२०१४ पासूनच महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे सर्व उद्योग गुजरातमध्ये पळवून नेणाऱ्या व महाराष्ट्रातील तरुणांना बेरोजगार करणाऱ्या गुजरात धार्जिण्या सरकारला मुंबई तसेच महाराष्ट्रातून हाकलून लावा आणि महाराष्ट्र वाचवा.
करोना सारख्या जागतिक महासंकटात महाराष्ट्राला मानसिक तसेच आर्थिक आधाराची गरज असतानाही महाराष्ट्रातील सर्व फंड गोळा करून तो महाराष्ट्रातील मुख्यमंत्री निधिला न देता केंद्राला देणाऱ्या गुजरात धार्जिण्या सरकारला मुंबई तसेच महाराष्ट्रातून हाकला व महाराष्ट्र वाचवा.
भ्रष्ट्राचाऱ्याचे सरदार मोदी/ शहा/फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावुन बसले आहे.भाजप पक्षाने सर्व भ्रष्ट नेते सोबत घेतल्याने भ्रष्ट्राचारावर बोलण्याचा भाजपाला काहीच अधिकार नाही
महाराष्ट्राला एक व्यक्ती मुख्यमंत्रीपदी नको आहे😢 तरीदेखील महाराष्ट्रातील जनतेच्या नाकावर टिचून त्याच व्यक्तीला मुख्यमंत्री करण्याचा हट्ट का धरला जात आहे😢 एकंदरीतच महाराष्ट्राची होणारी आर्थिक अधोगती चिंताजनक आहे😢😢😢
भाजपा ऐका प्रमाणिक नेत्यांच्या हाती सुञ द्यावी नाहीतर भाजपचे मराठी कार्यक्रते पण भाजपला मतदान करणार नाहीत ऐवढे सत्य आहें भाजपचा एक सभासद म्हणून हे विधान करतो
पवार साहेबांवर टीका करून भाजपाने नाचक्की करून घेऊ नये😊 पवार साहेबांचा पक्ष स्वच्छ करून भाजपाने त्यांना महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये उच्च स्थान मिळवून दिले आहे😊 आता जर भाजपा पवार साहेबांना भ्रष्टाचारी म्हणणार असेल तर जनतेचे फक्त मनोरंजन होणार आहे😊 जनतेला एवढं गृहीत धरण्याची हिंमत कशी बरे येते😢
प्रशांत भाऊ चांगला पत्रकार आहेस मात्र एकच बाजू मांडतांना आज काल दिसत असून सद्या चॅनेल अनेक जण बघितले पाहिजे म्हणून भाजप विरोधी भूमिका योग्य नाही....सत्य विश्लेषण करा बाकी काही नाही
भाजपा ने सर्व चॅनल गोदी मीडिया केले असल्यामुळे प्रशांतजी सारखे जनतेचे प्रश्न आणि बाजू घेऊन सच्ची पत्रकारिता करत आहेत. त्यांच्या रूपाने लोकशाहीचा चौथा स्तंभ जिवंत आहे 🇮🇳🚩🙏🏻
पास नापास म्हणत आहेत, ही काय शाळा नाही, घटनेत स्पष्ट म्हणाल आहे की ज्या पक्षाला 10 टक्के मते मिळतील त्याला विरोधी पक्षनेते पदी नियुक्ती करता येते. याचा अर्थ असा की लोकसभेसाठी पास होण्याची आट 10 टक्के आहे. आणि काँग्रेसला त्यापेक्षा जास्त मत मिळाली आहेत
महायुती ने चांगला विपक्ष द्यावा. महाराष्ट्रातील जनतेचे भले होईल. खूपच भले करायचे असेल तर राजकारणच सोडावं bjp ने आणि घंटा, ताट, वाट्या, चमचे बडवावेत सॉरी ठोकून काढावेत.
पूर्वी मी शाळेत लेखनिक म्हणून शाळेत कार्यरत होतो तेव्हा एससी, एस टी, एन टी यांचे प्रमाण जिल्हावार होते।तसे केल्यास आरक्षणाची टक्केवारी बदलून न्याय देता येईल का असा प्रयत्न करावयास करून पहायला हवे