बंद करायचा उद्देश सरकारचे कान खोलले पाहिजे सरकारचं लक्ष नाही महाराष्ट्रावर मग काय गुजरातला घटना घडल्यानंतर बंद ठेवायचं हे शिंदे आणि फडणवीस ला विचारलं पाहिजे
देश किंवा राज्य बंद हा प्रकार आपल्या देशाला राज्याला गरीब गरजू कष्टकरी हातावर पोट भरणार्यान साठी परवडणारा नाही ❤❤ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र ❤❤
शिंदे फडणवीस यांना विरोधी पक्षाकडून काय अपेक्षा आहेत? त्यांनी गुपचूप सहन करावे,बघत रहावे.. आवाज उठवणे म्हणजे राजकारण करणे असा समज फालतू लोकचं करू शकते.
केंद्रीय मंत्र्याचा मुलगा म्हणतो तुम्ही काही ही करा पोलिस तुमचं कही वाकडं करू शकत नाही यावरून यांची महाराष्ट्राबद्दल मानसीकता दिसून येते. अकार्यक्षम मुख्यमंत्री व अकार्यक्षम गृहमंत्री.
बदलापूर घटना चे राजकारण झालेच पाहिजे.नाही तर विरोधी पक्ष काय भजे खायला आहेत काय.लोक रस्त्यावर उतरले आहेत.विरोधी पक्ष जर गप्प बसले तर त्यांच्या विरोधात जनता गेल्या शिवाय राहणार नाही.
घटना अतिशय निंदनीय आहे एका रात्रीत सरकार बदलू शकते एका रात्रीत लॉकडाऊन लागू शकते एका रात्रीत नोटबंदी होऊ शकते तर मग अक्षय शिंदे या नराधमाला फाशी का नाही देऊ शकत
उद्धव ठाकरेंनी बंद हा पुकारलेला बरोबर आहे बांगलादेशाचा आपल्याला काय घेऊन देणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय ते पहिला भाग आपल्या देशामध्ये राजकारण कमी आहे का
आता किरण पावसकर साहेब मुद्याचे बोललात दिशा सलियन सुशार राजपूत केस मद्ये महाविकास आघाडी झोपली होती आता जागी झाली पोलीस काय करत होते सचिन सावंत अपशब्बत वापर आहात करण दिशा सलियंचे पोस्ट मार्टन तीन दिवसानी कले
नितीन चा पूर्णपणे बंदोबस्त काढला पाहिजे आणि त्यांना खुल्या फिरून दिलं पाहिजे कारण की त्यांच्यामुळे जनतेचे हाल होत बंदोबस्त काढलाच पाहिजे बंदोबस्त काढलाच पाहिजे
Sachin sir practical boltait but other all only discussed on passed Which topic you all are invited??? For badlapur kand Then you all people has to be debet on badlapur topic but only Sachin sir talking on that's issue snd others all are discussing past issues I am requesting to news reporters educate those people who are coming at your studio for what
या चर्चेचे नाव बडे मुद्दे ऐवजी नीच मुद्दे असे हवे. यात फक्त बडे आणि सदावर्ते पुरेसे. NEWS 18 लोकमत सदावर्तेला चर्चेला बोलावून महाराष्ट्र पेटवण्याची चाल खेळत आहेत... अशा चॅनलचा आणि बडेचा केवळ निषेध करुन चालणार नाही तर चॅनलला Unsubscribe करायला हवे.
विलास शेट.....तुमच्या सारखे निष्पक्ष पत्रकार असताना आम्हा भारतीय निश्चीतच सुखाने झोपतो .......खरे राष्ट्रभक्त कोण आहेत हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे बरं का.......शेट