करिता आंदोलन करीत आहेत विशेष म्हणजे सन उत्सवाच्या काळात आपल्या परिवाराला सोडून आंदोलक आंदोलन करीत आहेत तरी या सरकारला थोडेफारही माणुसकीचे दर्शन घडून येत नाही हे नवलच परंतु राज्यातील सर्व माझ्या शिक्षक बांधवांना एकच विनंती आहे की येत्या काळात या सरकारला पद्धतशीरपणे घरी पाठवा....