विमा कमी अन् प्रिमियम जास्त खातात विमा कंपन्या..विमा न भरता नुसता प्रिमियम जरी शेतकऱ्याला दिला तरी शेतकरी खुश होईल...मला 2023चा विमा 19 rs गुंठा या प्रमाणे भेटला आहे😢😢
हेक्टरी किती विमा शेतकऱ्यांना मिळाला याची थोडीशी चौकशी करा म्हणजे लक्षात येइल, आणि पाचपट चुकीची माहिती आहे ही एक पट भरपाई मिळवण्यासाठी नाही ती खटाटोप करावा लागतो आणि पाचपटीचा दावा......
जाधव साहेब याला राज्य सरकार आणि केंद्र सरकार जबदार आहे जिल्हात खासदार आणि तालुक आमदार या विमा कंपनी च आधिकारी दात मिलवणी करतात दुसरी बबा राज्य सरकार दर वर्ष एक कंपनी बदलता शेतकरी विमा पासुन वाचित ठेवतात 2018 ते 2023 पासुन 50 ते75 टक्के लोक वाचित आहे तरी तुमी आपला चॅनल मध्य आवाज ऊठवित जा
नवीन टॉप इन्स्टॉल का अपडेट केल्यापासून एकच एप्लीकेशन होत आहे तर दुसऱ्यांदा एप्लीकेशन डाउनलोड करण्यासाठी काय करावे लागेल ते आज ओटीपी टाकला तरी बी तोच ना येते दुसरे नाव येत नाही याच्यासाठी काय करावे लागेल
विमा कमी अन् प्रिमियम जास्त खातात विमा कंपन्या..विमा न भरता नुसता प्रिमियम जरी शेतकऱ्याला दिला तरी शेतकरी खुश होईल...मला 2023चा विमा 19 rs गुंठा या प्रमाणे भेटला आहे😢😢😢😢😢😢
जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील कुंभार झरि गावचा खरिप विमा मिळाला नाही सर हे सगळे खोटे बोलत आहेत कारण मी स्वतः कर्म केले तरी कंपनी चा कोणी प्रतीनीधी पाहणी करण्यासाठी आले नाही त्यामुळे आम्हाला खरीप विमा मिळाला नाही याला जबाबदार कोण
२५ टक्के रक्कम देऊन शेतकर्यांना आशेवर ठेवले परत एक रुपया ही दिल नाही पिक कापणी मधुन प्रमुख पिके वगळुन टाकले सांगली जिल्हा मध्ये सोयाबीन आणि भुईमूग याला काहीही नाही😢😢
भारत सरकार पिक विमा बाबतीत सर्व माहिती का लपवुन ठेवत आहे , हा प्रश्न आहे पण सरकार शेतकऱ्यांना माहिती देत नसेल तर शेतकरी फक्त मतदानाच्या वेळेस शेतकरी विचार करतील अशी आपण अपेक्षा करु शकतो
हे सरकार शेतकर्यांचे नाही हेच खरे, लोकसभेतही हे सरकार पुर्ण माहिती देत नाही, बरीच माहिती दडवली जाते, या मुळे या सरकारवर जनतेचा अजिबात विश्वास राहिला नाही... फक्त विमा कंपन्या गबर केल्यात या सरकारने, बाजारात भाव नाही, निसर्ग कोपलेला आहे आणि मोदी सरकार हे अस आहे, शेतकऱ्यांनी जायचं कुठ..??
🎉 हा बोगस विमा बंद करून राज्य सरकार व केंद्र सरकारने भरलेला संपूर्ण हप्ता शेतकर्यांना सरळ हेक्टरी मदत द्यावी. सरकार फक्त खोटा आकड्यांचा खेळ करते. त्यांच्या करिता शेतकरी म्हणजे त्यांच्या दावणीला बैल आहे.
पिक विमा बंद करून थेट शेतकऱ्याच्या खात्यात पैसे द्यायला पाहिजे विमा कंपनी चे प्रतिनिधी शेतकऱ्यांची लूट करीत आहेत ज्यांनी पैसे दिले त्यांनाच विमा क्लेम करून घेतात
Sarkar Vima company la j hectari RS 12000 premium dete tey paise shetkari ayna dillay tar shetkari Aaya che kalyan hoil, sarkar ne dalal la chara ghalne band karun kuch kami vima youjana band karave