Yogeshdeshpande3682 - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जनसंघ पासुन आजच्या भारतीय जनता पार्टी या राजकीय पक्षा ची माता - मातृत्व पक्ष आहै । मुलगा (भाजप) मातृत्व (आरएसएस) यात कुढलेच वाद-विवाद + गरबड नाही - नाही नाही ।
भाऊना आम्हा राष्ट्रवादी विचारसरणीच्या जनतेचं चिलखत मिळालेल आहे. अशा शालिनी हजार मिळतील. पण भाऊ सारखे सत्यवादी राष्ट्र हिताचे विचार मांडणारे हजारातून एकच.
वापस घेतली ती notice , फडणवीस ने कॉल केला मग भाऊ तोरसेकर यांना. पण bjp चे कार्यकर्ते, पन्ना प्रमुख, नगरसेवक, आमदार 5 वर्ष झोपले होते जनते शी direct सम्पर्क नव्हता , त्याच काय. कार्यकर्ते तर स्वतः ला मोदी समजत होते की न बोलता , न convince करता येते voter ला बस हात दाखवला आणि समोर निघाले. यांच्या वर कार्यवाही केव्हा
भाऊ तोरसेकरचे व्हीडीओ मी दोन वर्षापर्यंत रहात होतो. पण भाजपाने शिवसेना फोडली व त्याचे भाऊने ज्याप्रकारे समर्थन केले तेॅव्हापासून मी तोरसेकराला अनफॅालो केले. तसेच मी अनय जोगळेकर यांना तेंव्हापासूनच सांगत आलोय की भाऊ, तो स्वता व यांच्या सारख्या अंधभक्तामूळे महाराष्ट्रात भाजपा खड्यात जाणार व संपणार. हव तर पैज लावा.
भाजप वाले उध्दव ठाकरेंचा अतोनात द्वेष करतात.मराठी माणसाचं नुकसान करणारा पक्ष म्हणजे भाजप.भाजप ला महाराष्ट्रात आणि केंद्रात सत्तेपासून दूर ठेवणं यातच महाराष्ट्रा चे आणि देशाचे हित आहे.
@@Rocket_T2 हे अस का झाल याच उत्तर बाळासाहेब हयात नसताना म्हणजेच २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत शतप्रतीशत म्हणत भाजपाने शिवसेनेला कायमच संपवण्यासाठी शेवटच्या क्षणी तोडलेली युतीत आहे. तरीही ६३ आमदार निवडून आले. राष्ट्रवादीच्या पाठींब्याच भांडवल करून भाजपाने सेनेला २०१४ ते २०१९ मध्ये सरकारात असूनही सापत्नपणाची वागणूक दिली होती हे कसे विसरणाता. तेंव्हा उपमुख्यमंत्री पद घटनाबाह्य असे म्हणून ते सेनेला नाकारल गेल. पुढे २०१९ च्या लोकसभा ल लागूनच असलेल्या विधानसभेत धोका नको म्हणून स्वार्थासाठी भाजपाने सेने बरोबर युती केली. सत्तेत समान वाटा या अटीवर निवडणूका लढल्या. इथेही सेनेच्या उमेदवाराविरूद्ध भाजपाने मोठ्या संखेने बंडखोर उभे करून सेनेचे नुकसान करण्याचा आचोकाट प्रयत्न केला. हे सार उद्धवची सेना पहात होती. पहाटेचा शपथ विधी आठवा जरा. नाठाळाचे माथी हाणू काठी या उक्तीप्रमाने ज्यांना सेनेन मोठ्ठ केले त्यांना कायमता धडा शिकवण्यासाठी सेनेने कॅांग्रेस, राष्ट्रवादी बरोबर सरकार स्थापन केले. आता इथून पुढे भाजपा सोबत उद्धव कधाही युती करणार नाही. परिणामी महाराष्ट्रात भाजपाच रामनाम सत्य है होणार नव्हे जनता ते करणार. मोदीमुळे सेनेचे आमदार खासदार निवडूण येतात अस म्हणनार्यांना २०२४ मध्ये मोदीचा फोटो असूनही परिणाम काय आला ते पहा. हे सार अंधभक्ताना समजल नसेल तर सांगा. अधिक समजावून सांगू.
