आपले कीर्तन म्हणजे आमच्यासाठी स्वर्गीय आनंद पर्वनी होय. सांस्कृतिक भारताच्या विविधांगी अशा कलागुणांना आपल्या कीर्तनातून नेहमी विश्व प्रबोधन होते. विविधतेने नटलेल्या भारताच्या अखंडित अशा एकरूप ते साठी आपल्या कीर्तना मधून युवांना बहुश्रेत असे मार्गदर्शन लाभते. संत ज्ञानेश्वर संत तुकाराम व संत रामदास त्यांच्या अलोकिक कार्याच्या छटा आपल्या कीर्तनातून नेहमी दिसततात . राम कृष्ण हरी.
स्वातंत्र्यविर सावरकरांच्या भाषणांची व. आंतर राष्ट्रीय घडामोडीवर अर्थपूर्ण विश्लेशनांची जागतिक पातळीवर सर्वच देशांकडून दखल घेतली जात होती अशी खोल अंत:कर्णात आम्ही जपून ठेवली होती ती जागी करण्यास तुम्ही आलात. लाख लाख धन्यवाद. पुढे व्हा.
@@bala1041 पहिली : स्वामी विवेकानंद संयन्सी होते, त्यांना प्रपंच नव्हता, सरांचा परिवार आहे जसा तुझा माझा आहे. दुसरी घोस्ट: आपल्याला त्यांचा खासगी आयुष्य बद्दल काहीच माहित नाहीये, त्यांची पप्रॉपर्टी मालमत्ता वगैरे, मग का ठरवायचं ते या पैशा च काय करतात. फॉर पॉसिटीव्ह थिंकिंग he might be modern robin hood also.( rather I am sure he is.)तिसरं : आपण स्वतः कडे बघतलं पाहिजे, आपण काय देतोय समाजाला. आपल्या कडून काही काम होऊ शकता का. कारण दुसऱ्या कडे बोट दाखवणं सोपा असता. म्हणून म्हणालो तू त्यांचा सारखा होऊन दाखवा आणि घे विना मूल्य वाख्यान. मग बघू जे तू म्हण्ट्योस ते किती सोपा अथवा अवघड आहे. आणी हे झालाचं तर माझी खात्री आहे सरांना आनंद होईलच की पुढीची पिढी सुद्धा जागरूक आहे.
Superb! I believe this was the only major lecture series which was missing on RU-vid. This is from 2007 at Ganesh Kala Kreeda Mancha. @ Chanakya Mandal Pariwar can you please upload all the lectures?
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले, धर्माधिकारी साहेबांच्या नसानसांत राष्ट्रप्रेम आहे व तसे त्यांचे कार्य आहे ते अखंड, आम्हाला पण राष्ट्रप्रेम आहे पण भारतीय प्रशासनासमोर पुर्ण हआतबळ होउन खरोखर ज्या देशाचं ब्रिद वाक्य आहे, सत्यमेव जयते पण कर्म मात्र असत्येमेव जयते,आम्ही प्रशासकीय सेवेत होतो थर्ड क्लास पण वाटायचं भ्रष्टाचार निर्मूलन व्हावे, खारीच्या वआटएईतकए तरी सहभाग असावा पण ते अशक्य वाटले, धीर सुटला,डिप्रेशन ने घेतलं आता करायचं करू शकत नाही, पण या. अविनाश धर्माधिकारी यांच्या कार्याला सलाम करतो, वन्दे मातरम् भारत माता की जय.