श्री जाधव साहेब असल्या फडतुस लोकांना साहेब काय म्हणतात ते ऐकायला पाहिजे देशांचे गृहमंत्री पदावर ठेवता कामा नये राज्यातील पदाचा राजीनामा दिला पाहिजे अमित शहाणे
ठाकरे आणि पवार यांच्या विरोधात अमित शहा बरबडले,हेच ज विरोधी पक्षातील नेत्यांनी बोललं असतं तर भाजपा ने गल्ली बोळात आंदोलन केले असते ,पण विरोधी पक्षातील कार्यकर्ते गप्प बसले भाजपाला तोडीसतोड उत्तर दिले पाहिजे
ह्या दोघांच्या अंगावर जर निष्ठावान शिवसैनिक अंगावर चालून गेले तर या दोघांना पोटाच्या धेरा मुळे पळताही येणार नाही ह्यांना जनताच सरसकट पाडणार आहेत जय महाराष्ट्र
एक बनिया आणि एक बामन एकत्र आलेकी भाषा बदलते 4 टके आहे 80 टक्यावर राज्य करतात आहे कारण आपल्याला जाती धर्मा मध्ये वाटलेले आहे आणि आता म्हणत आहेत हिंदु जागा झाला त्यांना जे काम करायचे होते तेत्यांनी के ले ले आहे आणि ते यस्वी होत आहे म्हणुन ते म्हणत आहेत हिंदु जागा झाला.
प्रायव्हेट आणि खाजगी काम करणारे कामगार तसेच रोजदारीवर काम करणारे माणसे नाही आहेत का. त्यांना परिवार नाही आहे का. सगळ्या सुख सुविधा तर सरकारी कर्मचाऱ्याना आहेतच आठवड्यातून 2 ते 3 सुट्ट्या भर पगारी घेतात, वर चिरी-मिरी चालू आसतो. वर महागाई भत्ता वर्षा/6महिन्याने गरज नसताना सरकार वाढ करतो. सरकारी कामगारांची भरमसाठ पगार वाढवून ठेवलीत त्यामुले नविन भरती करत नाहीत. आम्हा रोजंदारीवर काम करणा-या कामगारां कमीत कमी आमच्या जीवावर बेतनाऱ्या सुविधा तरी मिळू द्या. कामगार विम्याच्या नावाने त्यांचे पैसे पगारातून कापले जातात. ते सरकार पर्यंत पोहचतात कि नाही हे लेबर ऑफिसर कधी चौकशी सुधा करत नाहीत. सरकारी कंपण्यामधे ठेकेदार कामगारांना किती पगार देतो हे लेबर ऑफिसर कधी चौकशी सुधा करत नाहीत. बरेच ठेकेदार दिवसाला जेमतेम रु.500क्या आस-पास हजेरी देतात. केंद्र आणि राज्य सरकार आणी कंपण्या मिनिमम वेजेसच्या नोटीसी काढतात, पण त्या प्रमाणे कामगाराना पगार दिला जातो कि नाही ह्याची लेबर ऑफिसर कधी चौकशी सुधा करत नाहीत. सरकारी कामगारांचे सतत पगार वाढीने आर्थीक विषमता वाढतोय याचा सरकारणे विचार करावा. साहेब या विषयांवर एक दोन विडिओ नक्की बनवा.
मा भास्कर जाधव यांनी अगदी बरोबर बोलले आहेत ते मा पक्ष प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे ठाकरे शिवसेना कधीही संपणार नाही ते मा पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फक्त सत्तेसाठी लबाड बोलून जाणारे आहेत जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉
भास्कर जाधव म्हणता येत ते सत्य आहे . हे दोन्ही गृहमंत्री देश व राज्य संभाळता येत का देशात दंगली घडव ता येत हेच सत्य आहे धर्म आणि जातीय वाद या सत्ताधाऱ्यांनी - गेले ११ वर्ष घडवलाय हे अडाणी माणूस व शेबडे पोर सुद्धा सांगेल .