मनुष्य म्हणजे एक जटील मशीन आहे त्या मशीनमध्ये मन आणि आत्मा नावाच्या दोन वस्तू आहेत ज्याच्या शोधात सर्व आहेत पण या दोन्ही गोष्टी म्हणजे न उलगडलेले कोडे आहे तसाच देव आणि निसर्ग 🤗🙏
@@jaybhim259 Bala tu free fire khel Tula nahi kalath kay khar aahe aahe aani kay khotha tu fakt jay bhim jay mim kar Tula yevdacha shikhavlay khare Dr Babasaheb Ambedkar sarkha vichar kar
भावा बेरोजगारी थांबणार नाही... डॉ. विलास खरात यांच्या अध्यक्षतेखाली बेरोजगार जोडो यात्रा चालू आहे खूप मोठ्या प्रमाणात लोक जुडत आहेत आपण साथ दिली तर सरकारला जाग येईल खूप मोठे प्लॅन आहेत भविष्याचे...त्यांच्याविषयी तुम्ही पण थोडी माहिती मिळवा❤❤❤ RSS च्या गोलवलकर ने लिहिलेल्या पुस्तकात त्याने असे नमूद केले आहे की... जनतेला जितकं भिकारी बनवता येईल तितका भिकारी बनवा........... बेरोजगारी वाढवा कारण जनता कुमकुवत झाली की त्यांच्यात अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची क्षमता राहणार नाही 💯💯💯 आणि आपली सत्ता एक जन्म काय सात जन्म हलणार नाही त्यामुळे ही बेरोजगारी अशी थांबणार नाही त्यासाठी आपण जनतेची ताकद दाखवून दिली पाहिजे 💯💯⚡⚡⚡
@@nitin9589 pagal ahes ka bhau.. Kontya jagat jagtoy.. Jaun vichar tya students la je NEET chi preparations kartay.. Dr hona sopa nai... Kahi pan kay boltoy beakkal
उठून बसला नशीबवान आहे. पण तरीसुद्धा न्यूज देण्याच्या अगोदर ज्या दवाखान्यात भरती होता तेेथली माहिती पडताळून घेतली पाहिजे. हा मंत्र तंत्र करत होता म्हणून जास्त काळजी घेतली पाहिजे आणि वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे. कदाचित स्वतःचे महत्त्व वाढवण्याचा हा प्रकार तर नाही हेही पाहिले पाहिजे. आणि लोकांना सावध केले पाहिजे.
Same happened with my grandfather's brother....he was very ill and hospitalised..later Dr declared dead but at the time of cremation he woke up perfectly fit and fine till date
अरे बाबा सगळ्या मृतदेहाची post mortem होत नाही. Aani हार्ट rate 30 sec पेक्षा कमी दाखवली की, normal लोक पण dead वाटतात. Hya बाबत खूप RU-vid वर vdo aahe te बघ. Post mortam aani anti mortam kai aahe te pan bagh
मृतक ला त्याचा कुटुंबीयांनी दूर दूर पर्यंत हाथ नाही लावू दिला, त्याचा मृत्यू झालाच च नव्हता, पूर्ण प्लॅन होता आधीच, काही दिवसाने हेच बुआ बाजी सुरू करतील. आणि लोक हाथ जोडून तिथे जातील
आमच्या गावातपण एक बाई मरण पावली होती रात्रीची.12 ला चार लोकांनी नेल तेव्हा मोठे लाकूड हॗदयावर पडल्यावर ती जागी झाली. ती चार लोक ठो ठो ठो बोंबलत आलीत परत मयताला कधी गेलीच नाहीत हे सत्य आहे...
@@vrkonly1998 म्हणजे कोरोनाकाळत आमचे डॉक्टर्स,नर्सेस,पोलिस जिवाची पर्वा न करता आपल्या कुटुंबाची काळजी न करता 24×7 देशातल्या जनतेची सेवा करत राहिले. ते वाटपट काम केले mhanaych का तुम्हाला🤨
Every doctor should check up the body properly and after some hours he should come to decision whether the body dead or alive. Doctors u r God for us please don't give wrong opinions
अरे डॉक्टर देशपांडे बघा ओपन ओपन जगातल्या सगळ्यात थर्ड क्लास डॉक्टर आहे सर्व झालेला आहे ओपन कॅटेगिरी लवकरच लवकर सामूहिक आत्महत्या करा तुमच्यामुळे जिवंत माणूस मृत घोषित करतात भडव्यांनो जय ज्योती जय क्रांती🤣🤣🤣
@@_Yagyaseni त्याची शक्यता कमी आहे कारण की सवर्ण वर्गातील डॉक्टर भलेच sc st पेक्षा अधिक गुण प्राप्त व कौशल्यवान असतील तरी ते कमीच भरती होतात, त्यामुळे ते खाजगी रुग्णालय उघडतात
२५ की २१ ठरवा एकदाचं, मग बातमी सांगा..कधी कधी नाडी लागत नाही, म्हणून मृत घोषित करतात पण माणूस जिवंत असतो. १९८४ च्या भोपाळ वायू दुर्घटनेत एक रेल्वेस्टेशन मास्तर मृत म्हणून घोषित केले, जेव्हा अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली तेव्हा उठून बसले..
हॉस्पिटल मध्ये death झाल्यावर डॉक्टर post-mortem साठी बॉडी पाठवतात पण इथे असं न करता डायरेक्ट घरी पाठवले आहे . स्वतः च महत्व वाडवण्यासाठी हा केलेला stunt तर नसावा याची चौकशी पाहिजे.