भाजप ला आम्ही घोडा लावणार कारण आमची लाल कांद्यात लय जिरवली मागच्या वर्षी निर्यातबंदी मूळ आणि पूर्ण वर्ष त्यांनी 40 टक्के शुक्ल लावला होता त्यामुळं आमची खूप आर्थिक पिळवणूक झाली आता पण 20 टक्के शुल्क लावलाय म्हणून मार्केट वाढत नाहीये
कायस्वरूपी एक निर्यात धोरण पाहिजे... ह्या वर्षी निवडणूक आहे म्हणून २०%शुल्क केले आहे... परत पुढच्या वर्षी शेतकरी विरोधी धोरण सत्ताधारी सरकार घेईल... म्हणून निवडणुकीच्या वेळेस विचार करून शेतकरी विरोधी सरकार ला मतदान करू नका
शरद पवार च्या काळात कांदा मातीमोल भावाने विक्री होत होता उकीरड्यावर फेकायला लागत होता याउलट मोदींच्या काळात चांगले दिवस आलेत कांद्याला सलग तीन वर्षे माझ्या कांद्याचे पैसे झालेत
महायुतीच्या काळात कांद्याला चांगले बाजार भाव मिळत आहे टमाटा ला चांगले बाजार भाव मिळत आहे लसणाला चांगले बाजार भाव मिळत आहे शेती मालाला बाजार काय आहे महायुतीला शेखर यांनी मदत केली पाहिजे कारण महाविकास आघाडीच्या काळामध्ये खूप भयानक परिस्थितीत शेतीमालाची झालेली आहे 100 125 किट्टल कांदा पिकेल आहे
तादुळ उत्पदन शेतकरी तर कायम निर्यत बंदी घालते मग हे शेतकरी असे बोलत नाही कारण जनते साठी जर कांदा चांगले भाव आले तर सर्व शेतकरी कांदा करतात म्हणून भाव पडतात
सोयाबीन 2012में 4500से 5000तक मूल्य था किसान का प्याज भी 100रु किलो तक बिक जाता था तब 3 कुंटल सोयाबीन की कीमत 10 ग्राम गोल्ड के बराबर थी आज वही 10ग्राम गोल्ड के लिए किसान का सोयाबीन 20कुंटल के बराबर लगता हे किसान का कितना नुकसान हुआ हे अंदाजा लगा लीजिए उत्पादन भी कम और भाव भी कम
Real estate 20/30/50 floor complex Flat price must reduce to 5-10 lakh for all 100 / 200 / 500 flat complex As they are earning in multiple of CRORE and poor middle class actually making handful few 100s promoters squeaky rich
जो खरा शेतकरी असेल तो चुकूनही भाजपला कधीच मतदान नाही करणार .शेती व शेतकऱ्यांची वाट लावली.आज सोयाबीन व दूधाला भावच नाही.शेती परवडत नाही अन असेच चालले तर शेतकरी कसा जगेल ?
अजून भरपूर शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहेत. गेल्यावर्षी व यावर्षी कांद्याचे खुप पैसे झालेत विनाकारण सरकारला दोषी ठरवणं चुक आहे शरद पवारांच्या काळात तर कांदा उकीरड्यावर फेकून द्यावा लागायचा
@@ruralmaharashtra8043 मला असं नाही म्हणायचे तर शेतकऱ्यांच्या शिल्लक असलेला कांद्याला देखील आज चांगला भाव मिळतोय....शरद पवारांच्या काळासारखं फेकून द्यावा लागत नाही
लोकसभेची पुनरावृत्ती होणार नाही लोकांनी महाविकास आघाडी ला नाही भाजपा ने दिलेल्या चुकीच्या उमेदवार विरोध मतदान केले होते आता कांदा पट्टा पण महायुती ला मतदान करील कांदा दर योग्य आहे आणि कांद्याला भाव पण भाजपा च योग्य देत हे शेतकरी लोकांना माहिती आहे झाली होती चूक त्यांच्या कडून पण त्यानी सुधरवली