अहो पत्रकार दोन वर्ष झाली उध्दव ठाकरे यांचे पक्षा बाबत निर्णय देतय कोर्ट , न्यालयावरील विश्वास संपलाय सर्व समाजात , भाजप पक्षाचे एजेंट आहेत सर्व त्यांना कळेल लोकसभे सारखे विधान सभेला
सुप्रीम कोर्टाने हा शिवसेना आणि राष्ट्रवादी आपत्रता आणि चिन्हाबद्दल चा निकाल विधानसभेच्या निकालांतर दिला तर खूप छान होईल. महाराष्ट्राची जनता खूप आभारी होईल.
कोर्टाने पक्ष व चिन्ह मूळ पक्ष्यालाच दिले पाहिजे त्याशिवाय अशी गद्धारी तसेच पक्ष फोडाफोडी बंद होणार नाहीत नाहीतर कोर्टपन मॅनेज झालंय असा जनतेचा समज होईल
जनतेचा आता कोणत्याच कोर्टावर विस्वास राहिला नाही जर कोर्टाला खरच न्याय द्यायचा असता तर कोर्टाने अजितदादा गट आणि शिंदे गट कधीचं अपात्र झाले असते जर न्यायाधीशच विकले जात असतील तर न्याय कोणाजवळ मागायचा
अनुजा धाकस मॅडम लोकसभेच्या अगोदर निकाल दिला पाहिजे होता कारण कोर्ट विकले गेलेले आहे शिंदे कडून धनुष्यबाण चिन्ह काढून घ्यावे अजित पवार गटा कडून घड्याळ चिन्ह काढून घेतले पाहिजे त्या दोन्ही पक्षांना विधानसभा निवडणुकीत नवीन चिन्ह द्यावे
90 वर्ष म्हातारी आजी न्यायालयात आली होती,,,,, कांही नी विचारले,,,,का आलीस आजी,, आजी म्हणाली,,,मी 16 वर्षाची असताना बलात्कार झाले होते,,,, त्या केस चा आज निकाल आहे,,,, म्हणजे,,,,, भारतीय न्यायपालिका कि जलद गती ने न्याय देतो,,,,,,, ,,,,,,,,,,,, जय महाराष्ट्र 🚩,,,,,,,,,,,,
आमच्या कंपनीचा पण असच काहीसं बाविस वर्षापासून केस चालु आहे. सुप्रीम कोर्टाने हा कामगारांच्या बाजूने संमती दिली होती सेम टू सेम जिथे सत्ता त्यांच्या बाजूने निकाल लागत नाही तर हे असे कट कारस्थान करायला लागतात. ज्याचा कोणी वाली नाहीं त्याचा देवच पण केंव्हा पावेल काही भरवसा नाही जय महाराष्ट्र 🙏🚩🙏
Supreme court he vikale gele ahe... 2 varsha pasun janatecha paisa he govt aplya khishat ghalat ahe...ani supreme court he tyana support karte he lokana kalat nahi ka. supreme court la sah aaropi kara