समग्र मराठा समाजाला एक आग्रहाची विनंती आहे की, त्यांनी आता तरी काळाची पावलं ओळखुन आणि मागील शेकडो वर्षाचा इतिहास आठवून समाजाचे भल्यासाठी प्रगतीसाठी आताच्या काळाशी तुलना करुन समाजाने एक होणे काळाची किती गरज आहे हे ओळखून तरी वागावे. जय शिवराय जय महाराष्ट्र.एक मराठा लाख मराठा.