सर तुम्ही हे प्रकरण दोन वर्षानी दाखवत आहे,मी सुद्धा खासगांव या गावचा रहिवासी आहे लोखंडे, आम्हाला किरण ची बातमी कळाली होती तेव्हा सर्व गावावर दुःखाचा डोंगर कोसळला होता खूप हुशार मेहनती मुलगा होता (किरण) परंतु, त्या मुलीने खूपच क्रूर पणे किरण ला संपीवले....... तो एवढ्या. मोठ्या मनाचा होता की त्या मुलीने जर म्हटले असते मला तुझ्यासोबत राहायचे नाही..... तर किरणने क्षणाचाही विलंब न लावता तिला बाजूला केले असते.... खूप थाटात लग्न झाले होते किरणचे मी त्या लग्नाचा साक्षीदार आहे परंतु नियती... असो, भावपूर्ण श्रद्धांजली किरण😢
या प्रकरणात त्या मुलीचे आई वडील ही जबाबदार आहेतच, जर त्या मुलीला स्थळ पसंत नव्हते तर बळजबरीने कशाला लग्न केले होते, त्या निष्पाप वकीलाचा हकनाक जिव गेला
मुलांनी केल असत तर लगेच महीला संघटना पुढे येतात बोंबलायला आणि मुली इतक्या खालच्या दर्जाची काम करतात तेव्हा कुठे जातात ? बिचारे किरण सारखे निष्पाप लोक बळी पडतात . हल्ली नाहीतरी मा मोबाईल मुळे सर्व सोप झाल आहे खुशाल मुली लग्नाआधी दोनतीन बरोबर फिरतात
मेरी बेटी मेरा अभिमान वाल्या आई बापाला विनंती आहे तुमचा अभिमान बाहेर काय शेण खाते हे माहित असूनही खानदान की इज्जत राखण्यासाठी कुणा आई बापाच्या मुलाचा विनाकारण बळीचा बकरा बनवू नका .
70 ते 80 टक्के मित्र खरे असतात कारण या गुन्ह्याचा तपास खरंतर या वकीला णि लावलेला आहे कारण तो पण वकीलच होता. त्या वकील मित्रांची जाहीर आभार काहीही असो पण अशी छीनाल कोणालाच नाही भेटायला पाहिजे
*जमाना उलटा हो गया हैं,* *पहले माता-पिता को लगता था कि बेटियो के लिए लड़का सही मिल जाए,* *अब ये चिंता बेटो के लिए होती हैं कि उन्हे लड़की सही मिल जाए..😢*
फक्त नवराला अगोदर सांगितलं पाहिजे किंवा लग्नानंतर सोडचिट्टी घ्या किंवा पळून जा पण एक आई-वडिलांपासून एका मुलाला तिने वेगळे केलं खूप मोठा पाप केला.आज कालच्या बायांवर विश्वास बसत नाही .
कायद्याच्या अधिक असलेल्या सुरक्षा मुळे काही महिला मोकाट तर काही पुरुष अजून बंदिस्त केले जात आहेत या सामाजिक प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही बाकी काय होईल पुढे ते बघू बाकी ऐका पुरुषाचा जीव गेला हे खरे किमान अश्या प्रकरणात समान शिक्षा दिली जावी हीच अपेक्षा
अरे लग्न करणे आदी पोरीला बाजूला गेउन सरल विचार तुला कोण दुसरा अवडतो का.. असेल तर मी स्वथा नकार देतो तुझा घराचा सणगा न संकट मदुन मोकळा होवा.. नाहियातर हे असला कांद होईचा टोकाया ला एकतार घेउन🙏🙏🙏😡
आज मुले शिकलेली मुली करतात काय तर तिला कोठेतरी नोकरी लागेल पैसे येतील पण त्याला 50 /60 पगार असतोच पण अशा मुलांनी साधी सरळ मुलगी केली तर काय अडचण आहे जास्त पैशाच्या मागे पळू नये व आपले नुकसान करून घेऊ नये 🙏🙏
मला अस वाटतंय कि ह्यात सर्वात मोठी चूक त्या मुली च्या आई वडिलांची आहे जबरदस्ती लाहून दिल तीच लग्न त्यांची चूक आणि हा बिचारा मुलगा फसला त्याच काय दोष होता ह्यात... आणि ही मुलगी पण एकदा जरी सांगितली असती तर हा मुलगा कुशी कुशी ने सोड चीटि ( Divorce ) दिला असता....
लग्न करताना मूलींची चौंकशी करावी लागते आजकाल कोलेज मध्येच शीकत असतांना पोरी लफडीकरतात हे संपूर्ण भारतात आहे म्हणून शीक्षण व्यवस्था सूधारना केली पाहिजे त्याच सोबत घरचे संस्कार पण गरजेच आहे जून्याकाळी मूली असले व्यभीचार करत नसत आता हे प्रमाण जास्त वाढल आहे
मुली नवीन बॉयफ्रेंड ला हाच मस्का मरतात की " तो माझा पास्ट होता आता मी तुझ्यावर प्रेम करते"😅 ६०% पोरी लग्न करताना त्यांचं आधीच लफड लपवून ठेवतात🙏 खूप कमी मुली फक्त लग्नानंतरच आपल्या झालेल्या नवऱ्या सोबत फिसिकल होतात🙏
इथ असलेल्या माझ्या तमाम भावांना जे स्वार्थी पणे आयुष्यात वागले तसेच भोळ्या आणि कमजोर लोकांना ज्यांनी आयुष्यात एकदा जरी त्रास दिला असेल त्यांना अशीच बायको मिळो😂😂😂😂😂
अरे जबरदस्ती लग्न करावं लागलं तर तुझ्या आई बापाचा बदला घ्यायचा ना.. त्या बिचाऱ्याला काय माहित पवित्र रीती पार पाडू आपण लक्ष्मी नाही आणली घरी😢 त्याला आधीच सांगितला असतं तर त्यांनी लग्नाला नकार दिला असता परिस्थिती समजून
लग्नाला पैसे खर्च करता त्यातील काही रक्कम आपल्ह्या होणाऱया बायकोची पूर्णपणे चोकशी करणेसाठी खर्च करा ती जिथे राहते त्या ठिकाणी बायकोची पूर्ण आणि तिच्या आईची चोकशी करा मग लग्नाचे पाऊल उचला
You said one gas cylinder was blast accordingly to police investigation then at the end of the video you are telling both cylinders were blast please clear what it is correct.