मी एक भाजपचा मतदार आहे आम्हाला भाजपचे भाजपाने भाजपवाले म्हणून चिडवतात भाऊ तोरसेकर यांच्यासारखे कुलकर्णी यांच्यासारखे आम्ही रोज आमच्या व्हिडिओ पाहत असतो मला एकच सांगा बीजेपीच्या प्रचारामध्ये मला एक सुद्धा बीजेपी ने केलेलं काम सांगितलं नाही 370 कलम असो वजी काय चांगली चांगली कामं केली बीजेपी मोदींनी जे काम केले एकाही नेत्याने त्याचं कुठेही प्रचार सभेत कुठेही सांगितलेलं नाही आहे रेल्वे आणली रेशन फुकट दिलं शेतकऱ्यांच्या साठी ₹ 6000 रुपये वर्षाला दिले एकाही नेत्याने त्याचा उच्चार केला नाही असे कितीतरी कामे होते विकासाचं कुठलंही कुठलंही वक्तव्य त्यांनी केले कुठल्याही नेत्याने केलं नाही फक्त विरोधकांना तोंड देत राहिले आज सर्व मुस्लिम समाजा एका बाजूला गेला राम मंदिर हे सर्वांना नको आवडलं नाही
2014 ani 2019 election BJp social media madatini jinkla pan nantar tochativishsas Bjp la mahagat padla ani mukhya MODI ani SHAH hyanchakheli chuklya .ata tya kuthlya he tyani atma parikshan karawe.
Sir Ji - both of यु आर ग्रेट … तुम्ही त्या भाऊ ला ज्येष्ठ पत्रकार म्हणताय … अहो तो तर ज्येष्ठ अंधभक्त आहे … जो माणूस स्वतःच्या व्हिडीओच्या comments डिसेबल करून ठेवतो … तो कसला पत्रकार ?
शालिनी आणि श्वेता या दोघींचे आडनाव काय आहे? असो त्यांची अब्रू एक रूपयांची असे असे त्या म्हणतात, आणि लगेच एक रूपयांची सुद्धा नाही असे ही दर्शवतात... भाऊंची थोरवी.
जमिनीवर राहून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपेक्षा फालतू व उच्चभ्रू लोकांना महत्त्व दिल्यामुळे भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे वारंवार दुर्लक्ष केले गेले कांदा निर्यात बंदी करून कांद्याचे भाव पाडले व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा राग ओढवून घेतला.
As a BJP voter I entirely support and agree with Bhau Torsekar and his views. BJP needed to be brought down a notch from its high perch for its overall Jana-samparka to improve and that includes the functioning of the IT cell. As an example I did not know that there is a post of Panna-pramukh until I learnt about it from Mr. Anay Joglekar. There needs to be a major change in the BJP's thinking if it has to win the forthcoming Vidhan sabha elections.
आता भा ज पा ला नवीन एकटीव आणि जगात युध्दाची जे काही दृश्य दिसतय ,त्पा साठी देश भक्तां ना उभारण्याबाबत काम करण्या यंग नेता किंवा कार्यकर्तानां उभे करावे ,
अहो माझा अनुभव या बद्दल सांगतो हा अनुभव ४० वर्ष पूर्वीचा आहे माझ्या कैलासवासी सौ.नी कै.गीरीश बापटांसाठी जेंव्हा ते पहिल्या पोटनिवडणुकीला उभे राहिले तेव्हा प्रचंड काम केले होते निवडणूक स्लिपा वाटण्यातचे काम एकाला दिले होते मी रहात असलेली जागा फक्त दिडशे फुटावर होती आमच्या इमारतीत कोणालाही सलीपा मिळाल्या नव्हतेया हे मी आणि माझ्या सौ.नेसंबधीताना सांगितल्यावर जबाबदार व्यक्ती माझ्या घरी भांडून गेली अर्थात ती व्यक्ती रा.स्वं.सं घाची असल्याने काही उफयोग झाला नाही.
