प्रचंड धाडस, अंगात वाघाच बळ ,धिप्पाड शरीरयष्टी आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची उर्मी या गुणांमुळे आप्पा बापू बिरू वाटेगावकर यांनी एकेकाळी पश्चिम महाराष्ट्र दणाणून सोडला. धन्य त्या बापू बिरूंना
@@Sandeepshinde-sm1tr तसलं सांगु नको मित्रा.. बापू धनगर होते... घोंगडे,कपाळाला भंडारा आणि डोक्याला पटका ही आम्हा धनगरांची ओळख आहे,आम्ही हक्काने सांगणार बापू धनगर होते... पण त्यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी लढा दिला
काश स्व.विष्णू बाळा पाटील आणि स्व.विरु बापू वाटेगावकर यांचे महाराष्ट्रात सरकार पाहिजे होते महाराष्ट्रातील जनता सुखी असती🙏🏻💐🌹❤️ महाराष्ट्रातील दोघा वाघांना विनम्र अभिवादन 🙏🏻💐
@@haribhalerao1938wa 2😂😂😂❤ went AA A aana AXA WCS 3rd Reena 100 wow where 3rd uneventful antha uthenge era Sanskrit 1st ath Dva Ava Ava thermameter 7th week 75 oi 4
आपल्या गावातील एका मांतग समाजातील मुलीवर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी जिवाचे रान करुन उठुन पेटलेल्या या महापुरुषाला सर्व मातंग समाजाकडुन मानाचा मुजरा, जयभिम , जय शिवराय,जय मल्हार, जय लहुजी 🙏
श्री कृष्णांनी गितेत सांगितल्या प्रमाणे ज्या ज्या वेळी,धर्माचा नाश होईल त्यावेळी,धर्माच्या रक्षणार्थ असे अवतारी लोक जन्माला येतात आप्पा सलाम तुमच्या कार्याला
राजेशाही पाहिजे होती राव...तुमच्या नेतृत्वात मराठी माणसाने पुन्हा दिल्ली काबीज केली असती.💪💪💪..मल्हार रावांनंतर दुसरी वेळ असती दिल्ली काबीज करण्याची...उगाच लोकशाही आहे राव... स्रीयांवर एवढे अत्याचार होता य 😔😔
We salute to Bapu his strength adv to public and his nature to fight to struggle to fight against injustice. Bapu u are really great and u will be remembered by Maharashtra and India.
आदरणीय बापुजी वीरु वाटेगावकर हे एक भारतीय रक्ताचे संस्कार आचार विचारांचे संत महंत विचारवंत सुज्ञानी तपस्वी दैवत आहेत व सदैव राहतील. त्यांचे आचार आणि विचारांचे धडे मुलांना शिक्षणातुन दिले पाहिजे.
बापूंच्या चरणी नतमस्तक ...🙏💐 पण याच बरोबर अभार आहेत ते महेश सरांचे सुद्धा, आपण अगदी ओघवत्या भाषेत बापूंची मुलाखत घेऊन ज्या प्रकारे त्यांना बोलत केलात त्या बद्दल खरच आपली कमाल आहेत.... एक मुलाखत २०१३ मध्ये महाराष्ट्र टाईम क्या कुणी कांबळे नी सुद्धा घेतली पण बापू बद्दल त्यांना आदर नव्हता एखाद अट्टल गुन्हेगाराची वा राजकीय नेत्याची मुखात घेतल्या गत जी अनास्था त्यांनी दाखविली त्यात बापू अगदी मनापासून उत्तर देताना दिसत नाहीत, कदाचित त्यांचा उर्मट आणि अहंकारी पण बापूला आवडल नसेल... खुप खुप शुभेच्छा..!!
बापू बिरू वाटेगावकर हे खुप महान व्यक्तिमत्व होते त्यांच्या कार्यास मानाचा सलाम त्यांच्या पिक्चर चे शूटिंग हे आमच्या गावात झाला होता आणि तेव्हापासून आम्हाला त्यांचं संपूर्ण कार्य माहिती आणि इथून पुढे जर असे कोणत्याही महिलेवर बलात्कार झाल्याचे त्याला डायरेक्ट बापू कायद्यानुसार शिक्षा केली पाहिजे.जय लहुजी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात जी १८ पगड मावळे असतील ती अशीच होती जीव देणारी लावणारी कृष्णा मायचं खोरं बापू मूळ विष्णू बाळा पाटंलामुळे सुखानं नांदल
बापू बिरू वाटेगावकर (आप्पा) खरंच आपल्यासारखी देवमाणसं फार क्वचित होतात. आज कालच्या काळात आया बहिणींच्या अब्रुला वाचविण्यासाठी अशी माणसे पाहिजेत. तुम्ही न्याय करताना स्वतःच्या मुलाला पण माफ केले नाहीत. तुमच्या कार्याला त्रिवार अभिवादन....🙏 लोकांनीही स्वतः पुढे येऊन एकी दाखवून अन्यायाविरुद्ध उभे राहिले पाहिजे.
अन्यायाविरुद्ध लढणारा ढाण्या वाघाला कोटी कोटी सलाम.असा वाघ प्रत्येक गावात पाहिजे.म्हणजे देशात एकही बलात्कारी, अन्यायी , माणूस राहणार नाही.आप्पा तुम्ही पुन्हा जन्माला या.
कोणावरही अन्याय अत्याचार न करता एक महाराष्ट्राचा रोबिन हूड होऊन गेला अशा माझ्या वाघाला माझा मनापासून त्रिवार मुजरा आम्ही तुम्ही दिलेले विचार हे आत्मसात करून त्यानुसार नक्कीच वागू
मी तसा नगर जिल्ह्यातील आहे ... पण 2006,07 ल जो movie ala त्यामूळे आम्हाला बापूंचे कार्य कळाले, ते त्यांच्यासारखं व्यक्ती पुन्हा होणे नाही,... 2012 la त्यांच्या हातात हात देण्याचा योग आला .... तेव्हा कळले की त्याच्ये शारीरिक मजबुती किती आहे..... #देव माणूस .. आप्पा. Thanks
मांगाच्या पोरीची अब्रु वाचवण्यासाठी आप्पानीं पहिला गुंडाचा खुन केला तेथुन पुढे सुरवात झाली. साधा मेंढपाळ महाराष्ट्रातील आया बहिणी चा रक्षक बनला. आज राज्यातील बलात्कार पहातानां आप्पा तुमची आठवण येते.
बापू जी सारखी माणसं ३०० वर्षापूर्वी होती म्हणून महाराष्ट्र अटकेपार पसरला..मुसलमान pathanancha पूर्वी खूप दरारा होता...बापू सारखे १० pathannanla भरी होते..
मला ही मुलाखत पाहताना भगवान श्री कृष्णाच चरित्र समोर येत कि धर्मावर ग्लानी आल्यावर मी जन्म घेतो आणि दुरजनाचा नाश करतो अशी माणसं या पुढे होणं शक्य नाही.