प्रामाणिक, सुसंस्कृत, सभ्य, इमानदार आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान असलेला तसेच "गुजरात्यांची गुलामी न स्विकारणारा खंबीर नेता." म्हणजेच उद्धवसाहेबांसारखाच कणखर व स्वाभिमानी नेता महाराष्ट्राला पाहिजे आहे.
सर्वात मोठा फटका हा महायुतीला जरांगे फ्याकटरचा बसणार याचे कारण भाजपाने कितीही ताकत लावली तरी कमळ फुलणार नाही.मराठ्यांची ताकत यावेळेस पूर्णपणे दिसून येईल .जय महाराष्ट्र.
आचासंहिता धाकधूक नसून, अचारसहिता कधी लावयच हे सत्ताधारी ठरवतात त्यांना जेंव्हा वाटेल की वातावरण पूरक झालं की निवडणुका लागतील ... निर्णय म्हणजे फक्त शिफारस होत आहे, त्याच्यावर अंमलबजावणी ही पुढच्या निवणुकीसाठी...घोषणा प्रचारासाठी
नॉन - क्रिमीलेअरची मर्यादा वाढवने म्हणजे श्रीमंत लोकांना जास्तीत जास्त लाभ देणे. गरीब लोकांचे तसं पण 2, 3 लाख उत्पन्न असते. सरकार फक्त श्रीमंत लोकसाठी असते.
Prashant Sir Ha Maharashtra aahie, Haryana made je zal Te Maharashtra made nahi honar Because Maharashtrachi janta khup hushar aahie, Educated aahie, BJP, Eknath Shinde, Ajith Pawar, Yancha Supda Saap Honar aahie, WAIT & Watch. Next CM UT saheb ❤🎉🎉🎉🎉 Thode MVA Aagadine Saburine Jagga Watap kele Payjee. ✌️🔥🔥🔥🔥🔥
हे सत्तेसाठी हपापलेले सरकार जर त्यांच्या व महाराष्ट्राच्या दुर्दैवाने परत सत्तेत आले तर निश्चीतपणे या आतताई योजना यांना राबविणे अशक्य होईल व आपली जनता यांना झोडपल्या शिवाय राहणार नाही।
काँग्रेसच्या काळात काम केलेल्या बापाच्या पेन्शनवरच बऱ्याच जणांची घरे चालत आहेत पण त्यांच्या पोरांना नोकऱ्या मिळेना झाल्या आहेत. जे ७० वर्षात भारताने कमावलं ते २ ते १० वर्षात भाजप ने सर्व विकलं आणि आता रिझर्व्ह बँक पण रिकामी केली आहे.
प्रशांत सर हा महाराष्ट्र आहे,,हरियाणा मध्ये फक्त 86 आहेत बाकीचे चार राज्यपाल नियुक्त असतात,,हरियाणा त निकाला दिवशी काय काय घडलं,पोस्टल मध्ये मध्ये कोण आघाडीवर होत,ec कसा घोळ करत होती पाहिलं..आपल्या राज्यात आता obc साठी ,ना ग्यारंटी ना वारंटी ची अनेक योजना दिल्या जात आहेत..जनमतांचा खूप अनादर केला आहे ह्या bjp न राज्यात...फोडाफोडी नी खोके,चंदा,पाखंडी पणा जनता जनत आहे...
पद्मविभूषण रतन टाटा यांना भारतरत्न जरूर द्यावा पण त्यांच्या अगोदर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळाला पाहिजे हे आपला तमाम भारतीयांची मागणी केंद्र सरकारकडे असली पाहिजे आणि आपणही याचा पत्रकार म्हणून पाठपुरावा करावा ही नम्र विनंती
मराठीत प्रतिक्रिया लिहिल्या तर चांगले होईल. कृपया तुमच्या माहितीसाठी सांगतो, "सुफडा" असे नसून "सुपडा" असं आहे. हा शब्द गुजराती असून त्याचा मराठीत "सुप" (धान्य निवडतात ते)
प्रशांत कदम जी गुंठेवारी दस्त नोंदणी वर एक व्हिडीओ बनवा गुंठेवारी दस्त नोंदणी बंद असल्याने सामान्य माणसाला घर खरेदी विक्री करण्यात खुप अडचणी येत आहेत आणि चोर मार्गाने दस्त नोंदणी चालू आहे.
हरियाणात जे झाले ते महाराष्ट्रात होणार नाही भाजप समोर अनेक ठिकाणी काँग्रेस पक्ष लढत होता महाराष्ट्रात भाजप समोर एनसीपी शरद पवार आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे पक्ष आहेत भाजपला जी लॉटरी. हरियाणात लागली ती महाराष्ट्रात लॉटरी लागणार नाही
मराठा व्यतिरिक्त सर्व समाजांना एकत्र करून त्यांची भाजपा मतपेटी तयार करणे हा उद्देश स्पष्ट दिसतो. हरियाणात भाजपाने हेच केले, जाट व दलित व्यतिरिक्त इतर लहान समाजांचे ध्रुवीकरण केले. 😂
निर्णय घेतले तडकाफडकी पण एकदा आचारसंहिता लागू झाली की कुठलाही आधीकारी यांच ऐकत नसतो तेंव्हा जनतेला भूलवण्या साठी तसेच मतदारांना भूरळ पाडण्यासाठी हे असले निर्णय झटपट घेतले आहेत परंतु जनता यांच्या असल्या भूलथापांना बळी पडणार नाही