अहो माझा अनुभव या बद्दल सांगतो हा अनुभव ४० वर्ष पूर्वीचा आहे माझ्या कैलासवासी सौ.नी कै.गीरीश बापटांसाठी जेंव्हा ते पहिल्या पोटनिवडणुकीला उभे राहिले तेव्हा प्रचंड काम केले होते निवडणूक स्लिपा वाटण्यातचे काम एकाला दिले होते मी रहात असलेली जागा फक्त दिडशे फुटावर होती आमच्या इमारतीत कोणालाही सलीपा मिळाल्या नव्हतेया हे मी आणि माझ्या सौ.नेसंबधीताना सांगितल्यावर जबाबदार व्यक्ती माझ्या घरी भांडून गेली अर्थात ती व्यक्ती रा.स्वं.सं घाची असल्याने काही उफयोग झाला नाही.
अहो माझा अनुभव या बद्दल सांगतो हा अनुभव ४० वर्ष पूर्वीचा आहे माझ्या कैलासवासी सौ.नी कै.गीरीश बापटांसाठी जेंव्हा ते पहिल्या पोटनिवडणुकीला उभे राहिले तेव्हा प्रचंड काम केले होते निवडणूक स्लिपा वाटण्यातचे काम एकाला दिले होते मी रहात असलेली जागा फक्त दिडशे फुटावर होती आमच्या इमारतीत कोणालाही सलीपा मिळाल्या नव्हतेया हे मी आणि माझ्या सौ.नेसंबधीताना सांगितल्यावर जबाबदार व्यक्ती माझ्या घरी भांडून गेली अर्थात ती व्यक्ती रा.स्वं.सं घाची असल्याने काही उफयोग झाला नाही.
अहो माझा अनुभव या बद्दल सांगतो हा अनुभव ४० वर्ष पूर्वीचा आहे माझ्या कैलासवासी सौ.नी कै.गीरीश बापटांसाठी जेंव्हा ते पहिल्या पोटनिवडणुकीला उभे राहिले तेव्हा प्रचंड काम केले होते निवडणूक स्लिपा वाटण्यातचे काम एकाला दिले होते मी रहात असलेली जागा फक्त दिडशे फुटावर होती आमच्या इमारतीत कोणालाही सलीपा मिळाल्या नव्हतेया हे मी आणि माझ्या सौ.नेसंबधीताना सांगितल्यावर जबाबदार व्यक्ती माझ्या घरी भांडून गेली अर्थात ती व्यक्ती रा.स्वं.सं घाची असल्याने काही उफयोग झाला नाही.
अहो माझा अनुभव या बद्दल सांगतो हा अनुभव ४० वर्ष पूर्वीचा आहे माझ्या कैलासवासी सौ.नी कै.गीरीश बापटांसाठी जेंव्हा ते पहिल्या पोटनिवडणुकीला उभे राहिले तेव्हा प्रचंड काम केले होते निवडणूक स्लिपा वाटण्यातचे काम एकाला दिले होते मी रहात असलेली जागा फक्त दिडशे फुटावर होती आमच्या इमारतीत कोणालाही सलीपा मिळाल्या नव्हतेया हे मी आणि माझ्या सौ.नेसंबधीताना सांगितल्यावर जबाबदार व्यक्ती माझ्या घरी भांडून गेली अर्थात ती व्यक्ती रा.स्वं.सं घाची असल्याने काही उफयोग झाला नाही.
