खरंच एक आदर्श तालुका म्हणून आम्ही संगमनेर कडे पाहत आलोय, शिक्षण, हॉस्पिटल खुप छान आम्ही जुन्नर वरून तिकडे जातो येवढया चांगल्या सुखसोई ची हॉस्पिटल आणि कॉलेज आहेत ही सगळी थोरात साहेबांची मेहनत आहे, चांगल्याला चांगल म्हणणं हिच महाराष्ट्र राज्यची संस्कृती आहे 🙏
सुजय विखे व कार्यकर्ते खालचा थरावर टीका करतात . ते पण एका चांगल्या माणसावर . त्यांचा मुलीवर . तेव्हां संगमनेर तालुक्यातील जनतेने विचार करावा . हा थोरात साहेबाचा मुलीवर बोलतो . तेव्हा सर्व सामन्य जनतेला किती त्रास देतील
आता संयम सोडा नालायक लोकांसोबत तसेच वर्तन करणे गरजेचे आहे आणि तक्रार नोंद करून घ्यायला टाळाटाळ केली तर तुम्ही पोलिसविरुद्ध त्यांचे वरिष्ठ अधिकारी किंवा कोर्टात जायला हवे
वसंतराव देशमुख हे बोलण चुकीचं आहे किंवा नाही.कोर्टात सिद्ध होईल च,मात्र आपण ही विकास कामाबद्दल न बोलता सात लाख मुलांचा वेगळा बाप असूनही त्यांचा बाप तुमचा बाप कसा असू शकतो
वाक्याचा अर्थ समजतो का साहेब आपल्या ला??उदाहरण महात्मा गांधी ना राष्ट्रपिता म्हणतात मग ते सगळ्या राष्ट्र मधील मुलांचे पिता का??त्या मूळ तुम्ही पातळी सोडून बोलणार का??मराठी भाषेचा अभ्यास करावा तिने काय म्हणली ते म्हतार काय म्हणत....
@@ashwiniwalke9308 राष्ट्र पिता आणि महात्मा गांधी?जाऊद्या ,काँग्रस चे दावणीला बांधलेल्या लोकांना सांगून काही उपयोग नाही.कुणीही बोलायचं ते विकास कामाला धरून बोलायचं आणि हो त्या मतदार संघातील सात लाख लोक ही त्यांना महात्मा समजतात काय.हा ही प्रश्न आहेच ना.
वाह वा तुमचे आजोबा सुद्धा राजकानात होते म्हणायचे जय हो बाई तुमची तीसरी पीढी राज कारनात दावनी खूप आहेत वाटते घरी तसेच पट्टे आणि साखळया सुद्धा असतील खर ना बाई. काय आडानी मतदार संघ मला वाटते बाई येथील सर्व लोक तुमचे घरा शीवाय आमदारकीच्या लायकी चे नाहीत काय उद्धार केला बाई तुमच्या तीन पीढयांनी तुमच्या मतदार संघाचा