रामानंद कल्याण प्रस्तुत,
संत आणि लोककलावंताची वाणी
महाराष्ट्राची लोकगाणी पर्व 2 रे
भाग 13
मुख्य कलाकार -
शाहीर रामानंद उगले
सागर उदावंत
लोककला ही समाज जीवनाचा आरसा आहे त्यामुळे समाजामध्ये घडणाऱ्या अशाच एक गंभीर विषयातून विनोद निर्मिती करून या विनोदातून प्रबोधन व्हाव असा मानस लोककलेचे द्वारे होताना आपल्याला दिसून येते ,म्हणून विनोदवीर रमेश गिरी व मधुकर पाटील,आप्पासाहेब उगले यांच्या लेखणीतून साकारलेल ही दारुड्याच भांडण.
महाराष्ट्राची लोककला ही जिवंत राहावी व ती लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आम्ही हा प्रयत्न करत आहोत यासाठी आपण
महाराष्ट्राच्या लोककलेचा व लोकसंस्कृतीचा आनंद घेण्यासाठी शाहीर रामानंद या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा.
14 июн 2024