बजरंग आप्पा सोनवणे यांना धनंजय मुंडे यांनी 99% पाठिंबा दिला होता परंतु ते काही ठिकाणी असे बोलले की मी युतीधर्मा पाडावा म्हणून मला तिकडंच फिरावं लागेल व राहावे लागेल
साहेब तुम्हाला थेट विचारले जाते आहे. जरांगे पाटील याची काय मदत झाली........... कीती टाळाटाळ करताहेत ......... मराठा सोडून ईतर समाजाने मदत केली आसे सांगत आहेत मग त्या वेळी हा समाज कोठे होता. फक्त आणि फक्त मनोज जरांगे फॉक्टर उपयोग आला............. टाळाटाळ करु नका.........