अहो माझा अनुभव या बद्दल सांगतो हा अनुभव ४० वर्ष पूर्वीचा आहे माझ्या कैलासवासी सौ.नी कै.गीरीश बापटांसाठी जेंव्हा ते पहिल्या पोटनिवडणुकीला उभे राहिले तेव्हा प्रचंड काम केले होते निवडणूक स्लिपा वाटण्यातचे काम एकाला दिले होते मी रहात असलेली जागा फक्त दिडशे फुटावर होती आमच्या इमारतीत कोणालाही सलीपा मिळाल्या नव्हतेया हे मी आणि माझ्या सौ.नेसंबधीताना सांगितल्यावर जबाबदार व्यक्ती माझ्या घरी भांडून गेली अर्थात ती व्यक्ती रा.स्वं.सं घाची असल्याने काही उफयोग झाला नाही.
Inclusion of Ajit & other corrupt candidates given tickets and insiders of BJP corrupt workers and as Bhau says enemies of honest bjp workeres opinion were not taken in to account, and ignoring them given more importance to outsiders, made voters disappointed. Selection of voting in heat wave made voters was one more reason not to vote. BJP should audit their expenses and find out who made money in this election.
Sanjay Sawant you ate 100 percent paid employee of Udhav and Raut. Hard core shivsalnik can never be a supporter he can not arrange Azan competition.All hard-core Shivsainiks follower of Balasaheb are helpless and shoked.
बरोबर गरुड सर.. पैशाची खैरात केली गेली.. नुकसानीची सुरवात चंद्रकांत पाटील यांच्या प्रदेश अध्यक्ष पदी झालेल्या निवडी पासूनच झाली आहे. किशोर जाधव.कोल्हापूर.
महाराष्ट्रातील बीजेपी चा पराभव होण्याचे एक कारण अजित पवार यांना गरज नसताना महायुती मध्ये घेणे हे भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना आवडलेले नाही. त्यामुळे बरेच कार्यकर्ते नाराज झालेले आहेत तसेच बीजेपी आमदार त्यांची अजित पवार यांना युतीत घेतल्या मुळे आपली मंत्रिमंडळातील संधी हुकली
प्रश्न होता भाजपच्या IT cell चं काम काय होतं / आहे. उत्तर काय मिळालं - आता या पुढे IT cell काय करणार ( नरेटीव सेट करणार, वगैरे). म्हणजे आता पर्यंत IT cell झोपाच काढत होतं - याचीच कबुली दिली गेली आहे ना? आता पर्यंत नेरेटीव का सेट केला गेला नव्हता?
अहो बिहारी व्यक्ती आ.टी सेल च्या प्रमुख कशा तर हा पायंडा एका स्वर्गीय भाजपच्या पुढार्यांने पाडला मुंबई त राज पुरोहित यांना उत्तर प्रदेशातील माणसास पुढे आणले.
किरण सर, ज्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक होते ते भाजपा ची वृद्धी करण्यासाठी ज्यावेळी परखड विचार मांडण्याची वेळ येते तेव्हा ते तसे करत नाहीत. कारण ते आपले पद, आपले आर्थिक हित , आपल्या आयुष्याचे भले करण्यासाठी नेत्यांच्या चुकिच्या वक्तव्यांवर, कृतींवर, त्यांच्या कार्यपद्धती वर कधीही टिका करत नाहीत. हे वास्तव आहे.
अहो माझा अनुभव या बद्दल सांगतो हा अनुभव ४० वर्ष पूर्वीचा आहे माझ्या कैलासवासी सौ.नी कै.गीरीश बापटांसाठी जेंव्हा ते पहिल्या पोटनिवडणुकीला उभे राहिले तेव्हा प्रचंड काम केले होते निवडणूक स्लिपा वाटण्यातचे काम एकाला दिले होते मी रहात असलेली जागा फक्त दिडशे फुटावर होती आमच्या इमारतीत कोणालाही सलीपा मिळाल्या नव्हतेया हे मी आणि माझ्या सौ.नेसंबधीताना सांगितल्यावर जबाबदार व्यक्ती माझ्या घरी भांडून गेली अर्थात ती व्यक्ती रा.स्वं.सं घाची असल्याने काही उफयोग झाला नाही.