खुप सुंदर बेटा, तू सांगितल्या प्रमाणे देशाचे रक्षक म्हणजे भ्रष्टाचार करणारे नेते किंवा अधिकारी ही आपल्या देशाला लागलेली कीड आहे त्यामुळेच आपली व आपल्या देशाची हानी होत आहे.
खूपच छान भाषण केल आहे .👌 काहीही झाल तरी आपल्या यशाचा मार्ग सोडू नको संकटे आली,अडचणी आल्या ,विरोध झाला ,कोणी नावे ठेवली ,पाय ओढले ,अडवले ,थांबवले ,काहीही होवो फक्त आपलं ध्येय गाठणे लक्षात ठेवायचं .....👌
छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन मानाचा मुजरा ताई अशाच रणरागिणी, हिरकणी जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण होतील तेव्हा नक्कीच छत्रपतीना अभिप्रेत असणारा महाराष्ट्र घडेल...