जनतेमुळे सगळे निवडून आले आहेत... कुणाचे स्वतःचे काही बळ नाही.. साठ वर्षे राजकारणात असलेले शरद पवार 1980 - 1985 - 1990 - 1995 असे दोन वेळा मुख्यमंत्री आणि दोन वेळा विरोधी पक्षनेते म्हणून पक्षचिन्ह घेऊन लढले.. एकदाही स्वबळावर बहुमताच्या जवळ आले नाही..
साहील भाऊ महाराष्ट्र राज्य वर खूप कर्ज झालय पगार करायला पैसे नाहीत हे खरं आहे का असेल तर एखादा मार्मिक video बनवला तर बर होईल राव कोणाचीही सरकार येऊ महाराष्ट्र महा राष्ट्र राहिल पाहिजे राव
Congress Party Zindabad.Congress Party Zindabad.Congress Party Zindabad.Congress Party Zindabad.Congress Party Zindabad.Congress Party Zindabad.Congress Party Zindabad.Congress Party Zindabad.Congress
कांग्रेस ने मागिल 10 वर्ष आपन कूठे होता हे सर्व सर्व शोधा मआगे वलुन बघा मग एबढ़ी ताना तानी करा उद्धव ठाकरे मुले तुम्ही आज या स्टेज आहात हे लक्षत घ्या एक जुटीने महा युतीला नेस्तनाबूत करा ही नम्र विनंती करत आहे जय हिन्द जय महाराष्ट्र मि एक सातारकर जय हो
आज पर्यंत भाजप शिवसेनेचे बोट धरून मोठी झाली, तसेच लोकसभा निवडणूक नंतर काॅंगरेस शिवसेना व शरद पवार यांच बोट धरून मोठी झाली 13 जागा आल्या यामुळे ठाकरे यांनी मागे हटू नये एकटे लढण्याची तयारी ठेवावी
महाविकास , किंवा महायुती मध्ये सिंटांच्या बाबत खिचाताण होईल परंतु त्यांना आप आपसात जमवून घ्यावच लागेल.. कारण परिस्थिती पुर्वीसारखी महाराष्ट्रात नाही कारण बाकीच्या आघाड्या आणि विशिष्ट सामाजिक लोकं पण रिंगणात आहेत
काय ही भाजपाची चाटूगिरी चालली आहे. उद्धव साहेब शपथ घेऊन सांगत आहेत.... मोदी शाह यांची दादागिरी मोठ्या प्रमाणात चालू होती.तुम्हीच या बाबतीत बातम्या चालवल्या होत्या.....
बाळासाहेब थोरात nishatawant आहेत.. शांत सुसंस्कार आणि प्रामाणिक natye म्हणुन.. त्यांना maharastrat खूप lok priye netye आहेत.. तसेच jayant पाटिल न c p तश्येच लोक priye netye आहेत..
Shivsena's power should be increased no doubt, but at the same time Congress should not be weakened as Congress is a National Party and it gives fight to BJP, in a better way. HenceCongress 's power must be incread.
हा वाद निवला पाहिजे...b j p la chance देवु नये .. हाथा तोंडाशी आलेला घास..b j p हिसकावून घेणाऱ असे होवू नये.. काँग्रेसने मोठा भाउ हि भूमिका पार padavi.. ही vinti..
मला असं वाटतं तीनही पक्षांना समसमान 90-90-90 जागा द्यायला पक्ष. लोकसभेतील मोठा पक्ष शरद पवार साहेब कमी जागा घेत आहे. पण कांग्रेस. शिवसेना जैसे 80 टक्के जागा निवडून आणणार आहे. असे अडून😂और बसले आहे. कमालंच आहे.
हो मुंबई, भिवंडी, अमरावती, कोल्हापूर रामटेक या जागा तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेने मुळे निर्विवाद आल्या आहेत. बाकी ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या एका आवाहनाने काँग्रेस चा, राष्ट्रवादी चा उमेदवार हा हा घरचाच उमेदवार म्हणून काम केले आहे. म्हणून 0 वर असलेल्या काँग्रेस ला 13 जागा मिळाल्या. न
हे विश्लेषण म्हणजे गोदिमिडीया कडून महाविकास आघाडीत सुपारी घेऊन बिघाडी करण्याच्या चालु असलेल्या प्रयत्नांचा एक भाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही महविकास आघाडी ! अशा हुजऱ्यांकडून सावधान रहा !