लोक सभेला दोन चार सीट काय जास्त मिळाले आकाश ठेंगणे झाले होते. जसे राऊत गृह मंत्री व पवार आणि उद्धव प्रधानमंत्री झाल्या सारखे वाटत होते. काय झाले? उनमत्त होऊ नये हाच धडा
@@user-hg8pr3ie7g जनतेत जाऊन पण घोडे बाजार होतो ना भाऊ.. उगीच चाळीस वर्षे इकडच्या बोटावरची थुंकी तिकडच्या बोटावर करून सत्ता नाही हातात ठेवली तारामती करानी.. तेंव्हा हे असले शहाणपण दुसऱ्याला देऊ नका तुम्ही .
खरा कस येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लागेल.महाराष्ट्र आणि मुंबई लुटून मिळवलेल्या धनाची ही करामत आहे हे सगळा महाराष्ट्र जाणतो.साहील जोशीच विश्लेषण हे कुडमुड्या जोश्याच आहे.
म्हणजे ballot paper आणि मतदान पत्रिका पळवण्याचा आणि बनावट मतपत्रिका बेमालूमपणे मिसळण्याचा मागच्या चाळीस पन्नास वर्षे चालू असलेला गोरखधंदा पुन्हा सुरू करता येईल हो ना?